एवढे सगळे कारनामे मविआ नेत्यांनी केले पण कारवाई काही होत नाही.आणखी एक आश्चर्य म्हणजे जे नेते जामिनावर बाहेर येतात ते पुन्हा कधीच तुरुंगात जात नाही.जामिन म्हणजे कायमची मुक्तता असते का?
कोणतीही कारवाई केली तर दंगल घडवायला मोकळे . जरांगे , राजू शेट्टी , करामती काका मणिपूर करायचा हे ठरवून आहेत. राज्यातल्या लोकांचे काहीही होवो . नाही ऐकलं तर दंगल घडवणारच.
जशी भुजबळची सीडी कधीच बाहेर येत नाही तसेच देशमुखचे पुरावे. खोटे बोल पण रेटून बोल ही मानभावी बाईची शिकवणी चांगलीच अंगात भिनली आहे. ठणठणीत प्रकृती झाल्यावर तरी जामीन रद्द करण्याची तरतूद करण्यात येईल काय