शेतजमीन बलावन करण्याकारिता बऱ्याच तज्ञाचं मार्गदर्शन पहायला मिळतं पण तो शेती बलवान करता करता उदबत्ती पैलवान झाला या विषयावर चिंतन दिसत नाहीं यावर आपण आपले मत मांडवेत अशी विनम्र अपेक्षा आहे आमची
तुमच्या मताला मी पूर्ण सहमत आहे . कारण हा कृषी अधिकारी आहे. यानं कधी फवड हातात घेतलं असेल तर शप्पत . या अधिकाऱ्यांचे भाषण ऐकून शेतकरी हवालदिल नाही तुमच्या म्हणण्ाप्रमाणे अगरबत्ती होईल. पण हा मात्र रसगुल्ला दिसतो. खर की खोटं?
साहेब व्यक्तीला भेटल्याशिवाय कोणतेही मत त्याच्या विषयी बनवू नका, जातिवंत शेतकरी आहेत हे साहेब तसेच मातीवर अस्सीम प्रेम असणारा अवलिया आहे, आहे का तुमच्यात हिम्मत हातावर save soil गोंधण्याची ह्या माणसाने गोंधलंय ते, मी एव्हडे बोलतोय कारण ह्या व्यक्तीला भेटलोय मी, जाणलंय मी, तुम्ही भेटा व नंतर ह्या व्यक्तीबद्दल मत बनवा, काही चुकीचे बोललो असेल तर माफ करा, धन्यवाद 🙏🏻
सर्व कृषी अधिकारी विनंती आहे सर्वे तालुका कृषी केंद्र प्रत्येक केंद्रामध्ये तालुका जिल्हा कृषी खात्याची भरपूर मोठी जमीन आहे ती सर्वी पडून आहे ती जमीन भारी आहे हे बोलणं सोपं असतं ती जमीन हे लोक का करत नाही तीही जमीन या लोकांनी केली पाहिजे तेव्हा यांना समजेल बोल ना फार सोपा आहे पण प्रॅक्टिकल फार वेगळे असते हे आपल्याला नॉलेज देतात ती जमीन का पडून राहू देत आहे आमच्या तालुक्यात आमच्या तालुक्यात जमीन भारी आहे काँग्रेस गवत आहे ती जमीन ही करायला पाहिजे शेती करायची तालुक्याच्या शेतकरीला दाखवायला पाहिजे प्रॅक्टिकल काही करत नाही
मी एकदा असंच ऐकून ऊसाचं पाचरट गाडलं आणि त्यानंतर टोमॅटो पिक लावलं होतं,,,, पूर्ण टोमॅटो ला मुळीला बुरशी येऊन पिक खल्लास झालं.तेव्हापासून ऐकणं बंद केलं....