श्री .मोदीजी , श्री.अमित भाई किंव्हा श्री . देवेंद्रजी असो यांचे यशामागे एकच कारण आहे ते म्हणजे " संयम " त्या मुळे त्यांना कधीच अपयश येऊ शकत नाही . त्यांना खुप खुप शुभेच्छा 👍👍🙏
नाहीतर असं ना तसे सर्व चोर राजकारणी.फक्त नाद करायचा नाही सर्व सामान्यांचा.dont underestimate common of power.असो हा कुठलाही शाहरुख च्या चित्रपट मधला डाॅयलाग असे पण नाद करायचा नाही.
ठाकरे कुटुंब यांनी मराठी माणसांचा परप्रांतीयांच्या विषयाचा बावू करून स्वताचा फायदा करून घेतला असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता तर यांना मुंबई स्वताची जागीरदारी आहे असेच वाटते आहे.
इन दोनों बाप बेटे ने बालासाहेब ठाकरे का नाम मिट्टी में मिला दिया है इसी के साथ में इन दोनों बाप बेटे ने हिंदू लोगों को भी धोखा दिया है इन लोगों की बर्फी से चौकसी करके इनको सजा देना ही पड़ेगा ताकि दोनों बाप बेटे हिंदू हृदय सम्राट सम्राट को दिए हुए धोखे का परिचित कर सके
इथे रोज एक मराठा आरक्षणा साठी आत्महत्या करतो आहे त्या कडे लक्ष द्या . एक बाहेरून आलेल्या बिहाऱ्या साठी एवढी काळजी. मराठी माणसाला बिहार मधे कुत्रा पण नाय विचारणार
मोहित जी आपका बयान बहुत बढ़िया है, बहुत संतुलित। खासकर जब आपने कहा कि तलवार को धार लगा रहे हैं। सही कहते हैं कृष्ण भगवान ने भी शिशुपाल के 100 गलतियां माफ कर दी थी आदि लाखन ने सामान्य लोगों को जेल में भेजना, धमकिया, नेवी ऑफिसर को मारना जैसे तो रोज की बातें हो गई थी . हम सुशांत सिंह के लिए न्याय चाहते हैं। आप को लाख लाख आशीर्वाद और साधुवाद
बिलकुल सच बात है. किसीको धमकाना, धमकी से काम नही बना तो मारपीट करना, उससे भी मूह बंद ना हूवा तो मर्डर कर देना यह आम बात हो गयी थी. मतदाता भय भित हो गये थे. क्या करे किसे फिर्याद करे समज मे नही आ रहा था. क्यूँ की पुरी महाराष्ट्र की पोलिस को इन लोगोने आपने वश मे कर के रखा था. महाराष्ट्र मे 2.5 साल तक एक हुकूम शहा का राज जनता पर थोपा गया था. शुक्र है भगवान की के उसने एकनाथ शिंदे को हिम्मत दि और सरकार गिर गयी. वरना महाराष्ट्र मे एक सैतान की साकार अभी तक होती. और पुरे महाराष्ट्र की लूट होती.
मोहोतजी 🙏 आप सही बोल रहे हे..जब बडी शिकार करणी हो तो...प्लनभी सही मजबूत होना चाहीये...नही तो शिकारी नाकामयाब हो जायेगा. और शिकार फ़ीरसे अपनेपरही हमला कर सकता है...आपका तलवारको धार करना. यह समझमे आ गया है...🙏
कंबोज. राणा.सोमय्या. मराठी माणसापेक्षा खूप विश्वास ठेवण्यालायक लोक आहेत. खूप छान. खूप बर वाटलं कारण हेच लोक मराठी माणसाला स्वतःच्या सोसायटीमधी जागा नाकारतात .
प्रभाकरजी बिंधास हिंदीं मारायची कारण तुमचे गुरु भाऊ तोरसेकर पण हिंदी बोलतात.दुसरे म्हणजे तुमच्या आॅफइसमध्ये समर्थ रामदास स्वामी यांची मूर्ती दिसत आहे ती गोष्ट खूपच भावली कारण. मी जय जय रघुवीर करणारा समर्थ संप्रदायातील व्यक्ती आहे.धन्यवाद
महाराष्ट्राचे हिंदीतील राजकारण, खरोखरच निराशाजनक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ते काय करत आहेत? फक्त त्याच्या आधीच्या मुलाखती पहा, मराठी अस्मिता वर भाष्य करणारा मोहित कोण आहे?
बाहेरून महाराष्ट्रात येऊन या उपऱ्यांनी आमच्याच मराठी माणसांना धडा शिकवू अस उघड उघड धमक्या देण... आणि आमच्याच मराठी माणसांनी त्यांची मुलाखत घेऊन .. मालकांनी खायला घातलेल्या भाकरीची जान ठेवावी आणि उपर्यांचा उदो उदो करण्यात धन्यता मानवी... वा रे मराठी माणूस.
प्रभाकर जी..एक न एक दिन यह इंटरव्ह्यू तो होना ही था...मोहित कंबोज जी की बाते सुनकर गर्व मेहसुस हुआ... अपने आप को ग्राउंड लेव्हल का कार्यकर्ता मानकर काम करना ही भारतीय जनता पार्टी की पक्की और मजबूत नीव है...जय श्री राम...प्रभाकर जी धन्यवाद...
एका हाॅटेलमध्ये काही तास देवेंद्र फडणवीस और संजय राऊत दोन-तीन तास भेटले होते त्यांनी कारण सांगीतले होते की मुलाखती साठी भेटलो त्या मुलाखती संदर्भात एक विडीओ करा सरजी! 🙏
याला महाराष्ट्र शी काय समंध? हे उपरे महाराष्ट्राला बदनाम करायचे गेम आहे.आणि हे मीडिया वाले यांना प्रोत्सान देत आहे .हे महाराष्ट्राला घातक आहे.जय महाराष्ट्र ..
प्रभाकर जी हि मुलाखत मी परत परत रिवांड करून बघितली कारण कंबोज साहेब जे जे बोलले ते सर्व खरखर होत आम्हाला ऊबाठा बद्ल काहीच वाटत नाही सरकार पडल ते बर झाल अजून किती लोकांवर जुलूम अन्याय केला असता?जुन्या जेष्ठ बाळासाहेब च्या शिवसैनिकांनी ही मुलाखत परत परत पहावी अशी आहे धन्यवाद 🎉प्रभाकर साहेब अजून अजून एकदा मोहीत कंबोज यांची मुलाखत घ्या म्हणजे सगळ जनते समोर येवूदे!
जेव्हा अधर्माची पराकाष्ठा होते तेव्हा तेव्हा याच यंत्रणेतून कोणीना कोणी पुढे येतो व असल्या अधर्मी,नालायक,लोकांचा हिशोब होतो .आयुष्यभर जे केल त्याचा हिशोब झाल्याशिवाय इथून सुट्टी नाही म्हणूनच देवेंद्रजी,एकनाथजी सारख्यां ची नियुक्ती काळाने केलीय.उध्दवचा,शरद पवांराचा आजपर्यंत चा भ्रष्ट,अनैतिक,स्वार्थी, अत्याचारांचा हिशोबश चालू आहे तो पूर्ण होताना यातना होतील तेव्हा सगळं आठवेल अगदी भूखंड,दाऊद,गोवारी, सहकाराच केलल वोटोळ,कित्येकांच्या पाठीत खुपसलेले खंजीर आणी बरच काही.हिँदुत्व,मराठी माणूस व स्वतःच्या बापाशी केलेली गद्दारी.सगळ्याचा हिशोब जरुर होईल .
भाईश्रीओ- हिन्दु अभिनेता सुशांत सिंह राजपुत + दिशा सालीयान विनयभंग हत्या-षंडयंत्र प्रकरण के सारे सीसीटीवी फुटेज पहले दिन से नकली फिल्म पोलीसांकडून व्दारा सारे सीसीटीवी फुटेज श्री उध्दव जी ठाकरे + महा आघाडी सरकार ने सारे सबुत नष्ट नेस्तनाबूत कर दिए है - तो कैसे हिन्दु अभिनेता सुशांत सिंह राजपुत + दिशा सालीयान विनयभंग हत्या-षंडयंत्र प्रकरण मे न्याय कैसे मिलेगा ??????
आपली न्यायव्यवस्था अशी आहे की खटल्याचा निकाल पाच ते दहा वर्षे लागत नाही, तोपर्यंत आरोपी उजळ माथ्याने फिरत असतो, निवडणूक लढवतो, जिंकतो आणि मंत्री होतो!! अशी न्यायव्यवस्था काय कामाची आहे?
, बोलणारे कंभोज ,हे धुतल्या तांदळासारखे आहेत का ? आदित्य ला दोषी ठरवण्याचे खूप प्रयत्न झाले ,राणे यांचे चिरंजीव ओरडुन ओरडुन सांगत होते ,आमच्याकडे पुरावे आहेत ,अर्णव गोस्वामी यांनी तर त्यांना आपल्या चेनेल वर बोलाहून पुरावे मागितले होते ,पण झालं काय ? फ्लॉप शो 😅