साहेबांचा आशीर्वाद. ब्राम्हण विरुद्ध इतर नंतर मराठा विरुद्ध इतर मग धनगर , मग वंजारी, मग माळी, मग sc, मग ST. नुसता बट्या बोळ कलय. धन्य आहात साहेब तुम्ही.
मराठा आरक्षण 16% होते .पण शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे 16% आरक्षण ईतर समाजाला वाटुन टाकले.मराठ्यांच्या वाट्याचे 16% + 34 % ईतर काष्टवाल्यांचे होते ते तर त्यांनाच मिळाले पण मराठ्यांचे 16% त्यात भर टाकली म्हणजे 50% मर्यादा होती ती संपली मराठा समाज कायमचा आरक्षणापासुन वंचित राहिला आहे.मी मराठा म्हणुन ठामपणे सांगतो शरद पवार याने मराठा समाजासाठी काहिच केले नाही करनारही नाही .मराठा समाजाने शरद पवार यालाच खरा धडा शिकवला पाहिजे. मराठा समाजाने कोणत्याही पक्षाला मतदान करावे पण शरद पवार पक्ष किंवा गटाला मतदान करु नये .शरद पवार खानदान म्हणजे महाराष्ट्राला लागलेली किड आहे . एक मराठा कोटी मराठा. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
मगर सर तुम्ही SEBC पाहिजे EWS पाहिजे obc पण पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रात सरपंच चार पासून ते मुख्यमंत्री पर्यंत सगळे मराठा समाजाचेच सत्तेवर पाहिजे दुसरें कोणी सत्तेवर बसले तर पोटात वायगोळा उठतो मगर सर
फडणवीसने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मीडियासमोर आरक्षणाच्या बाजूने आहे असे दाखवायचे आणि आपल्या मर्जीतील लोकांना आरक्षणाविरोधात याचिका टाकायला लावायची. याचिका कर्त्यांची नावे बघा सर्व लक्षात येईल.
सर चुकी कोणाची आहे अगोदर आपणच आपल्याला विचारले पाहिजे? आपण अगोदर मराठा आरक्षण मागतो, सरकार म्हणते शिवाजी महाराजांची शपथ आहे आरक्षण देणार! काही दिवसांनी आपण म्हणतो कुणबी दाखले द्या आम्हाला फक्त मराठवाड्यात कुणबी दाखले पाहिजे! सरकार विचार करतोय म्हणते. काही दिवसांनी आपण पुन्हा म्हणतो आता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र हवेत! सरकार म्हणाले ज्यांची नोंद सापडेल त्याला कुणबी दाखले मिळतील. आपण पुन्हा मागणी केली की आता आम्हाला सगे सोयरे कायदा पारित करून आरक्षण द्या जे की कायद्यात बसताच नाही! तरी सरकारने अध्यादेश काढला आणि सगे सोयरे म्हणजेच रक्ताचे नातेवाईक म्हणून सांगितले. आपण लोकसभेला सामोरे गेलो, पण 5 मे ते 11 मे पर्यंत आपण एक पक्ष आणि त्यांच्या नेत्याचा फायदा होईप असा प्रचार किंवा सभा बीड मध्ये घेतल्या! सरकारला वाटले आता ह्यांना आरक्षण नको आहे फक्त सत्ता पाहिजे की कोणाला तरी सत्ता मिळवून द्यायची. लोकसभेचे निकाल जाहीर झाले पुन्हा तोच मुद्दा लावून ठेवला पाहिजे कारण पुढे विधानसभा आहे, आपली सत्ता आलीच पाहिजे, आपली लोक निवडून आलीच पाहिजे हेच गणित ठेवून सामोरे जात आहोत. खूप छान, 10 दिवसापूर्वी 1-2 कोटी मराठा बांधव Ews मध्ये आरक्षण घेत होता, ews ला 10% आरक्षण आहे. 2-3 कोटी मराठा बांधव हा OBC मध्ये आहे त्याला 27% आरक्षण मिळत आहे. सरकारने sebc आरक्षण दिले जे की 10% आहे. म्हणजेच 47% आरक्षण घेणारे आपणच होतो, तरी आवाज करायचा सभा घ्यायचे. म्हणजेच काय तर दाल मे कुछ काला हैं! जे शिकलेले आहेत त्यांना सर्व कळतंय उद्या sebc आरक्षण गेले जरी तरी आपल्याला ews मधून 10% टक्के मिळणार होते आणि obc मधून काही बांधवाना 27% मिळणार होते. या राजकारणापायी आणि जातीवादी विचार आणि पाडा पाडी आपण आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली. आपण खूप इमोशनल आहोत म्हणून कोणीतरी आपला फायदा भूतकाळातही घेतला आणि वर्तमानकाळातही घेत आहेत. कोण कोणाच्या पाठीशी आहे आणि कोन कोणाचा माणूस आहे हे मला माहित नाही, आणि विचारही करायचा नाही पण आपण वारंवार मागण्या बदलत असू तर आरक्षण कोणते पाहिजे हेच कळत नाही, आणि का पाहिजे तेच कळत नाही? असो मी स्पर्धा परीक्षा देणारा विध्यार्थी म्हणून हे सर्व लिहीत आहे, जे काही 1 वर्षात चालले ते खूप चुकीचे आहे. एक मागणी ती देखील कायद्याने, कायद्यात टिकणारी, वकिलांच्या माध्यमातून, सुप्रीम कोर्टात, मंडळी गेली पाहिजे, तेव्हा आरक्षण मिळेल. धन्यवाद!
@@SangitaKhetre-qt3di कोणामुळे झाले साहेब हे. आपल्याला मा.मुख्यमंत्री साहेबांनी SEBC दिलेले आहे ते 10% आहे, ते जेव्हा जाईल किंवा राहील. पण इकडे Obc मधूनही आपलेच 2-3 कोटी लोक आरक्षण घेत आहेत. मागणी चुकली ना मग येथेच, घेईल तर obc मधूनच घेईल, पाहीन, बघून घेईन. शांतपणे केले असते तर ews, obc आणि sebc तिन्ही आरक्षणाचा फायदा आपल्याला झाला असता. नेता चुकला की तो गु खायला लावतो.
@@akanto911 महाराष्ट्रातील आलुतेदार किंवा बलूतेदार नसलेला मराठा पाटील म्हणवून घेणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण दिले तर अराखीव ब्राह्मण, जैन, मारवाडी, शीख, ख्रिश्चन व अराखीव मुस्लीम आशा सर्व जाती - धर्माच्या समाजातील अति गरीबांना आरक्षण का नको? यांना आरक्षण दिले नाही तर त्या घटकांवर फार मोठा अन्याय होईल. म्हणून मनोज दादा जरांगे पाटील यांनी प्रथम या समाजाला तसेच सरसकट सगळ्या गोरमाटी बंजारा व धनगरांना आदिवासी (S.T.) आरक्षण मिळावे म्हणून उपोषण, मोर्चे काढून त्यांना यशस्वीपणे त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळवून द्मावे व मग त्यांच्या स्वतःच्या जातीच्या आरक्षणाचा विषय हाताळावा. तरच ते जातीयवादी नाही असे म्हणता येईल.
सर, EWS अत्यंत चांगल आहे. केंद्र शासन मध्ये सुद्धा रेसेर्व्हशन आहे याला. जातींचे किती मुलांना फायदा झाला याचा अभ्यास करा. विनाकारण आपल्याला भडकलवलं जात आहे. राजकीय वगळता EWS आणि obc एकच.
सर नमस्कार... तुम्ही खुप अभ्यासु आहात... खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगता... तुम्ही म्हणताय सरकार जबाबदार आहे मान्य आहे ते पण... पण सर शरद पवार न मारलेली 1994 ची मेख पण समजुन सांगा, कोणत्या तत्वावर ओबीसी वाढीव आरक्षण देऊन 50 टक्के कोटा पूर्ण केला... Jarange पाटिल पण ह्या विषयावर अजिबात ब्र काढत नाहीत उलट वाकड्या ल पाहून त्यांना ऊर्जा येते आणि दिसते... सर सर्वपक्षीय बैठक झाली त्यात पण शरद पवार उद्धव आणि सर्व विरोधक पळून गेले त्यांनी लेखी आश्वासन का दिलं नाही... त्या बद्दल पण समजुन सांगा आणि विरोधक पण कसे जबाबदार आहेत हे निष्पक्ष पणे सांगा...🙏🙏🙏 फक्तं सरकार ल जबाबदार धरून ह्यांच्या कडे डोळेझाक करून चालणार नाही... तुम्ही पण असं करु नका... विनंती आहे सर 🙏 ह्या मुद्यावर पण vdo बनवा... समजेल नेमकी काय परिस्थिती होती कोणाची चुक आहे कोण कोण का आणि कशासाठी मजबूर आहेत 🙏🙏 स्वताला मराठ्यांचे कैवारी असल्याच सांगणारे मुस्लिम आणि ओबीसी मतासाठी किती लाचार आहेत 😢😮😊
विशाळगड, अतिक्रमण आणि झालेली सामाजिक अशांतता आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रात वाढत असलेली जातीय विषमता ही कशी नष्ट होईल याच्याविषयी आपले विचार सांगा सर प्लिज 😢...
मगर सर तुम्हाला खरच वाटत का?? मराठा समाजाला सरसकट ओबीसी करण कोणतही सरकार करेल??? जंरागे पाटील स्वत: 75 आमदार निवडून आणले तरी हे शक्य नाही❤ तरुणाई भरकटली हो EWS हक्काच गेल।
राजे़द्र सर नेमक हेच कोनाच्या लक्षात येत नाही हे दूर्दैव आहे मराठा समाजाच जरांगे पाटला़ंनी कल्यान नाही नूकसान केलय माराठ समाजाच्या मूलांचे परंतू आम्ही आस बोलू शकत नाहीत कारन आम्ही बोललोत कि लगेच बामन बोलला मग तो आपल्या विरोधातच बोलला आसेल आशी मानशिकता झाली आपली मराठा समाजाची सत्य ऐकण्याची सूद्धा मानसीतकता नाही राहीली स्वारी मि बामन आसून एवडे बोलल्या बद्धल पन काय कराव डोळ्यासमोर जे दिसत ते बोलाव वाटत
मुर्खांनो , पाटलांनी sebc मागितल तर होत का ??? शिंदे-फडणवीस ने जबरदस्ती टाकलय मराठ्यांच्या गळ्यात... Ews दिल ब्राम्हणांना न मागता...😡 आमची मागणी एकच आहे कुणबी certificate ची
सर मला तर वाटतं हे सरकार काय आपल्याला आरक्षण देत नाही त्यासाठी आपणच काहीतरी करायला हवं,,1994 चा जी आर असो किंवा ओ बी सी लोकसंख्या असो किंवा दर दहा वर्षांनी ओ बी सी जातीच सर्वेक्षण असो या पैकी काहीच झालेलं नाही,,यावर कोर्टात याचिका सादर केले पाहिजे,,,ओ बी सी आरक्षण केस 2019 पासून कोर्टात प्रलंबित आहे त्यावर काही निर्णय होत नाही,,,त्यासाठी लढावं लागेल,,मराठा आरक्षणावर लगेच निर्णय कोर्ट घेते तसा ओ बी सी आरक्षण यावर पण घेतला पाहिजे यासाठी काही करता आले तर या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ल्याने पुढं जायला हवं असं मला वाटतं
न्यायालय सुद्धा सरकारचीच ऐकते सरकारच्या इशाऱ्यावर चालती विशेषता भाजप सरकारच्या इशाऱ्यावर तरीही ओबीसी आरक्षणाला तोच बरी फरक पडणार नाही कारण त्याला पूर्णपणे सरकारचे संरक्षण आहे आणि राजकीय कारणासाठी ते मराठा समाजाला ओबीसी देऊ इच्छित नाहीत
मी माझ्या मुलांना अराखीव मधून विजयी होण्याचे बाळकडू पाजले, आज ते यशस्वी आहेत. तद्वतच माझा मराठा समाज एवढा लेचा पेचा कधीच नव्हता ना राहील की तो ४८ टक्के अराखीव मध्ये शासकीय नोक-या मिळवू शकणार नाही! भोळ्या भाबड्या मराठांचे ब्रेन वॉश करणारे सांगतात तसे बलुतेदारांना मिळणारे आरक्षण मराठांना हवे व ते हे सरकार देऊ शकत नाही म्हणून यांना पाडा व विरोधी पक्षाला निवडून द्या महणणा-यांचे राजकारण ओळखले पाहिजे.
Jarange la bajula kadha are ha manus kadhi Fakt maharashtrat la Maratha, kadhi Marathawadyatla tar kadhi dhangar samaj tar kadhi Muslim samaj chidley sarkar hyachyawar ani Apax nete aaraxan tar denarch nahit Jarangela gharat basawtil, aaraxan Pahije asel tar kaydeshir ritya jawe lagnar, Open OBC cha creamy layer waglun takawa lagel ani sarsakat aaraxan n deta fakt Garib Garjun Marathyana dya, Ha ladha Tya garjunsathi ahe, bharkatat challa ahe ladha. Jarange saheb tar kay kunachya apn mage laglet aapla main mudda Garib Maratha Samaz ahe he wisarlet ka?? Bakichyna nahi garaj aaraxanachi.
अरे बाबा इतकी वर्षे मराठा मुख्यमन्त्रि होते तेव्हा का नाही आंदोलन केले.उद्धव ठाक रे व शरद पवार यांच्या काळात का चुप होते.हा सर्व पवारांचा डाव आहे व जरांगे हा त्यांचा माणूस आहे.हे राजकीय आंदोलन आहे
याला फक्त सरकार विरोधी बोंबलायला येतै.मराठा आरक्षणाबाबत शरद पवार ने 1994 ला जो खुटा मारून ठेवला आहे त्या बाबत जरंगे व हा काहीच बोंबलत नाही.कारण याची शरद पवाराविरोधात बोलायला हातभर फाटते का😅😅
वस्तुनिष्ठ , छान व विदारक विश्लेषण.. आरक्षणाचा घोळ व संघर्ष समाजाला भयावह स्थिती कडे नेत आहे. सर्व समस्यांचे मतदान डोळ्यासमोर ठेवून राजकारण करण्याची गलिच्छ परंपरा सुरू आहे, दुर्दैव समाजाचे व तरुण पिढीचे.
कुणबी हा शब्द सर्वच जतीमधेयेतो कारण हैद्राबाद राज्यात असताना एका कुटुंबात समजा तीन मुले असतील तर एक घर कारभारी.एक गाव कारभारी व जो शेती करत असेल त्याला कुणबी कित असे म्हणत असत आज आपण म्हणतो धंदा काय तर आपण शेती सांगतो तसे पूर्वी धंदा काय तर कुणबी की म्हणत होते.हा शब्द शेती करत असलेल्या सगळ्याच जातीत वापरला जात होता
मगर सर तुम्ही आणि जरांगे पाटील विधानसभेच्या 288 जागा लढवा कोणत्याही पक्षाशी युती न करता आणि जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करा आणि तुम्ही उपमुख्यमंत्री व्हावेत आणि मराठा समाजाला वाटेल तेवढे आरक्षण द्या उगीच रोज तेच तेच बोलून लोकांना भडकावू नका
ह्या परिस्तितीला सरकार नाही तर जारंगे आणि काही अतिशहाणे youtuber जबाबदार आहेत. भुजबळ साहेब हेच तर सांगत होते कि तुमचं ews आरक्षण जाईल. जर तुम्ही बाकी caste मधून form भरला तर. पण ळ त्यांचं न ऐकता तुम्ही त्यांना शिव्या दिल्या. खरं यात माझे मराठा समाजाचे मित्र पण आहेत याच खूप दुःख आहे मला...😢
जास्त दुःख नको करू, नाही तर वेडा होशील,बाबा दमानं घे जरा.जंगलेल्या तलवारीला धार लागली की नाही.लागली नसेल तर लावून घे लगेच साहेब आदेश देतील लगेच काढायची मित्रांवर.
एकदम बरोबर. पण केवळ मनोज दादा जरांगे पाटीलच जबाबदार नाहीत तर त्यांचे चुकीचे व देशाला अधोगतीला नेणारे विचार कसे बरोबर असे म्हणणारे व तसे व्हिडिओ बनवून वातावरण तयार करणारे यांचाही फार मोठा वाटा यात आहे, हे दुर्लक्षित करून चालणार नाही.
@@prafulgawande2287 तुझं काय घेणं नाही मला. माझ्या मित्रांचं आहे त्यामुळं तू शांतच बसला तर बर होईल. आणि आम्ही तलवार नाही तर पेनावर विश्वास ठेऊन लढणारे आहोत.
Are jhakan jhulya tula ews kalana Kay chala tu obc ews madhun form bhar mng samjel rahila patlcha vishay na tr ata saral saral obc ghenar yeude kon chagan adva yaychavtr
सर मी प्रत्येक कमेंट न चुकता बघत असतो. मला आपल्या हया फार महत्वाचं आहे कारण या आधी आपण जे जे भाकित केले ते तंतोतंत खरे ठरले इतका अचूक अंदाज आला यात काही शंका नाही. सर तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा.
फक्त मराठा समाजच नाही, सर्व समाजाचे सारखेच झालेलं आहे हे मी 20 वर्षांपासून बघत आहे, एक खिडकी योजना असेल किंवा नसेल ओनलाइन माहिती थोडीशी जरी अडचण असेल तरी संगणकाकडुन स्विकारली जात नाही आणि महसूल विभाग हाताकडेच पाहातोय , जो खिशात हात घालतोय त्याच काम आधी, बाकी पेंडिंग 😢😢
मगर सर एके दिवशी हा विषय घ्या - आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा शब्द कशामुळे आलेला आहे जर मराठा हा शब्द प्रांतवाचक किंवा राष्ट्रवाचक आहे तर मग मराठ्यांची जात कोणती आहे
काही करा सरकार ओबीसीलत दुखू इच्छित नाही मराठा आरक्षण देणार नाही मराठा प्रदेश वाचक शब्द 25 वर्षापासून मुरडत ओरडून सांगत सांगतात लोक पण सरकारला हे कधीच ऐकू येणार नाही कारण त्यांना ओबीसीला धक्का लावायचा नाही....
आपण करता आहात त्या प्रबोधना मधून काही साध्य होणार असे मला वाटत नाही. निव्वळ लाईक वाढतील.भोळा बाभडा तरुण ऐकतो आणि विसरतो पण.आमहाला उद्याची चिंता आहे.आणि तुम्ही पाडणे पाडणे ही भाषा वापरत असाल तर मग सर्व एकत्र येऊन संसदेत हा प्रश्न कोण लावून धरणार? तुमचं म्हणणं निव्वळ around the point आहे.तेच तेच गुरहाळ
Validity kadhayala saglyana tras hoto mag to kuthlya pan jati cha aso. Awdha sop Nast caste Validity kadhan. 3 machine tar kadhikadhi purn Harsha pan lagat. Validity certificate madhe pratek gosht verify hot aste.
288 maratha उमेदवरानी विधानसभा निवडणूक लढवावि आणि मराठा मतांनी जिंकून यावे आणि मग हे आरक्षण सरकार मध्ये राहुन सोडवावा. या सरकार कडून काहीही होणार नाही. नुसता निवडणुकी पर्यंत वेळकाढूपणा करतील आणि मग 5 वर्षे थेण्गा दाखवतील.
@@kishortawde7392 आरक्षन हे महाराष्ट्र सरकार चे काम नाही. कारण ते कोर्टातटिकवणे महत्वाचे असते. केंद्र सरकार च देऊ शकते आरक्षन. लोक सभेत कायदा पास करून व राज्य सभेत पास करून राष्ट्रपती ची सही झाली की कायदा अमलात येतो.पण आपण बीजेपी खासदार पाडले मग ते कसे देतील आरक्षन.
@@Dishu.775..hyala tyala dosh det 1994 madhe janya peksha aata sudharna kara na ,ugach aarakshan dyaychi wel aali ki bota dakhaun rajkaran karna band kara aata...
@@santoshshinde6211 ha tar obc madhe kahi fakta kunbi nahit, mali ,wanjari baki pan aahet ..marathyana ghetla tar mag kuthe bighadla...tumchya kade asu dya wegle..obc category madhe tar yeu shaktat😄
आंदोलन कोणतेही असो,दहा मागण्या करायच्या असतात त्यातील महत्वाच्या मागण्या अग्रक्रमाने वरती ठेवाव्या लागतात.सुरुवातीच्या काही मागण्यांची अंमलबजावणी झाल्या नंतर पुन्हा त्यातील काही मागण्या करव्या.काही मागण्या सरकार मान्य करत नसेल तर न्यायालयीन मार्गाने जावे लागते.हे आंदोलनाचे सुत्र असतें.दुसरी बाब प्रत्येक वेळी सरकार बद्दल नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे योग्य नाही.असे मला वाटते.
विधान सभेस २८८ जरांगे चे आमदार किंवा आंबेकरांचे आमदार निवडून आणले व दोघां पैकी कोणीही मुख्य मंत्री झाले तरी संविधान बदलू शकत नाहीत ५०%ची मर्यादा ओलांडून आरक्षण देऊ शकतील का? कायदे तज्ञांनी हे स्पष्ट करावे व सर्वांनी समजून घ्यावे .
ईडब्लूएस सर्वात भरवशाचे आहे आणी त्यातच फायदा आहे.बाकी सर्व तळ्यात मळ्यात आहे.हाय कोर्ट,सुप्रिम कोर्टात चैलेंज होणारच आहे त्यात समाजाचे नुकसान होणार आहे
आता OBC आरक्षणाऐवजी EWS आरक्षण 16-20% पर्यंत वाढवण्याची मागणी केली असती तर अधिक चांगले झाले असते तसेच आपणही अधिकाधिक कुणबी दाखले मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
हा सर्व त्रास जरांगे पाटील यांच्यामुळे झाला आहे चांगलं ews सुरू होतं आंदोलन केल्यानंतर हातचं गेलं...पदरचं पण गेलं याला म्हणतात... तेलही गेले तूप ही गेले हाती धुपाटणे आले
SEBC chi validity kadhli ki mg nntr SEBC reservations 10% ch court cancel krel lihun ghya asach hoil..maratha students la fakt tras dycha haych krt ahe government
या सरकार बद्दल बोलता आधीच्या सरकार बद्दल काहीच कस बोलत नाही. सध्याच्या सरकार बद्दल ओरडायचे तुम्हीच तेवढे बाकी होतात. अख्ख्या जगाला माहित आहे मराठा आरक्षणाच वाटोळ शरद पवारानी केल.
यावर्षी विधान सभा निवडणूक आहेत आजूनही वेळ गेली नाही सर्व मराठा बांधवांना विनंती आहेकी कायद्याचा अभ्यास असणारे ऍड.आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबाचा VBA पक्ष यांना सर्वांनी निवडून दयावे. मग बगा मराठा आरक्षणावर कसा तोडगा काडून सर्वांना न्याय मिळतो.
आहे ते EWS आरक्षण ची माती झाली या Obc तुन मागणी मुळे राजकीय आरक्षण वगळता शैक्षणिक आणि नोकरी त EWS आणि OBC सारखच आहे.... ओबीसीच्या ताटातला घेण्याच्या नादात ताटातलं होतं ते कमी झालं