पोखरकरजी मी वारकरी कुटुंबात जन्माला आलो.माझ्या आई ने ३५वरषे आळंदी ते पंढरपूर सोनोपंत दांडेकर मामा साहेब यांच्या दिंडी तर वारी केली त्या मुळे वारी विषयी आस्था व श्रध्दा माझ्या हृदयात आहे च तरी देखील आपल्या वरील विवेचनावरून ज्ञानात भर तर पडलीच पण श्रध्दा द्विगुणित झाली.खूपखूप धन्यवाद ठाकरे सुभाष अमरावती
मनाने गोंधळलेल्या व विचारांची गफलत करणाऱ्यांनी योग्य तो बोध घ्यावा हीच अपेक्षा.त्यादृष्टीने आपले धाडसी विवेचन व विश्लेषण खूपच कौतुकास्पद.त्याबद्दल अभिनंदन आणि आभार.Keep it up .
ही विधाने पूर्वनियोजित, काही तरी ठरवून केलेली असावीत असे वाटते. जसे या आगोदर भिडे सारख्या विकृत व्यक्तीने देखील मुक्ताफळे उधळून वारीचं पवित्र वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला होता. यावर आपण स्पष्ट व परखड विचार व्यक्त केले आहेत. धन्यवाद सर 🙏🙏
@@pratik4707 दुनिया चमत्कारी च आहे बाळा इथे क्षणा क्षणाला चमत्कार होतात तुम्ही लोक एवढे अहांकरा मध्ये बुडाला आहात तुम्ही स्वतःला मनुष्य बुद्धिजीवी तार्किक म्हणून घेता त्यामुळे ते तुमचे दुर्भाग्य आहे.
@@हनुमानmynd चमत्कार ल नमस्कार करता हे मान्य करताय ना, संतांची आणि तुमच्या स्वामी बाबा ह्यांची तुलनाच नाही होऊ शकत त्यामुळेच. संत थोतांड अंधश्रद्धा ह्यापासून परावृत्त करायचे, स्वामी भक्ती त्याच्या उलट आहे
Gadge Baba was a Fabulous Gift awarded by nature to Maharashtra. We are very lucky that Gadge baba contributed a lot through his Prabodhan and Kirtan. His work shows that he is a rare personality. I salute him.
अशिक्षित लोकं एकवेळ ठीक परंतु शिकलेली भोंदू पाखंडी बाबा लोकांच्या नादी लागतात उच्च शिक्षित लोकं सुध्दा मूर्खपणा करतात मग यांची पुढची पिढी काय दिवे लावणार
अत्यंत सुंदर आणि मार्मिक विवेचन केलंत सर.. ग्लँमरस फिल्ड मधल्या लोकांचं समाजसुधारक आणि खऱ्या महापुरुषांबद्दलचं ज्ञान जेमतेम व तकलादूच असतं हे निवेदिता सराफांनी सिद्ध केलं..
निवेदीता ताईनी स्वतःच मत मांडल त्यांनी कोणावरही जबरदस्ती केलेली नाही .गाडगेबाबा महान आहेत .मी पण त्यांना खुप मानते..पण जेव्हा आपण दुसर्यावर टिका करतो तेव्हा स्वतः गाडगे बाबांचे विचार किती आचरणात आणतो याचा पण विचार करावा.. 😊
@@rameshkamble7450 दादा ,आता पुर्वी सारखा अशिक्षित लोक नाहीत.. लिहिता वाचता सगळ्यांना येत.. एक कोणीतरी बोलणार त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार अशी आता परिस्थिती स्थिती नाही.. एवढी शहानिशा करण्यासारखी माध्यम असून सुद्धा जर कोणी अंध विश्वास ठेवणार असेल तर त्यासारखा मुर्ख माणुस कोणीच नाही..
@@rameshkamble7450 स्वामींच्या फक्त नामाने लोकांचे संसार सुधारत आहेत आणि लोक स्वतः स्वामी सेवेत आले की त्यांचा सेवा भाव वाढत आहे चांगली संगत होत आहे वाईट विचार वाईट खानपान करत नाही आहेत हे सर्व चांगले की वाईट स्वामी आईनं आपलस करून तर पहा खूप सुंदर आणि मायाळू आहे आई आमची श्री स्वामी समर्थ
निवेदिता बाईने स्वामी भक्ती जरुर करावी.पण त्यांमध्ये राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांना त्या पांखडा मध्ये गुतंवू नये.गाडगेबाबाचा पूर्ण इतिहास हा आरशा सारखा स्पष्ट आहे. तसा स्वामीचा आहे काॽ
Yes, Gadge Baba was a Fabulus Gift awarded by nature to Maharashtra. We are very lucky that Gadge baba contributed a lot through his Prabodhan and Kirtan
खूप छान अशी माहिती व खूप छान असा अभ्यास आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे आपले योग्य ते योग्य परी कार्य असे लोक फार कमी आहेत आपल्या अशा या सुयोग्य कार्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व खूप खूप अभिनंदन🎉🎉🎊🌹🙏
अभिव्यक्ती फार योग्य कार्य करीत आहे,आजच्या सामूहिक दडपशाहीच्या काळात आपण खूपच धैर्याने पुरोगामी विचारांची कास धरत आहात, ती जाहीरपणे मांडत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!!! 👌💐👌💐👌💐👌💐
@@rassikachavan5856मॅडम तर मग तुम्ही हे ही लक्षात ठेवा की तुमच्या देवांशी तुलना आमच्या संतांशी करू नये... 🙏 मग कोणीच काही बोलणार नाही तुमच्या देवां बद्दल... पाहिलं तुम्ही लोक चूक करणार मग ओरड घालणार की आमच्या देवांना नावे ठेवतात...
हे सिनेमातले कलाकार सिनेमात भावनिक भुमिका करतात वास्तवात वागताना दिसत नाही त्यातील ही एक नवीनदिवटि जोशी सराफ..भाजप एका विशिष्ट ब्राम्हण समाजाला पैसे देऊन बरळायला लावत आहेत.या समाजावर बोलण्यासारख खूप आहे. असो तुमच्यासारखे अशा बेताल व्यक्तव्य करना-यांची जागा दाखवून देतात... जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे .
मी bjp वाला नाही, तरी पण मला एक कळत नाही, सगळ्या धर्माशी सबंधित गोष्टी त्यांच्याशी का जोडता. हा व्हिडीओ ज्यांनी बनवला त्यांनी कुठेच राजकारण केलं नाही. विनाकारण फक्त ब्राह्मण द्वेष दुसरं काही नाही.
सर तुमचे विचार मला खूप आवडतात गेलीं दोन महिने लोकं सभे पासुन आयकतो मी तुमचा फॅन झालो आहे मी एक वारकरी आहे गेलीं पंधरा वर्षं वारी करीत आहे योग् आला तर वारी त भेटू धन्यवाद सर राम कृष्ण हरी
आता बहुजनांवर तसं राज्य करता येत नाही, म्हणून आता अश्या मार्गाने विष पेरणं सुरु आहे! माणसांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक देणारा हा समाज कुठल्या तोंडाने स्वतःला श्रेष्ठ म्हणतो? हा समाज संख्येने कमी असला तरी त्याचं उपद्रव मूल्य अगदी सुरुवातीपासूनच जबरदस्त आहे! त्याच्याच जोरावर तर ह्या समाजाने बहुजनांना पिढ्यानपिढ्या छळलं त्याबद्दल ह्या समाजातील एकाही व्यक्तीला पश्चाताप वाटत नाही, अगदी आजच्या काळातील सुद्धा! जसा काही तो ह्या समाजाचा जन्मसिद्ध अधिकारच होता आणि आहे, अश्या थाटात ते आजही वावरत असतात! बहुजनांना शिक्षण खुलं झाल्यामुळे त्यांना विचार करता येऊ लागला, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावला ही ह्या समाजाची पोटदुखी आहे. 👊👎👊
@@avdhootdeshpande61ह्यालाच म्हणतात मानभाविपणा! आता तुमच्या हातात काही राहिलं नसल्यामुळे हे अपेक्षितच होतं! तुमच्या पूर्वजांनी हा दृष्टिकोन तेव्हाच ठेवला असता आणि बहुजनांना शिक्षणापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं नसतं,तर आज आरक्षणाची वेळच आली नसती! त्यावेळेस तुमच्या अनेक पिढ्यांनी मनमानी पद्धतीने मनमुराद आरक्षण भोगलंच ना? त्यामुळे आता आरक्षण कां हे विचारण्याचा हक्क तुम्हाला नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्योत्तर काळात संविधान लिहून सर्वाना शिक्षण खुलं केलं आणि स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली म्हणजे जेमतेम बहुजनांच्या एका पिढीला आरक्षण मिळालं! तरी बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं बहुजनांना फक्त १० वर्षे आरक्षण देण्याचं होतं, इतके ते मोठ्या मनाचे होते.
अर्धवट ज्ञानाने केलेले विधान.मुळात तुम्ही म्हणता तो समाज देव देव करणारा नाही तर विज्ञानवादी आहे.ह्यातले काही सांगतात पसरवतात काही चुकीच्या गोष्टी पण हे सगळ्या समाजातील असतात.त्यामुळे असे वाहवत जायचे की नाही हे शिकलेल्या माणसाने स्वतः ठरवावे
बहुजनांना जाणूनबुजून शिक्षणापासून वंचित ठेवले गेले, हा जो इतिहास आहेत, तो कुणीही, कितीही थयथयाट केला तरी, बदलता येणं शक्य नाही. बहुजनांना आरक्षण फक्त १० च वर्षे द्यावं, असं खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं होतं, मग तरीही ते अजूनही चालू कां आहे? असं म्हटलं जातं, एका दृष्टीने ते ठीकही आहे कारण आज सांपत्तीक स्थिती उत्तम असलेले बहुजन अजूनही आरक्षण घेत आहेत. ह्या गोष्टीवर बोट ठेवलं जातं मग ब्राम्हण समाजाच्या कित्येक पिढ्यांनी वर्षानुवर्षे आरक्षण उपभोगलंच ना? स्वातंत्र्योत्तर काळात आंबेडकरांच्या संविधानामुळे सर्वाना शिक्षण खुलं झालं, नाहीतर हा समाज अजूनही आरक्षण भोगतच राहिला असता, आणि बहुजनांना गुलामासारखं वागवीत राहिला असता!👎😡 बहुजनांना देवाधर्माची भीती घालून, धर्मसत्ता ताब्यात ठेवून ज्या समाजाने बहुजनांना मुद्दाम अडाणी ठेवलं, देवाचं स्तोम माजवून भाबड्या लोकांना लुटलं, ते आता सांगताहेत की, ब्राम्हण समाज म्हणे देव देव करणारा नसून विज्ञानवादी होता!😆😆
पोखरकर सर आपण मांडलेले विचार आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा देतात. माझं असं मत आहे की संत ज्ञानेश्वर तुकाराम, एकनाथ ,नामदेव, सोपान हे सर्व संत सामाजिक कार्य करत होते मग त्यांना समाधी घेण्याची गरज का वाटली? खरोखर या सर्वांना कट करून मारलं असावा असा माझा अंदाज आहे, उगाच समाज प्रबोधन सोडून कोण कशाला समाधी घेईल?
सर्व मराठी सिनेमा सृष्टीमधील लोकांनी किंबहुना सर्व मराठी लोकांनी डॉ. श्रीराम लागू याचे विचार एकदा जरूर वाचावेत... डॉ. लागू जर अभिनेते नसते तर कदाचित ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये उच्च पदावर कार्यरत असते. ते म्हणायचे की श्रद्धा हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे...
अगदी बरोबर पूर्ण विचार केला तर श्रद्धा हीच अंधश्रद्धा आहे असा निष्कर्ष निघतो परंतु जगात अनेकांना देव कल्पनेतून काही अंशी मानसिक आधार मिळतो,ते लगेच बदलणार नाहीत त्या मुळे डॉक्टर दाभोळकर व डॉक्टर लागू एकमेकास पूरक कार्य करणारे महान समाजसेवक विचारवंत होते
अत्यंत सुंदर आणि मार्मिक विश्लेषण. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि कोणत्याही संतांनी कर्मकांड करण्यासाठी नव्हे तर प्रत्यक्ष कृती करून लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली आहे अर्थात कोणी कोणावर आणि कसा विश्र्वास ठेवावा हा वैयक्तिक प्रश्न आहे पण निवेदिता ताईंची तुलना योग्य वाटत नाही.
अभिव्यक्तीच्या माध्यमातून आपण समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करत आहात,तसेच योग्य दिशादर्शक म्हणून जनतेच्या हितकरिता प्रयत्न करत आहात....धन्यवाद
हे ब्राह्मण लोक साधे भोळे समाजाचे आणि लोकांचे दिशाभूल करतात असे बोलून आणि बहुजन समाजातील लोक ब्राह्मण लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात... आणि हे शेकडो वर्षांपासून सुरू आहे देशात😮😮😢😮😮😮😮😢😢
इथे च सर्व मार खातात. ते स्वतः ला खूप विशिष्ट प्रकारचे संबोधतात. आपण अनेक वेळा हिंदू उच्चार तो, परंतु ते हिंदू उच्चार च काढत नाही. म्हणून च आपण हिंदू संभ्रमात पडतो.
मी नेहमीच एक गोष्ट सांगत आलोय... ब्राह्मणांनी जरी खोटारडेपणा/दिशाभूल केली तरी... *लोक सुशिक्षित होऊनही धार्मिक आध्यात्मिक पगडा असलेल्या श्रद्धाळू भोळे भाबडे पणाच्या बेड्या स्वतः हून कधी काढून टाकत नाहीत* हा दोष निश्र्चितच ब्राह्मणांचा नाही?
@@अमू-प4ल अशोक सराफ ह्या कलावंतामध्ये असे कायम दैवी गुण आहेत, की त्यांचा इतका उदो उदो करावा? दिसणं अतिशय सामान्य, अभिनय ठाक ठीक, काही अति उत्तम वगैरे नाही. मला स्वतःला तरी त्या त्रिकु्टाचे बालिश चाळे असलेले चित्रपट कधीही आवडले नाहीत. पण ह्या समाजाची हीच पद्धत आहे, की स्वतःच्या समाजातील कुणीही साधारण कुवतीचा कलाकार असला तरी, त्याचे इतके गोडवे गायचे, असले नसलेले सगळे सद्गुण त्याला चिकटवून त्याला एकदम महान करून सोडायचे!😤 तीच गोष्ट महेश काळे या गायकाची ! गायक म्हणून ते चांगले आहेत,पण त्यांना जेव्हढं बनवण्यात आलेलं आहे, तेव्हढे काही ते महान वगैरे गायक नाहीत! शास्त्रीय संगीत किंवा नाट्य पद गाताना जो पहिला सूर ते वरच्या पट्टीत लावतात, तो कर्णमधुर न वाटता कर्कश वाटतो, पण त्यांच्यावर इतकी स्तुतीसुमने उधळली जातात, की बस्स! पण तोच जर दुसऱ्या जातीतील कुणी गुणी कलाकार असेल तर, त्याला कधीच संधी देऊन पुढे येऊ देत नाही हा समाज!👎👎
समोरून जरी दिंडी जात असेल आणि त्यामध्ये आपण सशरीर सामिल झालो नाही तरी ती दिंडी नजरेआड होईपर्यंत मनात विठ्ठल विठ्ठल गजर चालू असतो ... समूहाने जातात त्याला वारी म्हणतात ... एक आंतरिक शांतता अनुभवायला मिळते... बहुत सुकृताची गोडी असल्याशिवाय विठ्ठल दिसणार नाही...सर छान विश्लेषण...जय हरी विट्ठल
फार छान आणि अप्रतिम सुंदर प्रबोधन करीत आहात सर!मी सहमत आहे.देशात बामसेफ नागरिकांना अंधविश्वास,पाखंड यापासून जनजागरण करून निरंतर प्रबोधन करीत आहेत. पाखंड, अंधविश्वासापासून देशाचा विकास होत नाही.महापुरुष ,संताचे भक्त नाही, अनुयायी बना!
अगं निवेदिता तुला स्वामी समजले अगदी खूप चांगली गोष्ट आहे पण ते तुझ्यापुरतं असू दे त्यांची तुलना गाडगेबाबा शि करुण काय साधायचे आहे आहेत ते कळत नाही त्या गोष्टी अभिनय करण्या इतक्या सोप्या नसतात
तो तिचा प्रश्न आहे तिला स्वामी मध्ये संत गाडगेबाबा दिसत असतील त्या तिच्या भावना तिने व्यक्त केल्या तुम्ही तिच्या वर आरोप करणारे कोण असे म्हणू नको म्हणून संत गाडगेबाबा तुमच्या मालकीचे आहेत का आजच्या भाषेत 😂😂😂😂
सत्य कथन. बुध्दाने ही, आपल्या जन्म, ज्ञान, धम्म प्रवर्तन स्थळ, व निब्बाण स्थळ, या चार स्थळांना लोकानी ,पवित्र समजून, श्रध्देने अधूनमधून दर्शनास जावे, असा उपदेश केला आहे. पंढरीचे पांडुरंग, हे ही बुध्द धर्मातीलच एक बोधिसत्व रुप आहेत. आपले पूर्वज पुर्वी बौद्ध धर्मीय लोक होते. मुठभर लोकांनी भारतीय समाजात ,स्वार्थापोटी चुकीचे ढोंग पसरवले. संत तुकाराम, हे बुध्दाचेच धम्म पुत्र हौते. बहुजन समाजाची खरीं लढाई, मनुवादा विरूद्ध आहे. वारी,या शब्दाचा अर्थ, वारंवारता ,दिर्घ काळ, त्याग, श्रध्दा, कष्ट, याच्याशी निगडीत आहेत.
पोखरकर तुमच्या विचारांचा मी नक्की आदर करतो, पण आता तुम्ही लोकांच्या श्रद्धेवर टीका करत आहात, तुमच्या सारख्या जाणकार माणसाला हे नक्कीच समजते कि जसे तुमचे विचार तुमच्यासाठी योग्य आहेत तसेच त्यांचे विचार त्यांच्या अनुभवातून आले आहेत.... बाकी आपण सुज्ञ आहात....
प्रदूषण फक्त चंद्रभागेत च दिसते का तुम्हाला प्रदूषण खरे तर तुमच्या घरात सुधा आहे तुमच्या ऑफिस मध्ये आहे शाळा मध्ये आहे या होणाऱ्या आणि तुम्हाला वाटणाऱ्या भिकरचोट प्रगती मध्ये प्रदूषण आहे तुम्हा सर्वांच्या डोक्यात प्रदूषण आहे या विज्ञानाने आणि या बुद्धिजीवी लोकांनी सर्वत्र प्रदूषण प्रदूषण करून टाकले आहे आणि त्याला तुम्ही रोखी पण नाही शकत कारण मनुष्याला संशोधन करण्याची चटक लागली आहे निसर्ग बरबाद केल्या शिवाय तुमचं मंन समाधान नाही होणार
जय हरी, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हभप जेवढे म्हणुन आहेः ते गाथा, ज्ञानेश्वरी, संताचे विचार समजाऊन सांगतात, आपण ऐकतोच. त्यांचा एव्हढे आताचे विचारवंत आपला ठसा दाखाऊ शकत नाही त्यांच्या इतके वैराग्य आताच्या विचारवंत मध्ये नाही
ताई ..गाडगेबाबा शी कोणाची तुलना करताय तुम्हाला गाडगेबाबा विषयी काय माहीत आहे.. तुम्ही एक कलाकार म्हणून आम्ही तुमचा आदर करतोय याचा अर्थ तुम्ही काहीही बरळु नका.. तुमच्या स्वामीवर विश्वास आहे ना खुशाल ऊडी मारा..
@@avdhootdeshpande61 कोणी का असेना गाडगेबाबा ची बरोबरी नाही होऊ शकत गाडगेबाबानीं चमत्कारावर विश्वास ठेऊ नका अशी शिकवण दिली .. बाबा अडाणी होते पण वैज्ञानिक दृष्टिकोन होता गाडगेबाबाकडे .
अहो ताई स्वामी चरित्र वाचलेच असेल त्यात स्वामींनी पांडुरंग रुपात वारकरी भगिनी ल दर्शन दिले आहे तेव्हा ह्या नजरेच्या भेदातून बाहेर पडा स्वामी काय विठोबा काय एकच तुम्हाला जी शक्ती साहस करण्यासाठी विश्वास श्रद्धा देते तीच आपल्या वारकरी भावांना सुद्धा देते एवढं साधी गोष्ट आहे बाकी ज्याची त्याची श्रद्धा असो काहीं चुकल असेल तर क्षमा असावी 🙏
सर अत्यंत समर्पक विश्लेषण निवेदिता ताई सारखे सामान्य लोकांचा बुद्धिभेद करून विचारात जमीन आसमानाचा फरक असणाऱ्या स्वामींशी बरोबरी करून महान गाडगेबाबांना खुजे करू नका.
निवेदिता ताई यांच्या विषयी तर प्रचंड आदर आहे. त्यांच्याकडे स्वामींची संत गाडगे महाराजांच्या सोबत तुलना करायला वेळ आहे.. आणि त्या उडी ही मारू शकतात. परंतु नाट्यानां वटसावित्री पौर्णिमा करण्याचा कुठलाही अधिकार नाही.. त्यांनी तिथे जाऊ नये. त्यांना तिथे जाऊ देऊ नये कारण त्या चरित्रहीन असतात. आशा म्हणणारच्या विरोधात एक शब्द बोलायला वेळ नाही.
हे स्वामी, बाबा यांची ठाणी आणि मठ हे कोण चालवते आणि कोणी याना प्रमोट केले व करते आहे हे बारकाव्याने पहा हे सारे सनातन्यांचा अड्डा आहेत. …बाकी निवेदिता ताई आपल्या अगाध ज्ञानाला व अकलेला एकवीस नासक्या अंड्यांची सलामी.
वारकरी संप्रदाय हा विचाराने अतिशय पुरोगामी आहे.हा विचार गाडायचा सनातन विचारसरणीने पुर्वी पासुन प्रयत्न चालवलाय ." हे विश्वची माझे घर " हा विचार जगभर पोहोचविणारा वारकरी संप्रदाय हा अनादी अनंत आहे
खूप छान वाटलं सर भरपूर माहिती प्राप्त होते तुमच्याकडून साहेब लोकांना असंच मार्गदर्शन करत राहा अभिव्यक्तीच्या नावाने तुम्ही खूप छान काम करत आहात अभिमान आहे मला मी तुमचा चॅनल सबस्क्राईब केला
मानव व्यवहारशास्त्र मे आठ भाव है. इसे हम अष्ठ सात्विक भाव कहते है. हमारे उपर कुटिलता से और एक अव्यवहारीक भक्तिभाव थोपा है. भक्ति एक सिद्ध और अमोघ अस्त्र हे. एक बार चलाओ, विस्तृत फैलते रहता है और दर पीढ़िया असर करता है. इस कदर बहिरूपी और मिलावटी है की काबू करना असंभव है. भक्ति ने हमें ख़तम कीया है. सिर्फ ख़तम नही किया बल्कि उसमे भी हमें अथांग समाधान दिलवाया है. भक्ति ने हमारा विवेक, तर्क, उमंग, जिज्ञासा, अधिकार, ताकत का अहसास तक ख़तम कर दिया. धार्मिक पाखंडी से हम हमारे स्वातंत्र के भी कट्टर पाखंडी हो गये.