नामस्मरण हे भगवंताच्या प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे...नाम अनादी, अपौरुषेय आहे. नाम आपल्याला थेट भगवंतापाशी नेऊन पोहोचवते. अंतरंग ढवळून काढून भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न करून देणारा आणि आत्मशुद्धी घडवून आणणारा सर्वश्रेष्ठ साधनमार्ग म्हणजे "नामस्मरण".
" रोज तेरा माळा......आत्मशुद्धीसाठी" या उपक्रमा अंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प ५ वे".
22 дек 2023