या पूर्ण मुलाखतीत " मी किती चांगली आणि मीच किती छान" चा मुख्य स्वर आहे. दुनिया झूट आणि आपणच खरे हा सुद्धा सूर आहेच.. अशी मुलाखत स्फोटक? काही काही विधाने तर निव्वळ हास्यास्पद आहेत!
स्मिताताई फारच सुंदर परखड पण सत्य विचार...पुढे चला..1989ला माई मातोश्री आणी बाळासाहेबांबरोबर विरसावरकर ला उद्योगिनी च्या बाजारपेठत आपण भेट दिली माझा लेदार पर्स आणी मी घरी तयार केलेली दुपार विरहित मुखवास ..आणी अगदी ही आठवण माझ्या हृदयात कोरलेली...माईनी आपण भरपू प्रत्येक रंगाचे घेतलेत..बाळासाहेबांनी विचारले आमच्या साठी काही आहे की नाही आपल्या स्टॉल वर...आणी दुपारी विरहित मसाला मुख्वास ..मसाला सुपारी सर्वच पाकिटे पॅक करायला सांगितली..हा प्रसंग कसा विसरायचा आपण आसनी माई पण हसलात....असा हसत खेळत ..घडलेला प्रसंग...एवढ्या वर्षात आज आठवला..माई 1995 ला जग सोडून गेल्या ..माझे मिस्टर पण ..1995 16जुन ला त्याचं दिवशी माई मंगेशकर पण जग सोडून गेल्या....हृदयनाथ मंगेशकरणी माई च्या जाण्यावर कविता केलीय ..तेच वातावरण..जुन उगाबाला पण पावसाचे नाब नव्हते मात्र 16जुन् ला आभाळ ही रडले मोठ्या मोठ्या टपोऱ्य थेंबानी.....अश्विनी आकरे
काय खळबळजनक? पक्क्या राजकारणी आहेत म्हणून उत्तरं कशी द्यायची किंवा टाळायची किंवा फिरवायची ते माहीत आहे. २६ जुलैचा प्रश्न कसा फिरवला? असो. त्यांनाही भीती किंवा काळजी आहेच आणि म्हणून आडून आडून बोलल्या. असो. बरा वाटला इंटरव्ह्यू.
Whatever other people say , I liked this interview . Smita Thackeray was very close to Bala Saheb and at the age of 76 I know how a younger help is essential . A person close to our idol is admirable.
मॅडम राजकारणात interested नाहीत मग एवढं भरभरून फक्त उध्दव ठाकरे यांच्या वर टीका करत आहेत सगळे जण सत्तेसाठीच असतात शिंदे आणि फडणवीस पण तेच करत आहेत आणि ते पण इतक्या वर्षांनी?
Smita Thakre really faced life with positive mind, it is difficult to adjust to the family of towering person like Balasahab Thakre, but she seems to have done it gracefully. Even after facing big trouble in her personal life i think she has shown the intelligence of marathi middle class family daughter, hats off
हो मग मनसे का नाही पुढे आला ? केवळ भाषण चांगले करता येते म्हणजे त्याला सर्वकाही शक्य आहे असं नाही. केवळ मराठी मराठी म्हणून सत्ता हसिल करता येत नाही. सत्ता हासील करण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन चालायला हवं. मग ते कुणीही असो.
जे नकारार्थी प्रतिक्रिया देत आहेत ते उबाठाचे वाहून घेतलेले सैनिक आहेत.. हे तेच आहेत जे स्वतः किंवा यांची पुढील पिढी एका आदेशावर दगडफेक करणारे असू शकतात. यांच्याकडून आपण अजून काय अपेक्षा ठेवू शकतो?
साहेबांची सुन आणि मुलाखत हिंदी काहीसं चुकीचं वाटतंय नाही का अशा लोकांची मुलाखत घेणाऱ्या नी सुध्दा मराठीला प्राधान्य द्यायला हवे आणि इथे प्रश्न बाळासाहेबांची सुनेचा आहे 🙏🏻🙏🏻
ह्यांची मुलाखत😂आणि इतक्या वर्षांनी? कशाला? बाळासाहेब ! होते तेव्हा? ह्या प्रोडुसर😂सिने अध्यक्ष😂अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पदावर😂 होत्या. 2012 नंतर ह्या कोठे गेल्या? काय करीत होत्या? ह्या सगळ्या तून सिद्ध काय करायचे? तर उद्धव ठाकरे? कसे आहेत? किती वाईट आहे? हेच!😂😂😂
स्मिता प्रकाश जी, आप इंग्लिश, हिंदी में मुलाखात ले रही है, एक तो मुलाखती ये पूरी इंग्लिश में लेने कि कोशिश करे यां हिंदी में ओके.. स्मिता ठाकरे मॅडम जी को नमस्कार....
@@prakashnikam7212 आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांचे नातू असले मराठी माणसांसाठी लढणाऱ्या या आपल्या नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण दिले आहे.सूनबाई इंग्रजी बोलत आहेत.ही लोक मराठी माणसाच काय भले करणार.
@@dattatrayadhav320 स्मिता ठाकरेजी जास्तीत जास्त हिंदी बोलतात पण मुलाखत घेणारी मात्र जास्तीत जास्तीत इंग्लिश मध्ये बोलते. कारण सामान्य माणसांना हि मुलाखत समजू नये या साठी भरपूर प्रयत्न केला गेला.
अदानी,अंबानी कांग्रेससरकार असतांना मोठे उद्योगपति झाले. कांग्रेस त्यांची बदनामी करतात.उधव मुख्यमंत्री असतांना दिघी पोर्टच10000करोडच काम अदानीला कां दिले?तेलंगनाचे कांग्रेसमुख्यमंत्री अदानीला भेटतात
Smitatai was a 3rd wife of Jaidev! Balasaheb never gave importance to him as he was not an active person in the family ! Smitatai has a good personality and good command over English !
काही स्फोटक नाही. सर्व काही हातचं राखून. केंद्रात सत्ता, १५ पेक्षा अधिक राज्यात सत्ता. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता असतानाही भाजपला चंदीगडच्या महापौरपदासाठी रडीचा डाव का खेळावा लागला ? ह्या विषयावर पण स्टोरी बनवा.
खुप छान मुलाखत झाली बाळासाहेबांची विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी चे दूरदर्शी पणा जे देशाला विकासाच्या दिशेने पुढे नेत आहे तसेच जगामध्ये भारताचे सनातन धर्माचे महत्व आणि नेतृत्व करत आहेत,त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तसेच भागवत गीतेचा माध्यमातून अध्यात्माचे महत्व जे प्रत्येक मानव जातीला काळाची गरज आहे याचे महत्व सांगितले, त्याबद्दल स्मिताजींचे आभार!! तसेच podcast दाखविल्याबद्दल प्रभाकर जी आपले सुद्धा आभार 😊
@@adnyat तुम्ही नावा प्रमाणेच अज्ञात ग्रहावरून आलेले दिसता 😂😂😂 काय हो तुमच्या ग्रहावर पण तुमच्यासारखे लाळ चाटू गुलाम आहेत का? सतरंज्या उचलणारे 😂😂 मालक छू म्हणण्याच्या आत भुंकायल तयार असणारे 😂😂😂 सगळे माहीत असून उगाच काहीतरी बरळत बसून आपल्या मालकाचा द्वेष करण्याचा अजेंडा राबवत बसणारे एक अज्ञात आहात 😂😂😂 मला तर वाटतं आपण बेवारस अज्ञात लाळ चाटू असे नामांतर करून घ्या😂😂😂
आपण ठाकरे घराण्याच्या सुनबाई झालात हेच काही कमी नाही आणखी काय द्यायला हवे तुम्हांला उद्धव साहेब पुढे आले कारण शिवसेना मोठे करेल तो विकला जाऊ लागला काय करणार उद्धव साहेब
Superb interview already seen on ANI podcast. She is much much better than udhvast and his wife. She is bright and intelligent and have clarity like pro ❤