प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे या कार्यक्रमातील हा सहावा भाग असून , यात छ. शिवाजी महाराज यांची भवानी तलवार व जगदंब तलवार नेमकी कुठे आहे , तिचा नेमका प्रवास कसा झाला या बद्दल आपण आप्पांसोबत चर्चा केली आहे।
आदरणीय अप्पासाहेब मी shirval, kikavi भोर येथील आहे, मला आमच्या सरदार निगडे देशमुख gharanya vishai माहिती घ्यायला खूप आवडेल, फार कमी इतिहास उलगडलेला आहे, तसेच माझे आजोळ खेड shivapur येथील konde देशमुख याविषयी माहिती havi आहे, माझ्या natya संबंधात, जेधे, shilimkar, खोपडे, जगताप, konde, bandal , शिंदे, garud, पासलकर, गुजर, पिसाळ, पायगुडे, दाभाडे, धुमाळ, काकडे, कोकाटे, पाटणकर, अशी काही नातेसंबंध जे की सर्व महाराजांना मावळे म्हणुन प्रिय होते
अप्पा मला तुमच्या चुका सागाच्या नाही हो..मी खूप अल्प मतीचा आहे..तुमचे सर्व लिखाण पाहतो..आणि ते मला आवडते...सूर्याला दिवा दाखवण्याची मी ही प्रयत्न करू शकत नाही..
आप्पा ऐकून खूप छान वाटल माझ्या मनात एक प्रश्न आहे त्याच उत्तर द्याल अशी अपेक्षा..🙏 शिवाजी महाराजांचा आरमाराचे प्रमुख शिव तांडेल आणि गण तांडेल यांचा आता सहवास कुठे आहे.
भवानी तलवार ही देवी भवानीमातेने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती..पण जी भवानी तलवार आहे ती जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेंव्हाच त्याच्या सोबतच विलीन झाली..आणि महाराजांना कितीतरी तलवारी भेट दिली गेलेत ते सर्व आणि महाराजांचे इतर तलवारी आता म्युझियम मध्ये आहेत.. 🚩
माझा अप्पासाहेबांना प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात खाद्य संस्कृती कशी होती ,म्हणजे शिवकाळात खाद्यपदार्थ तसेच अन्न धान्य आणि कृषी पद्धती कशी होती
अप्पानी शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारी सोबतच सावंत घराण्याचाही छान इतिहास उलगडला. कोकणात एकंदरीत पाच सावंत घराणी असल्याचे त्यांनी मुलाखतीत मांडले. सिंधुदर्गातील सावंतवाडीचे सावंत आणि रायगडमधील गोवेलेचे सावंत उर्वरित तीन घराणी कोणती यांची माहिती मिळू शकेल का?
अप्पानी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे सावंत हे आडनाव नसून हुद्दावाचक नाव आहे. त्याबद्दल माझा प्रश्न असा मी वडिलांकडून सावंत माझ्या आईचं माहेरचं आडनाव सावंतदेसाई माझ्या आईच्या माहेरच्या मंडळींच्या मते देसाई ही त्यांना पदवी मिळाली मग सावंत हे हुद्दा वाचक व देसाई ही पदवी याबद्दल काही खुलासा कराल का?
ऋषी तुल्य अप्पा साहेब परब यांना माझं साष्टांग दंडवत 🙏 आणी आपला हा उपक्रम खूप छान आहे.मी रत्नागिरी दाभोळ या परिसरातला आहे.छ.महाराज साहेब दाभोळ ला 2 ते 3 वेळा येऊन गेल्याचे इतिहासात उल्लेख आहे .पण या पलीकडे काही माहिती नाही .किंवा त्या काळी कोणती मराठा घराणी स्वराज्य सेवेसाठी होती किंवा ती अजूनहि आहेत का ? त्याची विस्तृत काही माहिती मिळेल का
खूपच उत्कृष्ट विषय आणि माहिती असते. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन ये. आणि महाराजांच्या तलवारी बद्दल अजून संशोधन कोणाला करता आल तर त्यांना जरूर सांग. All the best
अप्पा आपणांस मानाचा मुजरा. साहेब कृपयाअप्पांचा संपर्क होण्यासाठी मदत कराल का?🙏🚩🚩🙏🙏 मी सावंत घराण्याचा असून मी माझ्या आजोबांच्या कागतपत्रांच्या आधारे माझ्या पूर्वजांचा इतिहासाचा शोध घेत आहे, अशी जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो🙏🙏
आप्पासाहेब सगळी माहिती फार फार अभ्यास करून सांगतात , पण संभाजी महाराजांना दिलेल्या यातना आणि त्यांची केलेली हत्या वध नव्हता हे कृपया लक्षात घ्यावे. एवढ्या अभ्यासू माणसांकडून शब्दाची अशी चूक नक्कीच अपेक्षित नाही . फार आदरपूर्वक एवढी एक विनंती...
@@surajshingan8712 भाऊ, वध म्हणजे एखाद्या असुरी व्यक्तीची चांगल्या माणसाने केलेली हत्या. आणि हत्या म्हणजे एखाद्याला मारणे. यात दोघांपैकी कोणाच्याच गुणांचा फार अंदाज येत नाही पण हत्या करणारा ‘ हत्यारा ’ म्हणजे तो गुन्हेगार / वाईट प्रवृत्तीचा दिसून येतो . संभाजी महाराजांची हत्या होती की वध यात कोणालाच शंका येईल असे मला वाटत नाही...
आप्पासाहेब आपण दिलेली माहिती, आजवर आम्ही कुणाच्याच तोंडून ऐकली नाही. माझा एक प्रश्न आहे,की समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांची कधी भेटच झाली नाही? असे बरेच इतिहासकार म्हणतात, योग्य उत्तर मिळावं.
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardar Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
आप्पा खुप विस्तृत माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझा प्रश्न आहे कि राजसिंहासन सध्या कुठे आहे. इतिहास बरेच विधाने मांडली आहेत. तुमचा अभ्यास याबाबत काय आहे.
रायगडावरील भवानी तलवार ही 1689 ला रजारमराजे यांनी वाघ दरवाजा मार्गे रायगड सोडला त्यावेळेस काही मौल्यवान वस्तू तसेच महाराजांची तलवार सोबत नेल्या असाव्यात आणि त्या जिंजीला सुद्धा गेल्या असण्याची शक्यता आहे त्यानंतर त्या राजाराम राजे ,ताराबाई , शिवाजीराजे करवीर , संभाजीराजे करवीर याच्याकडून करवीर sansthanakade गेली . करवीर चे चौथे शिवाजी यांचेकडून brtish युवराज यांना भेट देण्यास भाग पाडले .त्यामुळे भवानी तलवार सध्या रॉयल कलेक्शन लंडन येथे आहे .
नमस्कार आदरणीय अप्पा, मला दोन प्रश्न विचारायचे होते 1)रायगड वरील जो वाघ दरवाजा आहे,तो शिवकाळात वापरण्या योग्य होता का(त्याला त्यावेळी पायऱ्या होत्या का?) 2)पुण्यातील लाल महालात ज्या ठिकाणी शिवरायांच बालपण गेलं तो नक्की आज जो लाल महाल म्हणून दाखवता तिथेच होता का ?
नक्कीच लाल महाल तिथे होता.... कारण लाल महाल कस ब्यातच वसवला गेला होता.... किंवा कसबा लाल महाला भोवती वसली गेली होती.. पण लाल महाल इतकाही छोटा नसणार आहे...कारण शास्ताखान चं जनानखाना, स्वयंपाकघर,चर्चा करण्याचं हॉल,किंवा इतर काही रूम एवढ्याशा वास्तूत असू शकत नाही नंतर इतिहासात वास्तूशी छेडखानी केले गेले आहे.
आप्पा जरा परब घराण्याचा इतिहास सांगा.परब हे नाव 96 कुळीत नाही. महाराज्याच्या इतिहासात नाही.परब मराठे आहेत.पण ते कोण होते परब लढवव्ये होते.कारण दुसऱ्या महा युद्धात 72 परब एका गावातले शहीद झाले.त्याच गावचा मी परब आहे.
ऋषी तुल्य आप्पांना माझा प्रश्न आहे कि, सिंधुदूर्ग जिल्ह्यात जे पटेल सावंत किंवा सावंत पटेल आहेत त्यांचा काहि ईतिहास असेल तर विस्तृत पणे सांगण्यास विनंती आहे.
Sir mala vatat ki tya talwari vrti karbon test krun tya talwariche वय मिळू शकते की जी जुनी असेल तर छत्रपती शिवाजीराजे यांची असू शकते आणि दुसरी छत्रपती संभाजी महाराज यांची मला वाटलं म्हणून बोलो काही चुकल असेल तर माफी असावी🙏🚩
मला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांवर लिहिलेली पुस्तके, ग्रंथ ,कादंबऱ्या ज्या खऱ्या असतील ।अशा कोणत्या आहेत ,कृपया लेखक आणि पुस्तकाचे नाव सांगावे ।
Namaskar Sir Mala rajencha charitravar study chalu karaecha ahe tr tyacha start me kasa kela pahije kontya sahityapasn me suruvat karavi ya babtit guidance pahije so plz sir Mala tumchashi personality contact karaecha ahe so to kasa karta yael
Kon sangt ki khemji sawant lakhmji sawant yani dili chatrapati shivaji maharajna... Ani ata kalat ki mal sawant ni ti talvar dili mg nakki khar konach... Ani ek kahi bhagat sangtat ki mal sawant baiman hote lakhmji sawant khemji sawant nahi