बहरलेल्या झाडावर जसा पक्ष्यांचा सुळसुळाट असतो तसेच या दलबदलुंचे असतें ! भाजपने पक्षाच्या सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी देणे हाच यावरचा उपाय आहे ! 🙏🚩🚩
@@meghshamdeshpande-yx4gd प्रत्येक नेता सुरुवातीला हा कार्यकर्ताच असतो ! (. गांधी आणि ठाकरे घराणे सोडून 😃😜) या गोष्टीचा प्रत्येक पक्षाला विसर पडला आहे !
,, भाजप चीं सुज खूप मोठी आहे राधाकृष्ण विखे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदयनराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर, मेघना बोर्डीकर, गणेश नाईक, विजयकुमार गावित,हिना गावित,भरत गावीत,, राजेंद्र गावित, पद्माकर वळवी, मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते, रणजित सिंह नाईक निंबाळकर, रणजित सिंह मोहिते पाटील,राणा जगजित पाटील, बसवराज पाटील, परिचारक, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, अशोक चव्हाण,जितेश अंतापुरकर, असे कितीतरी कांग्रेस चे लोक भाजप मध्ये घेऊन सुज आली आहे आणि मुळ भाजप वाले सतरंज्या उचलत आहेत. 😂😂😂😂
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩 हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳 त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे,याच संधीसाधू लोकांच्या साठी "भाजप च्या चाणक्यांणी"स्वकीयांची वाट लावली, पक्षाला २००९च्या लेव्हल वर आणले आहे.हजारो हिंदूत्वनीष्ठांनी आपले आयुष्य खपवले ते हे विसरले, धन्यवाद.
योग्य विश्लेषण केले प्रभाकरजी यावर एकच उपाय आहे भारतीय जनता पक्षाने स्थापने पासून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची घराण्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांना विश्वासात घेऊन उमेदवार दिला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद,,
फार मार्मिक स्पष्ट असच आणि योग्य निवेदन केलंय व योग्य मार्गदर्शन केलंय आणि असलें कुबट सन्धीसाधू लबाड नकोत हे लक्षात ठेवा. पक्ष ज्या लोक्कानी वाढवला त्याचं लक्ष असावं. प्रभाकर आपण हे पोटतिडकिन परखड सत्याच उजेडात आणलं आहे. मी आपलं अभिनंदन करतो.
आयात केली की आयते मिळते पण जे मिळते ते टेन्शन असते 😂 ज्यांना बसवले उरावर, तेच घेतील आता शिंगावर. 😂 दोन पक्ष फोडणाऱ्यांचाच पक्ष फुटला तर आश्चर्य वाटू नये.
शहरी भाग व विदर्भ सोडला तर पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण भाग इथे विचार धारा पोहचणे फार अवघड आहे सहकार धन दांडगे यांच्या पुढे सामान्य उमेदवार तो कितीही प्रामाणिक हिंदुत्व वादी असो त्याचा टिकावं लागणे कठीण इथे
जनतेने आता आत्ताच्या सर्वच राजकारण्यांना घरी बसवावं यांनी राजकारण हा धंदा केला आहे.यांना जनतेच्या समस्या सोडवायच्या नाहीत.फक्त स्व:तासाठी पैसा कमावणे( भ्रष्टाचार करून).येवढंच धोरण आहे.
Surprisingly good view from you this time. Non biased. Please keep this up. It is really expected out of you to pin point exact issues irrespective of party that it belong to.
पक्षाचे प्रमुख हे संधीसाधू असतात स्वताच्या गावातील लोकांना काहीच देऊ शकत नाही पहिले मुंबई , ठाणे आता नवी मुंबई नुसती डेवलपमेंट च्या नावावर स्थानिकांची लुट आणी स्वताला सुठ पक्ष कुठलाही असो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या नेत्यांनी आम्हाला दुसरीकडे कामाला जायची वेळ नाही आणली स्थानिक भूमीपूञ प्रकल्पग्रस्त नवी मुंबई (only नाईक सरकार )
BJP ने अशा लोकांना घेऊच नये आणि जर बाप मंत्री असेल तर क्लिअर सांगावे मुलांना आमदार खासदार करणार नाही कारण कार्यकर्ते काय खुर्च्या उचलण्यासाठी आहे का त्यांनी का मेहनत करावी 7 पिढी चा फायदा तुम्ही करून ठेवणार आणि कार्यकर्ते काय मेहनत करून पोठ भरणार
तुमचं अजूनही महाराष्ट्रातील कुठलाही राजकीय पक्ष आणि राजकारण हे तत्वांवर चालत असं खरंच मत आहे का हो.. असेल तर तो गोड गैरसमज आहे.. या वेळी विधानसभेसाठी होणाऱ्या मतदानातील उदासीनतेवरून तो दूरही होईल..