नमस्कार,अतिशय सुंदर सांगितले आहे... प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एका हातात धरून चालणे आहे पण प्रत्यक्षात खूप अवघड वाटते तरीही आपण खूपच छोटी उदाहरणे देऊन समजावून सांगितले जय श्रीराम
श्रीराम समर्थ 🙏🙏 दादा तुमच्या मुखातून प्रत्यक्ष महाराज बोलतात. खरंच शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरण महाराजांनी करून घ्यावे. इतके नाम अगदी खोल... खोल अंतःकरणात रूजले पाहिजे. महाराजांच्या इच्छेनुसार घडेल. दादा तुम्ही हे जे नामाचे महात्म्य सांगता ना.तसा...तसा बदल महाराज आमच्याकडून करून घेतात.आणि अंतःकरण शुद्धीकरण कुठेही काहीही कचरा रहात असेल.अभिमान , गर्व, मी पणा तो महाराजांनी नामस्मरणाने काढून टाकावा.महाराजांची इच्छा श्रीराम जय राम जय जय राम 👏👏
बाबा आपल्याला आणि विनीत दादांना साष्टांग नमस्कार 🙏🙏 दादांच्या ओघवत्या वाणीतून नामाची महती ऐकताना धन्य झाले 🙏🙏 नाम च आपल्याला भगवंता कडे नेणार आहे श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
दादा नमस्कार प्रारब्ध मुले या दुसरी संधि नाही मिळता मी दारू चे व्यापार करतो गवर्मेंत टेंडर प्रक्रिया करून पण हा उद्योग एक सामाजिक दोष अवलंबून आहे तर वाईट वाघण वाईट करणं हे एक अचा प्रकार हैं l तर महाराजांची शिक्षा कशी अनुसरावी या हा उद्योग बंद करावा?
👏👏👏💐जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम 👏🌹🌹🪔🪔🪔खुप खुप छान सांगितले तुम्ही..! ऐकता ऐकता श्री महाराजांजवळ पोहचले, डोळे भरून आले. 👏पितृपंधरवड्यात श्री क्षेत्र गोंदवले एक दिवस मुक्कामी जाऊन आले. श्री महाराजांची कृपा 🙏😊
जय श्रीराम दादा, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या शिकवणुकीमधला सार (नीचोड) आपण अत्यंत मोजक्या शब्दात आणि दोन भागात आमच्यासारख्या बद्ध अनुग्रहींना समजावून सांगितला आहे. अतिशय सुंदर अस्खलितपणे नामस्मरणाचे महत्त्व नामस्मरण करणाऱ्या अनुग्रहिनी दैनंदिन जीवनामध्ये पाळावयाचे तत्वे फार सुंदरपणे विशद केली आहेत. अशाप्रकारे भविष्यातही आपणाकडून मार्गदर्शन करत राहावे, ही विनंती आहे. पूज्य आठले काकांनी समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवन चरित्र तसेच महाराजांचे सद्गुरू व अंतरंग शिष्य यांच्यावर केलेल्या यूट्यूब वरील मालिका अतिशय सुंदर झाल्या आहेत. त्यांना , सौ सरिता ताई, आणि आपणास मनःपूर्वक साष्टांग नमस्कार. 🌹🌹श्रीराम जय राम जय जय राम🌹🌹
नमस्कार प. पू. आठल्येकाका! या आधीही मनात ठाण मांडलेल्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या निरुपणात मिळाली आहेत. आज पुन्हां शंका निरसन झालं. आपण दोघांना सा. न. 🙏🙏🙏
मग आपण त्याला त्याच्या प्रारब्धावर सोडून द्यावे. आपण माफी मागणे हे आपल्याला आपली देहबुद्धी कमी करण्यासाठी करायचे आहे. ती मागून झाली की मग त्या व्यक्तिविषयी प्रेम जरी नसले तरी द्वेष पण नाही अशी भावना ठेवावी. हे सगळं आपल्याला शुद्ध व्हायचं आहे म्हणून करायचं. दुसरा माणूस कसा वागतो हे आपल्या हातात नाही. Let go करावे लागते. अवघड आहे पण आपण प्रयत्न करू शकतो