जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃👃
हे वाक्य फार महत्त्वाचे आहे बाहे परमार्थ हे ढोंग आहे. आपलु वृत्ती आपले मन बुद्धी आपल्या वासना या कशा आहेत हे कळणे म्हणजे परमार्थ आहे. ज्याला आतले व बाहेरचे कळते तोच स्व धर्म आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतानी सांगीतले आहे. सर्व धर्म परीत्याज्ये मामेकंशरणं मला जाण मी कोण आहे. कसा आहे . काय लक्षणं आहेत .