मग किती ला विकले जायचे ८५०० ला का. तुम्हाला याची भीती वाटत असेल तर सांग तुमच्या पक्षातल्या महिलांना की कुणी ही फाॅर्म भरु नका व पैसे घेऊ नका. तुम्ही सत्तेत असताना कवडी तरी दिली होती का कुणाला. फक्त गोळा करत बसला होता.
,1500रू प्रत्यक्ष मिळणार आहे पण लोकसभा ला उधार 8500रू होते ते मिळाले नाही सरळ सरळ महाविकास आघाडी फसविले तसं तर महायुतीत खरं आहे 5वर्षे सरकार राहीले तर पैसा द्यावे लागेल
उद्धव ठाकरे तुम्ही तुमच्या काळात रस्त्यावर एकादशी मिठाचा टोपलं टाकलं का पण मी तुमच्या मुलाला फुटला नव्हता त्याला कॅबिनेट मंत्री केलं तुम्ही सत्तावीस वा आहात
या देशात काम न करता फुकटात पैसे राशन देउन नागरिक आळशी बनु नका त्याबद्दल त्यांचे कडुन लोकहिताचे काम करून घ्या मोदी ने फुकटात रेशन दिले मिळाले का बहुमत 😂😂
आपल्या चँनेलवर अतिशय मुद्देसुद विश्लेषण केलेले असते. आपल्याला हे मुद्दे सुचतात, मग भाजप हे मुद्दे ठळकपणे जनतेसमोर का मांडत नाही. हे सर्व विषय घेऊन भाजप का आक्रमक होत नाही. लोकसभेला ठेच लागूनही भाजप अजूनही झोपेतच आहे का असा प्रश्न पडतो. आपल्या प्रयत्नांना शुभेच्छा. लगे रहो.
उध्दव ठाकरे काय आहेत राहुल गांधी काय आहे हे जनता ठरवेलच पण सत्ता धारी पक्षाला पण विकास केला आहे का ही स्वतःला गॅरटी नाही म्हणून हया योजना जाहीर करून एका प्रकारे जनतेची दिशाभूल करत मते विकत घेण्याचा हा एक प्रयत्न च आहे
उध्वस्त आणि काका आणि काँग्रेस च्या मतदारांनी आणि कार्यकर्ते यांच्या घरच्या बाईमाणसाने अर्ज भरू नये आणि पैसा घेऊ नये तसे सांगावं मविआडीने त्यांच्या लोकांना
शेर जब कुत्ता बन गया तो क्या होगा। दिड हजार हि सरकारी योजना आहे.8500 हा भ्रम होता.ती योजना नव्हती.योजना सरकार आणते विरोधक नाही.शेतकरी सन्मान योजनेने मतदाराला विकत घेतले का? 1500रूपये मध्ये जनता विकली गेली का?? अशा विरोधकाना धडा शिकवा.विरोधक जनतेसाठि काय करतात म्हणून त्याना मतदान करणार?
साहेब आमच्या गावात तर ही फसली योजना डीडोरा फोडल याच्या पक्षाने कोणती योजना दिली आता पयॆत मुस्लीम बंधु नी योजना मग घेऊ नये मग भडवयानु तुम्ही सगळे योजना दाबून ठेवलेली कॉंग्रेस न आता शिंदे साहेब महाराष्ट्र ला भाऊ नशीब मिळाले पोटात दुख होतय वहयर जय महाराष्ट्र मोदी जिदाबाद 🌷🚩🇮🇳🙏👍