देवाभाऊ फॉर्मात आलेच पाहिजेत, महाराष्ट्र राज्यातील अभ्यासु नेता. भाजपा कार्यकर्त्यांना देवाभाऊ यांनी बरोबर घेऊन विधान सभा जिंकावी. एकनाथ राव शिंदे साहेब यांनाच बरोबर ठेवा. सच्चा आणि प्रामाणिक नेता.
सर मला लोकसभेच्या निवडणुकी पर्यंत तुम्ही भाजपचे पेड पत्रकार आहे अस वाटत होत परंतु तो माझा गैर समज होता हे नंतर कळल कारण तुम्ही जे व्हिडीओ टाकता ते कोणाच्या ताटाखालचे मांजर नाही हे तुमच्या विश्लेषणात्मक विचारातून लक्षात आले म्हणजे जेथे चुकतय तेथे या राजकारण्यांना ठोकलच पाहिजे सर सलाम तुम्हाला जय लोकशाही
Jay Shree Ram *comment id 549* Real hindu accepted this rules are *5* Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare. Will you follow 10 passive rules? *Rule 1* Shantidoot dharm dekh ke logo ko marate he Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge? *Rule 2* Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?
@@achyutdeshpande645 अहो देशपांडे मोदीने अंबेजोगाईच्या सभेमध्ये मुस्लिमांच्या कर्नाटक मधील reservation बाबत विषय काढला नसता तर पंकजाताई खासदार झाल्या असत्या….मोदीला कोण सांगणार
फ्री राशन, फ्री ५ लाखा पर्यंत दवाखाना, पिक विमा १ रूपया, सोबत मुख्यमंत्री लlड़की बहिन योजना,, अlनखी kahi दया पण लोकाना वसुली सरकार वर jast प्रेम उतू चlलले आहे असे एकांदरित वातावरण तयार hot आहे त्यात जोडिला मराठा आरक्षण,ani चाय बिस्किट पत्रकार
भाजपा कार्यकर्त्यांनी विधान सभेला हजेरी मतदार म्हणजेच पन्ना प्रमुख प्रमाणे काम केले तरच विजय होऊ शकतो. लोकसभेला कार्यकर्ता हा मतदारांपर्यंत पोहचला नाही, हे सत्य आहे. अपार मेहनत व खूप कष्ट घेऊन मैदानात उतरावे लागेल. तरच महायुती विजय जवळपास पोहोचेल.
जरांगजेब इफेक्ट! हिंदू हरला ! आणि देवेंद्र भाऊंना ही पंकजा रोखायची होती. एक गोष्ट मात्र खरी आहे ताई चौकस नेता नाही.शत्रू बोध नाही त्यांना.व त्यासाठी आवश्यक रणनीती नसते त्यांच्याकडे.आणि कधी कधी वाटतं वरून ही हीच नीति वापरली जाते काय?
@@user-jesatysundarsarwathaहे एकदम बरोबर दिलेली लढत नाही bagnar....6000 मते ने गेलीं सीट....फक्त पराभव दिसणार एक गठ्ठा 90-95 समाजाची मते jarange फॅक्टर असताना पडली....jarange ना निवडणुकीत टक्कर देणार समाज आहे वंजारी.... उगचं नाही दिलं सीट....
पंकजा मुंढे 6 हजर मताने पराभूत झाल्या. जरांगे 2 महीने बीड मध्ये झोपून होता प्रत्येक गावत शपथ देत होता. फक्त मुसलीम मते गृहीत धरून भाजप ने चूक केली म्हणून शीट गेलं. पंकजा सोडून भाजप च कोणीही तिथे असतं तरी किमान 3 लाखांनी पडलं असतं शीट
पाच वर्ष थांबलेले इच्छुक कधी एकदा निवडणुकीचे तिकीट मिळते या फिकिरीत आहेत. भाजप कडून तिकीट मिळण्याची आशा धूसर व्हायला लागली की कुंपणाबाहेर उडी घेतीलच. आणखीन पाच वर्षे धीर धरायला कोणी तयार होतील अशी सुतराम शक्यता नाही.
जुन्या कार्यकर्ते कडे लक्ष देणे गरजेचे आहे नविन लोकांना जबाबदारी देतात आणि पूर्वी काम केलेले कार्यकर्ते दूर ठेवणे बंद केले पाहजे अजित पवार विषयी पुन्हा विचार होणे गरजेचे आहे
Hindutwacha nahi.. Ata phakt OBC virudha Maratha Hech chalnar Vidhansabhela.. Lai Fad fad a Kahina hum khade To saekar se bade😂😂 Ata houn jau dya ajun पर्यंत tari OBC ni Jaat baghun matdan kela nahi ani he bandgula geli kittek dashke Nivdun dilit pan ata Tas honar nahi..OBC ata rajkiya Sakriya houn ya Jativadi bandgulana Tyanchi kay layki a te dakhavne garjech ahe..
अजित दादा पवार nda त आले तेव्हाच आमच्या सारख्या मूळ संघ कार्यकर्त्यांना वाटले होते की, महायुतीचे बारा वाजणार... आणि तसेच झाले. पंकजा ताईंना लोक सभेचे तिकीट दिले नसते तर, तेव्हाच त्यांनी bjp ला सोडले असते, असे वाटते...
सर, देवेंद्र जींनीच comprmise करून ताईंना विधानपरिषद वर घेतलं आहे, आणि काय माहित कि भविष्यात ताईच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असतील, आणि राहिली राष्ट्रवादी तर त्यांचा कधीही पत्ता कट होऊ शकतो, हे कालच्या देवेंद्र जींच्या बोलण्यावरून समजून पण येत
तू पक्षाचे चाटत चाटत रहा महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे तिथं मणिपूर कधीच होणार नाही मणिपूरमध्ये केंद्र शासनाने लक्ष द्यायला काय काय झालं इथे मराठी गप बसतात म्हणून त्यांच्यावर लाठी हल्ला करतात तिथे गाडीत गोळी लागली
अजित पवारांना महायुतीतुन बाहेर काढव जुनी महायुती म्हणजे शिवसेना भाजप युती आणि त्यांच्या बरोबर असणारे जुने मित्र पक्षांना सोबत घेऊन विधानसभेला सामोरे गेले पाहिजे नाही तर जे लोक सभेत झाले तेच विधानसभेत होईल
जयगुरुदेव सप्रेम नमस्कार सुरवातीला बंगाल मधील स्थिती बाबतीत आहे ते कट झाले आपण बंगाल बाबतीत सुरवात केले मुळे मी ही पोस्ट शेअर केली आहे हरि ओम शुभ-रात्री
महाराष्ट्राची पहिली महिला पकंजा ताई मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषीत करावा तर महाराष्ट्रात भाजप ची सत्ता येईल नाहीतर महाराष्ट्रात भाजप जिकने अश्यक्य 🙏 ऐक कट्टर हिन्दू🚩 भाजपा समर्थक🙏
खालील विषयांवर बोला, गरज आहे जर भारतात,मतदारांच्या अन्ना पासून निवाऱ्या पर्यंतची जबाबदारी, करदात्यांवरच पडत असेल, तर...* *मतदानाची जबाबदारी व हक्क, फक्त आयकर भरणाऱ्यालाच मिळावी.*
हल्ली लहान मोठा प्रत्येक जण करदाता आहे. GST मुळे अमुलाग्र फरक पडला आहे. आयकरा पेक्षा कितीतरी जास्त रक्कम आपण पावलोपावली आयकर म्हणून देत असतो.महिन्यात आपण विकत घेतलेल्या अनेक वस्तू -सेवा यावर दिलेला GST ची बेरीज केली तर तुम्हालाच सत्य परिस्थिती कळेल. अगदी खालच्या स्तरावरील मतदार सोडले तर GST सर्वच नागरिक भरतात त्यामुळेच ज्या काही सवलती त्यांनाच मिळतात त्यातला बराचसा हिस्सा त्यांनी आधीच ,,GST द्वारा दिलेला असतो. आयकर भरणारे कर त्यांच्या अधीकच्या उत्पन्नातून देतात. आज मितीस द.म.60000 पेक्षा कमी उत्पन्न असेल तर आयकर द्यावा लागत नाही.तेव्हा आयकर भरणारे तथाकथित गरीब नक्कीच नसतात. 9.07.24
भाजपा ने माधव माधव करून मराठा समाजाला मात्र स्वतः पासून दूर केलं. मी २०१९ ला भाजप ला हिंदुत्व मूळ मत प्रथम दिलं मात्र या वर्षी हे मात्र कळले की भाजप हिंदूची पार्टी नसून माधव ची पार्टी आहे
प्रचारात मी, माझे, हे शब्द आणि माझी गॅरेंटी, मी परत येईन अशा अहंकारी शब्दांचा मारा प्रचारात टाळायला हवा. अशी अहंकारी भाषा आमच्या सारख्या सामान्य मतदारना आवडत नाही. टीव्हीवर सारखा अहंकारी शब्दांचा वाक्यांचा मारा सामान्य माणूस सहन करत नाही.
कमेंटस वाचतांना खरेतर अनेक लोकांच्या मनाची भावना असायला पाहिजे पण सगळीकडे आता जे कमेंटस असतात ते वाचून कामगार कामावर ठेवलेत असे वाटते म्हणुन रिस्ट्रीक्टेड मोड सुरू करून कमेंटस बंद करावे लागले.
अजीत दादांना बरोबर घेऊ नये. लोकसभेत त्यांचा फायदा झाला नाही. आमच्या भागात भाजप असेल तर किंवा शिंदे असतील तर मत देऊ. आता घड्याळाला मतदान नाही. दादांच्या पाठीशी त्याचेच मतदार नाहीत. त्यांच्या मतदारांना शरद पवार प्रीय आहेत. लोक सभेत आमची सर्वांची मते वाया गेली आहेत.
आत्ता भाजप ने आत्मचिंतन करुन पुन्हा जोरदार काम करावे देवेंद्र फडणवीस साहेब सारखा कामदार अभ्यासु नेता आहे याचा आम्हला अभिमान आहे पण आयटी सेल ने जोरदार काम केले पाहिजे
सुर्यवंशी भाऊ आपलं मुद्देसूद विवेचन फारच सुंदर असतं मनाला पटतं पण आणि भावत पण आज काल भाऊ तोरसेकरांचे विडिओ ऐकायला मिळत नाही त्यांची तब्येत ठीक आहे ना तुम्हाला आणि भाऊ ना नमस्कार 🙏