कुलकर्णी काका,हो तुम्हाला पाहून मी जरी 80 वर्षाचा असलो तरी तुमचे हे विवेचन ऐकून तुमच्या बद्दल आदर निर्माण झाला.तुम्हाला त्यासाठी सलाम.या विवेचानामुळे खूप ज्ञानात भर पडली.पुन्हा एकदा तुम्हाला माझा नमस्कार.यापुढे अशीच विवेचन ऐकायला मिलुदे... पांडुरंग कुलकर्णी.
अरविंदराव, आजचा विषय खुपच महत्वाचा आहे आणि तो तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे मांडला त्याबद्दल धन्यवाद. सध्याच्या विरोधी पक्षाबद्दल बोलावे तितके कमीच आहे, सत्ता मिळवण्यासाठी ते लोक कोणाचाही अपमान करू शकतात, मतदारांनी हे लक्षात ठेवुन ह्या लोकांना पराभूत करावे.
कुलकर्णी साहेब, भारताच्या फाळणी पासून आत्तापर्यत कोंग्रेस सरकाराने केलेल्या अक्षम्य चुकांबद्दल हजारो माफ्या मागणे अपेक्शीत असलेले मुद्दे आपण वाचका्नच्या लक्षात आणून दिले , जे या मीडिया मध्ये प्रथमच आम्हाला कळले , त्याबद्दल आपले शतशा धन्यवाद !
कल्याण मध्ये मिरवणूक बंदी होतीच पण भिवांडीचा उल्लेख आवश्यक आहे. तिथे 14 वर्षानंतर 1984 सली शिवजयंती मिरवणूक निघाली होती. माझ्या आठवणीप्रमाणे श्री. बाळासाहेब ठाकरेही तेंव्हा आले होते भिवंडीत .
सध्या पापाचा मानदंड कोणत्या तराजूत तोलावा व सत्याला वाट मिळावी हे कोणालाच सांगता येत नाही पण कृष्णाचे तुलसी पत्र हे आपण खरोखरीच छान सर्वांना बहाल करतात ह्याने अत्यंत समाधान वाटते. ❤❤❤❤...
अजूनही बहुजन समाज तुमचे बोलणे प्रमाण मानतील , हा तुमचा विश्वास सनातन व कोतुकास्पदच आहे, आणि बहुजन समाज जर तुमच्या बोलण्याल सत्य मानतिल तर ते दुर्देवी आहे,
कुळकर्णी सर तुम्ही पोटतिडकीने खर खोटं यातला फरक सांगत आहात पण जातीय विद्वेषा चे राजकारण करणाऱ्या सवंग राजकीय नेत्यांनी सध्याच्या तरुणाईचे डोके पार नसवले आहे..मग विचार कोण करणार? ऊ ठाचा समाचार घेतलात..उत्तम केलत
छान विसलेशन महाराष्ट्राचे वाटोळे शरद चंद्र व उधवणेच केले त्यांनी जर दुसरा घरोबा केला नसता तर काहीच घडले नसते किती लाच्यारी एक माझी मुख्यमंत्री दुसऱ्याचे जोडे हातात घेतो रस्त्यावर उतरतो या सारखे दुर्दैवी. कोणत
अगदी बरोबर बोलता कारण या आघाडी च्या नेत्यांना ना महाराजांबद्दल आदर आहे ना लोकांबद्दल सहानुभूती त्यांना फक्त न फक्त निवडून यायचे आहे स्वार्थी लोक लोकांनी यांना यांची जागा दाखऊन द्यावी
आता सर्व हिन्दू राष्ट्र प्रेमी नी भाजप व शिंदे शिवसेना यानांच प्रचंड मताने निवडून द्यावे व परत हिंदवी स्वराज्य येथेच निर्माण करून भारत हि हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावा
एक बोलावेसे वाटते भाजपा व राज्यकर्ते हे नेहमी उत्तर देण्याच्या भूमिकेत असतात त्यामुळे त्यां चे बोलणे प्रभावहीन वाटते त्यांनी आपला स्वभाव बदलून आव्हानात्मक व उपरोधात्मक बोलणे गरजेचे आहे.. राज्यकर्त्यांच्या उपद्रव मूल्यांची जाणीव व धास्ती ही सतत विरोधी पक्षाला असणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही पलीकडच्या खोलीत बसा असे सांगितले त्यावेळच्या तो हात जोडून वाकून केलेला नमस्कार व चेहऱ्यावरची लाचारी अखंड महाराष्ट्राने पाहिली आहे. हो हो मी फ्रेश होतो हे ऐकले पण आहे.😂😂😂😂😂
शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या नंतर भग्न अवशेष त्वरित हलवले का नाहीत? हलवले असते तर राजकारण इतकं झालं नसत.गणपतीची मूर्ती देखील काही कारणामुळे घरी आणताना भग्न अवस्थेत आढळली तर लगेच मुर्तीं नवीन बसवतात व पुजा करतात.
Aaplyakade तुमच्या सारखे vachan प्रेमी नसून फक्त ऐकून ग्रह करून घेणारे अधिक आहेत याचा ha परिणाम आहे. Deshatlya sarv shalanmadhe pustakalay aani vachanalaye honyasathi aandolane vhayla havit.