खासदार mr शरद चंद्र पवार काकाजी धन्यवाद आपल्या राष्ट्रवादी चा 25वा रौप्य महोत्सव बद्धल हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन, तसेच, लोक सभेचे सर्व खासदार, राज्य सभा खासदार, पक्ष्याचे अध्यक्ष, साहेब, सर्व आमदार, ग्रामपंचायत, ते जिल्हा सर्व, आजी, माजी, tala, गाळातील, सर्व कार्य करते यांना खूप खूप धन्यवाद, अभिनंदन, पुढेही विधानसभा मतदार संघात जास्तीत जास्त आमदार बहुमताने जिंकून येतील त्या परीने जोमाने भविष्यात समोर मेहनत करून यश खेचून आणा वयाचे आहे अशे प्रयत्न केले गेले पाहिजे! जय हिंद जय भारत, By shaikh अब्दुल गनी, मिर्झा नगर बुलढाणा
बीडमध्ये जिकंले बजरंग बप्पा सोनवणे पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाने गट तट भाव भावकी मत भेद विसरून या विजयाचा जल्लोष केला.. याला एकच कारण सोशल मीडिया वर फक्त सोशल मीडिया वर च बर का काही चिमूटभर झाटू नी अतिशय गल्लीछ भाषा वापरून आपल्या घरातले संस्कार दाखवून दिले.. जय शिवराय 🚩🙏 एक मराठा लाख मराठा समस्त पंढरपूरकरांकडून मराठा खासदारांचे हार्दिक अभिनंदन 🌹
बजरंग बाप्पा सोनवणे एवढा विजयाने रोज जाऊ नका तुम्ही मराठा आरक्षण विषय काढल्यामुळे मराठ्यांनी तुम्हाला भरघोस मतदान केलं आहे. आणि राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षणामध्ये फसवले मराठा समाजाने तुम्हाला राज्य सरकारच्या विरोधात भरघोस मतदान केला आहे
कसे निवडुण देयला पाहिजे होते चिक्की खाऊन घोटाळा करणारे बीड जिल्हात दहा वर्षे मध्ये एक रुपया काम झाले नाही असे पाहिजे होते का तुझ्या सारखे कमी डोक्याचे तु गप बस लवडया ते बीडच आमच आम्ही बघु तु नको नाक खुपसु
राजकारण्यांनी जात-पात चे राजकरण खेळून , सर्व सत्यानाश करुन, राज्यात,देशात जातीय वैर निर्माण केले आहे.व त्यातच अंधभक्त गुणगान गाण्यात तल्लीन झालेले दिसताहेत.
सत्यमेव जयते खूप खूप शुभेच्छा उदंड प्रतिसाद लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना आपलाच आरमान लेदर प्रोडक्ट ईसबावी पंढरपूर येथील आपणास एक छोटीशी विनंती आहे की आपण संपूर्ण भारतातील धरणे नदी नाले ओढे पाझर तलाव आहेत त्या सर्वांचा गाळ काढण्याचे कार्य करावे ही नम्र विनंती सरजी आम्हाला एक लाख रुपयांची गरज नाही आम्हाला फक्त पाणी द्या शेती साठी गेली 75 वर्षे झाली आहेत तरी कुठेच आनी कोणीही या गोष्टींकडे लक्ष देत नाही कोनतही सरकार येऊद्या कोणीही या आमच्या शेतीसाठी पाणी मागतोय तरी शेतकरयांची खरी गरज आहे ती म्हणजे फक्त पाणी द्या सरजी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
शेवटी सोनावणे साहेबांनी पण आपली लायकी दाखवून दिली, त्यांना मराठा समाजाने पुर्ण ताकतीने जिंकून दिले आणि त्यांनी आपल्या भाषणात जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे उपकार न मानता भाषण पुर्ण केले, ओबीसी साठी अनेक ओबीसी नेते पुढे येऊ लागले मग मराठा साठी का ना. काही हरकत नाही जे मराठा समाजासाठी नाही तो पुढे हरणारच🚩