आहो ठीक आहे तुम्ही पुरोगामी विचारांचे आहेत.. हिंदू देव, देवता मानत नाही हे बोलायची गरज नव्हती.. ताई... संत व वारकरी समाज बावळट आहेका तुमच्या दृष्टिने... 🚩
दैवत छत्रपतीला तर मानता ना, त्यानीच तर सरवाला वाचवल, नीषचयाचा महामेरु बहुजन लोकांसी आधारु, राजे होते नायतर मुगलांनी,आनी ***च्य इंग्रजानी सगळ्या जात्याच्या लोकाच्या खांनदानासकट उचलुन नेले आसते, झाट माजी हिंदु धरम राहीला आसता, आनी मुगल लोकांपेशा इंग्रज लोकांनी सर्वाला English चोकलेट दीले आसते, होता छावा म्हणून आज तुझ लगन झाल भावा, सूखीं रहा पन तुमचे वीचार तुमच्या पर्यतच राहूद्या दीदी, आनी भाऊ हे बरोबर बोला कशाला जे देवाला मानतात त्यांच्या पर्यंत हे वीचार पोहचवतो का मादरचोत रीपोटर
डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु-> महात्मा फुले,महात्मा फुलेंचे गुरु -> हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज-> छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु -> ज्ञानराज माउली संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि माझ्या संत तुकाराम महाराजांचे देव आणि गुरु ह्या जगाचा बाप परमात्मा मायबाप श्री हरी विठ्ठल....नाव बदलल्याने कुणी नास्तिक होत नाही...रक्त बदलल्याने लोक नास्तिक होतात....जरी आज सगळे हिंदू धर्माला मानत नसतील तरी आज त्यांच्या अंगात हिंदूंचे रक्त आहे....जय हिंद,जय भारत
दैवत छत्रपतीला तर मानता ना, त्यानीच तर सरवाला वाचवल, नीषचयाचा महामेरु बहुजन लोकांसी आधारु, राजे होते नायतर मुगलांनी,आनी ***च्य इंग्रजानी सगळ्या जात्याच्या लोकाच्या खांनदानासकट उचलुन नेले आसते, झाट माजी हिंदु धरम राहीला आसता, आनी मुगल लोकांपेशा इंग्रज लोकांनी सर्वाला English चोकलेट दीले आसते, होता छावा म्हणून आज तुझ लगन झाल भावा, सूखीं रहा पन तुमचे वीचार तुमच्या पर्यतच राहूद्या दीदी, देवाला मानतात त्यांच्या पर्यंत हे वीचार पोहचवतो का मादरचोत रीपोटर
कुणी बायबल द्या कुणी शिवचरित्र द्या कुणी कुराण द्या कुणी आपल्या धर्माप्रमाणे वागा परंतु आपला धर्म चांगला आणि दुसऱ्याचा वाईट असे करू नका आणि शक्यतो सर्व धर्म समभाव रुजतेय का पाहा मलाही नाही रुजत परंतु ते रुजवण्याची सवई करूयात जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
नमो बुध्दाय जय भीम वधू व वर दोन्ही चांगल्या विचारांचे आहेत. नवीन लग्न करणारा साठी ऐक आदर्श समोर ठेवला आहे. असेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण सर्वांनी आचरणात आणले. तर समाज नककीच सुधारेल.
Comments Varun लक्षात येते की लोकांची खूपच जळाली आहे.आरे लग्नाच्या गोष्टीत दोघं खुश आहेत एकमेकांसोबत.आपल्याला काय करायचंय ते कोणत्या देवाला मानतात नाही मानत. एकमेकांना पसंद पडले बास झालं.all the best for couples future.
दैवत छत्रपतीला तर मानताच आसेल दिदि, त्यानीच तर सरवाला वाचवल, नीषचयाचा महामेरु बहुजन लोकांसी आधारु, राजे होते नायतर मुगलांनी,आनी ***च्य इंग्रजानी सगळ्या जात्याच्या लोकाच्या खांनदानासकट उचलुन नेले आसते, झाट माजी हिंदु धरम राहीला आसता, आनी मुगल लोकांपेशा इंग्रज लोकांनी सर्वाला English चोकलेट दीले आसते, होता छावा म्हणून आज तुझ लगन झाल भावा, सूखीं रहा पन तुमचे वीचार तुमच्या पर्यतच राहूद्या दीदी, आनी भाऊ हे बरोबर बोला कशाला जे देवाला मानतात त्यांच्या पर्यंत हे वीचार पोहचवतो का मादरचोत रीपोटर
कोणी कोणताही धर्म पाला माणूस म्हणून जगा आणि अर्थात दुसऱ्याला जगण्याला मदत करा यांतच जीवनाचे सार्थक आहे जय शिवराय वधू वराला समृद्ध जीवनाच्या शुभेच्छा जय भीम
पुरोगामी असणं आजकाल चांगलं आहे .... पण पुरोगामी असणं म्हणजे नक्की काय ....हा प्रश्न रिपोर्टर ने विचारला असता तर बरं झालं असतं आम्हाला पण कळालं असतं.... तेवढंच पुरोगामी काय असतं ते ?
Me tr mhanel Bhrmahana peksha koni mothe nahi..karan aplyala saglyanna dev ha concept Bhramahn nai samjun sangitla... tya mule bhataji agodr shresht nanatr dev
हिलाच नाकारले असेल मुलांनी, किती द्वेष आहे हिच्या मनात देव धर्म मानणाऱ्या लोकांबद्दल. संविधानाने लोकांना देव धर्म मानण्याचे स्वतंत्र दिले आहे. मला तर वाटतं ह्या मुलीनेच संविधान नीट वाचले नसेल. तू नाही मानात देव धर्म तर ठीक आहे आम्ही तुझ्या भावनेचा आदर करतो पण याचा अर्थ असा नाही होत की जे देव धर्म मानतात ते सर्व मागासलेल्या विचारांचे असतात. माझी समस्त हिंदु बांधवांना विनंती आहे की ह्या व्हिडिओ वर कोनिही चुकीच्या भाषेत टिप्पणी करू नका, दुर्लक्ष करा, आणि अशा मुलींवर कदापि भाळू नका, आपण अठरा पगड जाती बारा बलूतेदार यांचे वसंज आहोत, भगव्या प्रती सदैव निष्ठावंत राहूया. जय शिवराय🚩
जर बौध्द धर्म अंधश्रद्धाविरहित आहे तर.... 1. एक ज्योतिष सिद्धारथ गौतम यांच भविष्य लहानपणीच कसं सांगू शकतो? 2. सिद्धार्थ गौतम सात वर्ष तपस्या करून ज्ञान कसं काय मिळवू शकतात? 3. बौद्ध धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांची नियुक्ती पुनःजन्माच्या आधारावर का होते? 4. बौद्ध ग्रंथांमध्ये यज्ञाला इतकं महत्व का दिलय? 5. जर आर्य बाहेरून आले आहेत तर गौतम बुद्धांचा उल्लेख खूप ठिकाणी आर्य म्हणून का केलाय? म्हणजे गौतम बुध्द ही विदेशी घुसखोर आहेत का? नेहमी हिंदु संस्कृतीवर आक्षेप घेणाऱ्यांनी या प्रश्नांची उत्तरे जरूर द्यावे
हजारो वर्षे परकियांनी राज्य केले तरिही धर्म सुरक्षित आहे कितेक धर्म सोडून गेले काहीणा बळजबरीने धर्मांतर करायला भाग पाडले कुठलाही धर्म हा वाईट नसतो त्या धर्मातील विचारावरून ते ठरते सगळ्या धर्मात भरती चालू आहे माझ्या दृष्टीने जो धर्म भरती करून घेत नाही तो सर्वात श्रेष्ठ असतो राहतो आणि राहणारच भीती वाटयाचे कारण नाही जय हिंद जय भारत
CONGRATULATIONS ON YOUR SUCCESSFUL🏆💪🏆💪🏆💪 VERY VERY GOOD MESSAGE BOTH ARE YOU GIVING TO THE SOCIETY KEEP IT UP.....💙👏🏻💙जय भीम जय बुद्ध जय प्रबुद्ध जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय रमाईमाता जय भीमायाईमाता जय सावित्रीमाता जय माता YASHODHARA माता माहामायादेवी माता FATEMA .. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय जय भीमच
नमस्कार दोस्तांनो वा...वा...आवडला हा जोडा म्हणजे एक धर्मनिरपेक्ष आहे अशा वीच्याराचे लोक फार कमी आहेत. अशीच तुम्हाला सद बुध्दी लाभो आणि तुमचा जोडा ह्या किनार्यापासुन ते त्या किनार्यापरयत जावो
तुमची ही कमेंट वाचून खरच नेमका तुम्हाला प्रॉब्लेम काय, काही कळत नाही. म्हणजे बौद्धांनी देवाला नाकारला तरी प्रॉब्लेम आणि एखाद्याने देव मानला तर लगेच टीका करायला तुमच्या सारखे ग्रेट मंडळी तयारीत असतातच. एवढे तयारीत असता कि न्यूज नीट बघत सुधा नाही आणि लगेच कमेंट केली. ही न्यूज मातंग फॅमिली च्या लग्नातली आहे दादा. सांगायचे झाले तर, यवतमाळ मधे एक देशमुख बघितला, हातात कुराण घेऊन इस्लाम चा प्रचार करतोय आता आणि याआधी तो बरेच वर्ष मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता होता. त्याच्या घरच्यानी सम्बन्ध तोडले त्याच्याशी. वरून पुण्यातले खोले बाई विरुध्द यादव बाई ची घटना खुप काही जुनी नाही, आपले खरे मित्र कोण आणि खरे शत्रू कोण हा पुन्हा विचार करावा लागेल. जय जिजाऊ जय शिवराय