अनयजी, तुम्ही दिलेली कारणे योग्य वाटतात, त्याचा विचार होणे आवश्यक आहे. मतदान कडक उन्हाळ्यात असू नये आणि तो दिवस शुक्रवार, शनिवार आणि सोमवार नसावा ह्याकडे लक्ष द्यावे. मतदार यादीत नाव नाही हे पक्ष कार्यालयातील कार्यकर्त्यांनी पाहायलाच पाहिजे.
चौथ्या का पाचव्या फेरीच्या वेळेला अमित शहा म्हणले की आम्ही 350 पार झालेलो आहोत त्यामुळेच मतदान कमी झाले असेल. मतदाराला वाटलं असेल की आता काय गरज आहे मतदान करण्याची.
अनयजी खूप अभ्यास पूर्ण हा विडिओ बनवला आहे आपल्या ला खूप खूप धन्यवाद आपले विष्लेशण अभ्यास पूर्ण आहे. असेच विविध विषयांवरील विडिओ आपण लोकल राजकारणात गुंतून रहाण्यापेक्षा करावे त्याच्या मुळे एक प्रगल्भता येते मनापासून आभार मानतो 🎉🎉🎉🎉❤
अनयजी पन्ना प्रमुख ही कवी कल्पनाच आहे. ते केशव उपाध्ये मनाला येईल ते बोलून मोकळे होतात.आता तुमच्या चिडचिड करण्यामुळे कदाचित इथून पुढे पन्ना प्रमुखांना कार्यरत करण्यात येईल.
अनय दादा अकरावे कारण हे आहे कि भाजपचे काही नेते स्वतः ला आपण आता खुप मोठे झाले आहोत या समजातुन ते सामान्य जनतेपासुन फटकुन वागत होते.... जे काॅंग्रेसी नेते अगोदर असेच करायचे आमच्या शिवाय तुम्हाला पर्याय नाही त्यांना महाराष्ट्रातील कायमचे जमिनीवर आणले होते परंतु उद्धवस्त कृपेने त्यांना बळ मिळाले...
आशुतोष शिरीषः अनयजी, तुम्ही एकटेच होतात ज्याने ध्वनीचित्रफीतीत पृच्छा केली होती की पन्ना प्रमुख कुठे आहेत ? तसेच शासकीय अधिकाऱ्यांबद्दल असलेल्या नाराजीबद्दलही आपण सावध केले होते. खरोखरी आपण द्रष्टे आहात.
पन्ना प्रमुख कोणी नव्हतेच हे खरे आहे. तितके हेही खरे आहे की कोणी भा. ज.पा. चे प्रतिनिधी हे कोणीच लोकसभा प्रचारासाठी फिरत न्हवते. एव्हन पदवीधर विधानपरिषद निवडणुकीतही मतदार नोंदणीत उदासीनता दिसत होती.
यावेळी असे प्रथमच घडले की निवडणुकीच्या दिवसापर्यंत भाजपच्या कोणतयाही कार्यकर्त्याने मतदानासंबंधी मतदारांशी कार्यक्रम ,किंवा घोषणापत्र,संबंधात किंवा मतदाराचा यादीतील अनुक्रमांक,किं मतदानाचे केंद्र याबाबत माहिती देणे संबंधी संपर्क च केला नाही.
माननीय अनयजी आपले अभ्यासपूर्ण विवेचन ऐकल्यावर असे वाटते की आपण विधान परिषद किवा राज्य सभेत प्रवेश केला पाहिजे. हे जनतेच्या हिताचे होईल. आपल्या नॉलेज चा देशाला फायदा होईल.
अनय सर तुम्ही मांडलेले सर्व मुद्दे योग्य आणि परखड असे आहेत. उमेदवार लवकर घोषित केले तर लोकांना विचार करायला पण वेळ मिळू शकेल. जनतेला गृहीत धरू नये. उत्कृष्ट व्हीडीओ.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने सर्व समावेशक घोषणा, कार्य, कार्यक्रम, विकास, योजना आणल्या त्या बद्दल जनजागृती करावी, महायुती च्या पक्ष कार्यालय.., कार्यकर्ते सामाजिक संस्था या द्वारे... जनतेला समजावून सांगावे... त्या साठी कार्यकर्ते आणि पूर्णवेळ पदाधिकारी नेमावेत.. त्या साठी खर्च केला तरी विचार करू नये. 🙏
खरंच मुद्दे खूप चांगले मांडले अनय .आम्ही मतदार पण सांगत होतो पन्ना प्रमुख आणि बूथ पातळीवर पण हलगर्जी पणा झाला आहे.2014 च्या लोकसभेला मतदान करा आणि मतदान केले का विचारायला घरोघरी कार्यकर्ते आले होते .त्यानंतर कोणीही घरोघरी फिरकले पण नाहीत .मतदानाच्या स्लिपा पण मतदारापर्यंत पोहोचवण्याची तसदी कार्यकर्त्यांनी घेतली नाही .सरकारची विकास कामे ग्रामीण भागापर्यंत ,तळागाळातल्या लोकांपर्यंत समजावून सांगणे आवश्यक आहे.झोपडपट्टी ,अशिक्षित लोकांना सरकारच्या योजना समजावून त्यांना त्याचा फायदा त्यांना मिळवून दिला गेला पाहिजे .
भाजपचे तळागाळातील कार्यकर्ते कुठे दिसलेच नाहीत परंतु ऊबाठा कार्यकर्ते शाखेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतात. मी सुमारे 3 वेळा आमच्या भाजपच्या आमदारांना भेटायचा प्रयत्न केला पण त्यांच्याच कार्यालयात भेट होऊ शकली नाही.
Hi khup important gosht ahe. Te khup chukiche narrative ekdum thasun set kartat. Ani bjp kahi ch karu shakat nahi. Tya narrative la khodun kadhe paryant tya khotya news cha impact zalela asto. Aata bjp ne swataha narrative set karaila shikla pahije. Ani left wing chya validation sathi maru naye. Left wing la ghaas taku naye
देशभक्तीचा ठेका फक्त मध्यमवर्गि्यांनीच घेतला आहे काय? देशाच्या विकासात कर रूपाने सर्वात जास्त योगदान मध्यम वर्गाचेच असते. पण काही देतांना मात्र मध्यम वर्गाची आठवण कुणालाही येत नाही. भाजप आणि खास करून नरेंद्र मोदी हे मध्यम वर्ग आणि शेतकरी विरोधी आहेत, हे स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदींना फक्त धनाढ्य उद्योगपती खास करून अदानी, अंबानी अजून धनाढ्य कसे होतील, ह्याचीच काळजी लागून राहिलेली असते.😤👊👎
खूपच उपयुक्त माहिती.. जर उपयोगात आणता येत असेल तर... अबकी बार 400 पार.. Negative impact म्हणजे काय? खासदार आमदार नगरसेवक यांचे remuneration/सवलती कमी करा..बरेचसे राजकारणी करोडपती आहेत.. दुसर्या पक्षातून आलेल्या लोकांना जास्त महत्व.. तिकीट.. आणी BJP मधील कार्यकर्त्यांना डावलले.. विचारांशी फारकत.. महाराष्ट्रात विचारांचा संभ्रम..
सर्व बीजेपी kadun पlहिजे पण मतदान कॉन्ग्रेस ला करनार असे पण बरेच हिंदू आहेत त्याना आपल्या मूलांच्या भविष्यlचा विचार नाही पण नेत्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला पहिजे हे विचार आहेत
भाजपच्या पन्नाप्रमुखांनी आपला जनसंपर्क वाढवला पाहिजे. भाजप कार्यकर्ते, नेते, भाजप आयटी सेल यांनी इंडिया आघाडीच्या दुष्प्रचाराला योग्यवेळी उत्तर दिले पाहिजे. इंडिया आघाडीच्या खोट्या अफवा, बातम्यांना, अपप्रचाराला उत्तर दिलेच पाहिजे.
अतिशय सुंदर सटीक व सारगर्भित विश्र्लेषण. भाजप केंव्हा योगी ची पोलिस यंत्रणा अजून ही संवेदनहीनच आहे. हे मी स्वतः च्या अलीकडेच अर्थात 6 जून ला काशी विश्र्वनाथ काॅरीडोर दर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभवाने सांगू शकतो. योगी राजवटीत प्रशासन व्यवस्थेत खूप सुधारणा झाली आहे हा वाजा गाजा जमीनी वर काही दिसत नाही. त्याचे प्रत्यक्ष प्रमाण तुम्हाला देऊ शकतो. हीच परिस्थिती पुढे ही कायम राहिली तर योगी मोदी दोघांचे राजकीय भवितव्य ह्याहून अधिक वाईट होण्याची शक्यता आहे..
काँग्रेसची ecosystem आजही यशस्वी पणे कार्यरत आहे. 10 वर्ष सत्तेत राहूनही भाजपला ते जमले नाही . जी काम यंत्रणेचे जबाबदारी आहे ती ते पार पाडतात का नाही यावर अंकूश ठेवायला हवा. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून feedbackघ्यावा लागतो. पण नेतेच जर प्रशासनावर विसंबून असतील तर ते अशक्य ठरते. 10.7.24
मी श्रीधर पाटील शिरोली ता. हातकणंगले. जिल्हा. कोल्हापूर मधून बोलतोय माझा मुलगा अक्षय पाटील हा पन्ना प्रमुख होता आणि त्याने आपले काम प्रामाणिक पणे केले आहे.
अनय जी, तुमचा विश्लेषण नेहमीच उत्तम असत, परंतु माझ्या मराठी भाषेवरील प्रेमामुळे एक विनंती करतोय की आपल्या बोलण्यात येणारे काही शब्द जे हिंदी तून येतात उदा. उक्सवणे, आजकाल, थोपवणे, हे टाळावेत, थोपवणे ह्याचा मराठी अर्थ थांबवणे असा होतो 🙏🏻
पालघर साधू हत्या, सुशांत सिंह दिशा saleyan प्रकरण तडीस नेण्यासाठी लागणार्या ecchashakti चा अभाव, अजितदादा पवार सारख्या नेत्यांना सोबत घेतले, ही सुद्धा कारणे आहेत. तुम्ही कितीही अनुल्लेखाने visravnyacha प्रयत्न केला तरी हे लक्ष्यात घ्या.
मित्र हो महाराष्ट्राचा विचार करता तेच तेच थोबाड देणे, वेळेवर उमेदवार घोषित करने, प्रचारात सुसूत्रीकरण नसणे. हीच मोठी कारणे आहेत. विधानसभेत तरी या चुका दुरुस्त व्हाव्यात ही अपेक्षा.
Mi pahilya pasun sangt hoto 300 is enough. Satta is important. 1lac 8500 he Pan reason ahe. Saglyana fukat pahije. Caste politics he ek reason. Caste politics hya deshache vatol lavnar ahe.
अनयजी माझं नाव यादीत नव्हत अनेकवेळा मतदान करूनही नाव गायब माझ्या मुलाचं आणि पतीच नाव होत. माझ्या मामाच नाव गायब त्याच्या घरच्यांच होत माझ्या मावस भवाच नाव गायब आणि मुख्य म्हणजे आम्ही सर्व डोंबिवलीत रहातो. मतदार केंद्रावर मला माझ्या सारखे अनेक जण भेटले. एक आजोबा आले होते कुबडी घेऊन चालत होते. त्यांच्या कडे व्होटिंग कार्ड होत पण यादीत नाव नव्हत. मी जवळच्या bjp कार्यालयात गेले माझं नाव नाही तर ते इतके उदासिन की शोधायला काय सांगणार
भाजपाने यावेळी आत्मचिंतन बैठक जी निवडणुकीनंतर लगेच होते तिला अद्याप वेळ दिला नाही,थातूरमातूर कारणे देऊन वेळ मारून न देता ,ती लगेच घेण्यात यावी म्हणजे कार्यकर्त्यांना निरपेक्ष कारणे समजतील व येणारी निवडणूक भाजपाला व्यवस्थित निकाल देईल.
मा. अनयजी आपण स्वतः UP मध्ये वास्तव्य करून संभाषण केल्यानेच भाजपाची UP मध्ये झालेली चिंताजनक पीछेहाट समजत आहे. कदाचित RSS बाबत केलेल्या भाजपाचे अध्यक्ष श्री.नड्डाजींच्या उथळ विधानामुळे दुखावलेल्या RSS स्वयं सेवकांनी भाजपा संघटनेला धडा शिकवला आहे, हे 100 % निश्चितपणे वाटते.🌹😱🥶
छद्मधर्मनिरपेक्षता और हिंदुत्व की राजनीति साथ-साथ नहीं चलेगी #EP1960 @apkaakhbar Please listen carefully and take whatever action you can take. It is too late but better late than Never. Please please please
प्रदीप सिंगांचे म्हणेन आहे की युपीमध्ये चौकशीची धूळफेक चालली आहे! जी माणसे पराभवाला जबाबदार आहे त्यांनाच चौक कशीचे काम दिले आहे! त्यामुळे काहीही सुधारणा होण्याच्या शक्यता नाही! बी एल संतोष हेच राजकारण खेळत आहेत! त्यामुळे मोठी सर्जरी आवश्क आहे!
No one is considering middle class Hindu voters only burdened with taxes for freebies and BJP is not holding to Hindu agenda too so there was apathy to vote !!!
पहिले कारण हे आहे की ज्या गोष्टींचा त्यांनी सत्ता नसतांना बाऊ केला सत्तेवर आल्यानंतर सोयिस्करपणे दुर्लक्ष केले हे खरे कारण आहे. पण तुम्हा सर्वां पैकी एकजण पण बोलत नाही. याला अपवाद मुद्दा भारतका हे चॅनल. हे मला वाटत.
निवडणूक कळत पक्ष कार्यकर्त्यांची गैरहजेरी चांगलीच हनवत होती .माझा मतदार संघ भाजपा च आहे .तरी तुमच्य म्हणण्याप्रमाणे अनेक नागरिकांची नावे ,त्यात माझे नव आहे गळाली गेली होती.2 महिने प्रयत्न कफूनही काही झजले नाही.ओन्नाप्रमुख कुठेच अस्तित्वात नव्हते.