मी आजरी होतो, तिथल्या नर्सने एक जुनी गाडी घेतली.१५००/ चा हफ़्ता लावला. घर तिचे ९ किलोमीटर आहे. ऑटो किवा बस यायचा वेळ वाचला. इतकी खुश होती की काय सांगू. उत्तम निर्णय.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचं सरकार निवडून आणु जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🙏🚩🏹❤️
माझी गरीब बहीण जिचे बॅन्क खाते ही नव्हेत पण नवीन खाते ,पॅनकार्ड काढल्यावर तिला एकदम 7500 मिळाले. आजारी असल्याने घरकामही सोडले होते. खूप खूप महायुतीचे धन्यवाद ❤❤
फक्त हिन्दू बहिणी व दाजी ह्यांचच 100% मतदान शिवसेना व भाजप यांना मिळेल यात शंका नाही. परंतु ज्यांचा DNA गद्दार असा आहे, त्यांचा भरवसा देव पण देवू शकणार नाही. हां, त्यातही, ज्या बहिणीचा इमान शाबूत आहे त्या देखील थोड्या फार प्रमाणात फक्त शिंदे साहेबांच्या सेने ला मतदान करतील असे वाटते परंतु ते अनिश्चीत.
नोव्हेंबर पर्यंत जमा झालाय असं वाटतं, हेच सरकार यावेत बहिणींनो विचार करा. मला कोणताही लाभ, आरक्षण काहीही लागू होत नाही. मी खूप पलिकडे आहे ह्या सगळ्यांपासून. पण तुम्हा सर्व लाभार्थ्यांसाठी हेच सरकार यावेत म्हणून मनापासून प्रार्थना करते व करत राहीन.
बहिणीच्या पैशामुळे सरकारी तिजोरीवर बोजा येत होता का? स्वातंत्र्यापासून काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारामुळे सरकारी तिजोरीवर किती डल्ला मारला हे काँग्रेस पार्टीने स्पष्ट करावे
सूर्यवंशी सर ही योजना खूप सुंदर आहे मी देखील महायुतीचा कट्टर समर्थक आहे परंतु मला प्रश्न पडतो मी एक दिव्यांग व्यक्ती आहे आमची दिव्यांगाची महिन्याला जे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळतात त्याचे पेमेंट वेळेच्या वेळी होत नाही परंतु या योजनेचे ॲडव्हान्स पेमेंट होते या योजनेवर ती अनेक दिव्यांग व्यक्ती अवलंबून असतात तरी शिंदे साहेबांना आमची कळकळीची विनंती राहील की त्यावरही थोडे लक्ष असू द्यावे
लाडकी बहीणीला दिवाळीच्या सनासूदी मिळवणारे लाभ फक्त काँगेस आणि विरोधी पक्षनेते मुळेच वचित राहावे लागले बहीणीनी घाबरू नका व्याजासह मिळणार फक्त आशिर्वाद दिला पाहिजे काय मिळाले विरोधीपक्ष ला गरीब बहीणीचा शाप लागेण धन्यवाद
प्रभाकर मी देवेंद्रजी आहे लिहिलेला आहे घे भाऊ तोरसेकर सुशील तुम्ही जोगळेकर यांना सर्वोत्तम मदत करा त्यामुळे ते तुमच्या सरकारचे गौतम बुद्ध माहिती देते देतील आणि ते तुम्हाला मदत करतील आता मराठी सेट करणे फार गरजेचे आहे आणि ते तुम्ही करत आहात आणि अँटी निगेटिव्ह सुद्धा सेट करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या सारख्यांची सिद्धांत गरज आहे या सरकारला नाही तरी मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जे घडलं तसं होणार सर्व जणांनी प्रयत्न करायला हवेत मी तुमच्या पद्धतीने प्रयत्न करत आहातच आम्ही सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत
प्रभाकर साहेब विङीओ आपण लोकांपर्यंत पोहोचेल चांगलेच विचार पाठवले गरजेचेच आहेस यावरच प्रभाकर लेडिज प्रयत्न 20 तारखेपर्यंत पोहोचेल आशेच काम आपल्याच हातात आहेस म्हणून हीच विङीओ जरूरीच आहेस गरीबात गरीब ल महिलांना भगवंतच यानाच राज्यातून नाकाणच गरजेचेच आहेस यावरच प्रभाकर लेडिज जेवढी जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचेल चांगलेच विचार भगवंत त्यानाच जागाच दाखवण्यात येणारच आहेत
Sir, excellent analysis. Five instalment received by October first week. The congress party is only interested in stopping the welfare scheme of NDA government.They are interested in the welfare of the peaceful coumminty in the country. Ladki sisters will teach the lesson to the congress party.
एकप्रकारे बरंच झालं, विरोधक उघडे पडले आणि योजना सुरु रहावी म्हणून युतीला भरभरून मतदान होईल, कारण महाराष्ट्र विरोधी आघाडी सत्तेवर आली तर योजना बंद होईल हेही बहिणींच्या लक्षात आले आहे
माझ्या घरवाली ने या योजनेचा फायदा घेतला नाही कारण दोन वेळ जर आपल्याला जेवण व्यवस्थित मिळत आहे तर मग माझ्या गरीब बहिणींना त्याचा लाभ घेता आला पाहिजे म्हणून 🚩🚩🚩🚩🚩
BJP वाल्यांनी याची प्रचंड advertise केली पाहिजे. समाजातल्या सर्व लोकांना याची माहिती दिली पाहिजे. BJP ने याकडे एक संधी (opportunity) म्हणुन बघून त्याचा पुरेपूर फायदा उठवला पाहिजे.
आज एक मुस्लिम वृद्ध सांगत होता-- "योजनांचे पैसे मिळत आहेत लोकांचे डोळे आत्ता उघडले " लोक शिंदे फडणवीस यांचे उपकार जाणत आहेत. मात्र कापूस, सोयाबीनला अतिशय कमी दर असल्याने शेतकऱ्यांचे मतदान लोकसभेप्रमाणे विरोधात जाणार आहे.
लाडकी बहिण योजना का, कशी व तात्पुरती बंद झाली व ती नविन सरकार आल्यावर पुन्हा चालू होणार आहे याची प्रसिद्धी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे भाजपाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
विरोधक बोंब मारतात की सरकारी तिजोरीवर भार पडत आहे.पण ४६ हजार कोटी रु. खुल्या बाजारात महिलांच्या माध्यमातून येणार आहेत तेव्हा मार्केट किती बुम होईल,महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला किती चालना मिळेल याचाही विचार कोणी करतील का ?
पाच महिन्यांचे पैसे बहिणींना मिळाले आहेत.सरकारने नोव्हेबरचे पैसे आधीच दिले आहेत.बोनसची कुठलीही घोषणा केली नव्हती पण विरोधक व काही युट्यूबर बोनस दिला नाही म्हणून बोंब मारत आहेत.हे पैसे पुढेही चालू रहावे असे वाटत असेल तर बहिणींनी या भावांना पुन्हा सत्तेत आणावेच लागेल.