यांना ठाऊक झाले की यांचे संसद सदस्य फतव्यावर निवडून आले. भारतात जनतेचा रोष जनता मतदान करून व्यक्त करतात. पण अशी क्रुरता करून करत नाही.हे लक्षात घ्या.आणी हे विश्लेषण ऐका.
आज एक व्हाट्स ऐप मेसेज आलेला आहे. या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, वक्फ बोर्डाला जास्तीत जास्त जमिनी मिळवून देणार. म्हणजेच मराठी माणूसच्या जमीनी हडप करण्यासाठी शांतीप्रिय, शांतीदूतांना मदत करणार. आता साहेब (अफझल खानचा अवतार) बनले आहेत मुस्लिम हृदय सम्राट.
हिंदू हिंदू मराठी मराठी बोलून या लोकांनी 10 पिढ्यांना पुरेल एवढा पैसा कमावला आहे यांना फक्त आता सत्ता हवी आहे त्यासाठी ते कोणालाही खुश करायला तयार आहेत
उध्दव ठाकरे येणारा काळ तुमच्यासाठी फार कठीण आहे. तुमच्या पक्षाचा आता तुम्हीच नाही तर कुणीही मुख्यमंत्री होवू शकत नाही. शरद पवार आपल्या कन्येला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करणार आहे मग तुमच्या पक्षाची अवस्था काय होईल हे बघा. संजय राऊत तयारच आहे शरद पवार गटात उडी मारायला. भाजप बरा म्हणण्याची तुमच्या वर वेळ येणार आहे.
खरंच सध्या विचार करण्यासारखी परिस्थिती आहे, सध्याच्या सरकारने म्हणजे मोदी सरकारने ज्या नेत्यांवर जे काही खटले आहेत त्याचा अह वाल् लवकरात लवकर निर्णय लावण्याचा प्रयत्न करावं आणि दोषींना कारावसाची शिक्षा द्यावी म्हणजे आणि अशालोकांना इलेक्शन साठी कोणत्याच पक्षाने उमेदवारी देऊ नये .
बांगला देशची परिस्थिती बघून तरी देशातील हिंदू एकजूट होणार की नाही.सत्ता के लोभी यह भी भुल गये की मुस्लिमोंको आज साथ मे लिया है, यही मुस्लिम हमारे छातीपर तांडव करेंगे तब हिंदू जागेगा. भुलकर भी राजनीतीके लिए मुस्लिमोंको सिरपर चढाओ मत.भुगतना पडेगा.उध्दव ठाकरे कुछ समझेगा क्या?
सत्तेसाठी ही विरोधी मंडळी कुठल्याही थराला जाऊ शकतो तेंव्हा भारत विरोधी वल्गना करणार्या नेत्यांची धरपकड करावी अन्यथा भारतात अराजकता यायला वेळ लागणार नाही?
Utkrushta visleshan. आपल्या कडे सुद्धा मोदी सरकार तिसर्यांदा सत्तेवर येऊ नये बाहेरील शक्ति कार्यरत होत्या पण मोदी सरकार ला तिसर्यांदा सत्तेवर आणून ND गठबंधन ला सत्तेpasun दूर ठेवले आहे. मोदी यांची लोकसभा व राज्य सभे मधील भाषणे कॉंग्रेस च्या चुका चा पाढा वाचत आहेत. येत्या 15 ऑगस्ट रोजी होणारे भाषण एतिहासिक होणार आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हा कदम व आंदोलन लोकानी उठाव करून प्रत्येक राज्यात हिंदू शिख बौद्ध जैन फारशि यानी मोदिजी ला निवेदन देवून ममता हटाव देश बचावो,उपक्रम करावे लागते, ममता व Ndi हटावो, बहिष्कार हाच देश भक्ति दर्शवितो।वंदेमातरम वंदेमातरम
टीमने बहदुर मनाने खूप चांगला आहे राव तो मातोश्री वर भेटायला जाणाऱ्या आमदारांची भेट देखील घेत नाही असाच नेता सर्वांना आवडतो जो घरातून काम करतो तोच भारताचा भावी पंत प्रधान (कट्टर मिया) 😝😝😝😝😝😝🎯🎯🎯
आता मीडियाने ह्या सर्व विरोधी पक्षांना ह्या मुद्द्यावर नागडे केले पाहिजे. भारतात अस होऊ शकते. भारतात आरक्षण हवे पण तिथे तर आरक्षण नको म्हणून चालले आहे. इथे होऊ शकते म्हणजे इथेही आरक्षण नको का? हा मुद्दा घेऊन मीडियाने विरोधी पक्षा घेरले पाहिजे
काळे साहेब खुप सुंदर माहिती सांगितली पण त्याच्यापर्यंत पोहचली की नाही हे लक्षात येण्यासाठी देशप्रेम आसायला पाहीजेत ते नाही विरोध यांच्या लक्षात येत नाही की आपण भारतात राहातो आणी भारतातच बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होईल असे म्हणतात हे देश हिताचे आहे का तसे भारतात तिरक्या नजरेने पाहाणारची खैरे नाही आठवा 1980पासुन जणु कश्मीरी मध्ये रोज दुधाचा रतीब लावल्या सारखे लोक अंतवादी हल्यात मरत होते आज परिस्थिती पहा आणी विरोधक असाल तरी देशहित लक्षात घेऊन बोलावे केवळ विरोधाची भुमीका नसावी
Very nice and apt analysis I am for the first time listening to you and your views.very very impressive and perfect impartial talk keep IT up I am also very much surprised to the views of Indi agadi.Anil Oak senior citizen from pune