वा रे वा लंके साहेब तुम्ही खासदार बायको आमदार लोकांनी तुम्हाला सादा आणि सरळ समजून खासदार केल तुम्ही तर चालू निगाला तुमच्या सोबतचे कार्यकर्ते बांडगूळ आहेत का आमदार होण्याचा लायकीचा एक पण नाही.
ही लोकशाही आहे की घराणेशाही बाकीचे इतर सर्वसामान्य लायक नाही का ? हिच का आपल्या भारतातील लोकशाही . सर्वसामान्य माणूस पुढे या कुंटुकशाही मुळे पुढे जाऊच शकणार नाही . लोकशाहीची चेष्टा चालू आहे .😢😢
राणी लंके 50-65 हजार मतांनी विजयी होणार..✌️ महाविकास आघाडीचे 158-166 उमेदवार बहुमताने विजयी होणार, राज्यात रयतेच,समतेच, विकासाच स्वाभिमानी जनतेच,महाविकास आघाडीचे सरकार येत आहे..✌️
लंकेसाहेब आता ही घराणेशाही नाही का? आता बायकोसोडून एखाद्या कार्यकर्त्याला का उमेदवारी दिले नाही. आता तुम्हीही लोकांना वेड्यात काढायला सुरुवात केली आहे. विखे यांना नावं ठेवत होते तुम्ही काय वेगळं करत आहात. लोकांनी वेळीच सावध होऊन आशा बोगस राजकारण्यांना बाजूला केल पाहिजे
दुसऱ्याला गरिबाला संधी दिली असती तर मान्य केलं असत कि तुम्ही गरिबांची सेवा किंवा समाज कार्य करत आहात पण तुम्ही तर स्वतः खासदार आणि आपल्या घरातच आमदारकी हे काय पटल नाही..
मला नाही वाटत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात आचंद्र सुर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हि संकल्पना पुर्ण आमदार खासदार फक्त पक्ष बदलतात व सत्ता घेतात मग या देशात नेमका सर्व सामान्य जनतेचा नेता कोण ??? आम्ही यांनाच सर्व सामान्यांचा नेता समजत होतो हा गैरसमज आता दुर झाला.... लोकशाही खूप दिवस राहिल अस आजच्या वातावरणावरून दिसत नाही.