किरकोळ matter आहे, काहीही होणार नाही. ही तर सुरवात आहे, लोकसभेच्या वेळच्या helicopter मधून नाशिक मधे आलेल्या bags आज कोणाला आठवतात का? काय झालं त्याच? 😅😊😂
मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या दबावामुळे चौकशी होत नाही कसून चौकशी करणार ओ पैशाचा मालक शोधून काढणे ही ग खात्याची जबाबदारी आहे तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी निपक्षपाती 5 कोटी चा मालक कोण हे शोधणे गरजेचे आहे
आम्हाला वाटते याची निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत, त्यांना कडक मधली कडक सजा झाली पाहिजे, पण आमच्या मनात शंका आहे, देशात घटने नुसार लोकशाही शिल्लक आहे की नाही, न्यायालय, निवडणूक आयोग आणि सरकार आपली जबाबदारी व्यवस्थित पाडतात का ही शंका आहे..
आतापर्यंत 164 लोकांनी यावर कमेंट केली आहे सर्व कमेंट चा रोख हा सध्या सत्तेत असलेल्या महायुतीच्या विरोधात तसेच ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात आहे पक्षपाती न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहे अशा वेळी जर पुन्हा महायुती सत्तेवर आली तर म मला प्रश्न पडेल नक्की महायुतीच्या बाजुने मतदान कोण करतं 😊
तिनं वर्षात एकही चौकशी पूर्ण झालेली नाही फक्त गृहमंत्री चौकशी करणार म्हणून जाहीर करणार आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होणार असे म्हणतात पण एकाही आरोपीला अद्याप शिक्षा झालेली नाही
गृहमंत्र्यांनी या बाबत खुलासा करावा. कारण आजचे जे गृहमंत्री वरून खाली ते सर्व घ्या सर्व तडीपार टिमचे सच्चे सदस्य आहेत. भारत देशातील जनतेची ही फार मोठी शोकांतिका आहे. धन्य हे जागरुक भारतीय नागरिक.
गृहमंत्री काहीच कसं बोलत नाहीत. त्यांना माहिती मिळाली असेलच. पोलीस यंत्रणा, निवडणूक आयोग हे सुद्धा माहिती लपवतात. आरोपी सुटलेच कसे सर्व काही संशयस्पद आहे. बीजेपी ने स्पष्टीकरण द्यावं पण देणार नाहीतच 🌷🌹
कोणताही साक्षी पुरावा अजून आपल्या चॅनेल कडे उपलब्ध नाही, tar🤔 तुम्ही संजय राऊत चे खरे कसे म्हणता, पाच कोटी आहेत, त्याचे पंधरा कसे झाले, जनतेची दिशाभूल करण्यासाठी तुमचा चॅनेल काम करताना दिसतो.
यात काहीही सिद्ध होऊ दिले जाणार नाही, कारण पोलीस सुद्धा हतबल आहेत या सरकारपुढे,पण एकही पोलीस अधिकारी डेअरिंगबाज नाही, यात सिद्ध काहीही होणार नाही, फक्त जनतेला (मतदारांना) मिळणारे पाच कोटी गेले हे मात्र खर...
आमाला आसे वाटत आहेकी महाराष्ट्र कोठे चालला आहेकी आता हे तिनं लांडगे काय काय करतात ते फक्त एकोनिस नोव्हेंबर पर्यंत बघत. राहाच तेविसला येना कळेलच आपला महाराष्ट्र कसा आहे
असे पैसे वाटता यावे म्हणून तर MVA मध्ये प्रत्येकाला CM व्ह्यायचे आहे मुख्य करून मातोश्री च्या साहेबांना. गेली ७.५/१० वर्षे सत्तेत बसून काहीच करता आले नाही ह्याची खंत आहे त्यांना. सगळी भरपाई आता करायची आहे..