जोतिबा फुले यांच्या वैङ्मयाचा मी बराच अभ्यास केला आणि एक बिग्रेडी माणसाच्या फेसबुकवर मी जेव्हा हे वाचले कि जोतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली आणि तिची मनुवादी पद्धतीने पूजा केली आणि पुण्यात येऊन शिवजयंतीला सुरुवात केली तेव्हा मला खूपच आश्चर्य वाटले ज्या पोवाड्याला फुले शिवाजी महाराजांचा पोवाडा असे म्हणतात (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ) त्या पोवाड्यात अफजलखानविषयी फुले काय लिहितात ते वाचा "आबाजुलखान शूर पठाण आला वाईस /शोभला मोठ्या फोजेस / कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षीस /फितविले लोभी ब्राह्मणास / माते पायी डोई ठेवी ,लपवी हत्यारास /बरोबर आला बेतास / समीप येत शिवाजी जसा भ्याला व्याघ्रस/कमी करी आपल्या चालीस/ वर भेटभाव वाघनख मारी पोटास /भयभीत केले पठाणास / पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस /झोंबती एकमेकास / हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस/पठाण मुकला प्राणास / वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षिस /फ़ितुर्य गोपीनाथास / या पोवाड्यात काय लिहिले आहे ते वाचा १)अफजल शूर पठाण होता २)शिवाजीने अफजलचा वकील गोपीनाथ फितूर करून घेतला ३)अफजलला पाहून एखाद्या वाघाला पाहून घाबरतात तसे शिवाजी घाबरला ४)शिवाजीने वरवर भेटण्याचे सोंग करून कपट करून अफजलखानाला ठार मारले ५) कबूल केल्याप्रमाणे शिवाजीने अफजलच्या वकील गोपीनाथ याला हिवरे गाव इनाम दिले म्हणजे म फुलेंच्या मते अफजल शूर आणि शिवाजी भित्रा(आपण शिवराय किंवा शिवाजी महाराज असे म्हणतो पण फुले शिवाजी असा एकेरीच उल्लेख करतात ) पहा बरे अफजल शूर आणि शिवाजी भित्रा अफजल भोळा आणि शिवाजी कपटी, त्यामुळे कपटी शिवाजीने दगा करून अफजलला ठार मारल्याने त्याच्यावर जो अन्याय शिवाजीने केला त्याचे परिमार्जन करण्यासाठी फुले यांनी अफजल शाहिद दिन साजरा करण्याचे ठरविले · २)शिवाजी हा अज्ञानी होता असे लिहितात (पुस्तक :गुलामगिरी (म फुले समग्र वैन्ग्मय सुधारित ३रि आवृत्ती पान न ११८) "भटब्राह्मण शिक्षक शूद्राचे मुलास केवळ कामापुरते व्यावहारिक ज्ञानसुद्धा न शिकविता ते त्यांच्या मनात अनेक तर्हेची अप्रती देशाभिमानाची खोटी तत्वे मात्र भरवून त्यास पक्के इंग्लिश "राज्य भक्त "करून त्यास शिवाजीसारख्या धर्मभोळ्या ,अज्ञानी ,शुद्र ,राजाने आपला देश म्लेन्छांपासून सोडवून गाई ब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी अनेक भूलथापा देवून त्यास पोकळ धर्माभिमानी करून सोडतात ") फुले म्हणतात ३)शिवाजी हा शूद्र होता असे लिहितात ४)शिवाजी हा अडाणी होता असे लिहितात (म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ४०० पुस्तक "सार्वजनिक सत्य धर्म ") (म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न 215 पुस्तक शेतकऱ्याचा आसूड ) " भट ब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदासस्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्ट्ल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकारामबुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही " ५)शिवाजी हा भोळा होता असे लिहितात ( संदर्भ फुले यांनी लिहिलेला शिवरायांवरील पोवाडा ) ६)शिवाजीला दादोजी कोंडदेवाने निरक्षर ठेवले असे लिहितात * ( संदर्भ फुले यांनी लिहिलेले गणेश देवतेचे विडंबन काव्य ) ७) शिवाजीने लोकप्रितीकरिता स्वामी समर्थ रामदास याना गुरु केले असे लिहितात ( संदर्भ फुले यांनी लिहिलेला शिवरायांवरील पोवाडा ८) शिवाजीच्या राज्यात शूद्र अतिशूद्र लोकांचे हाल मुसलमानी राजवटीपेक्षाही जास्त झाले कारण शिवाजी हा फक्त गोब्राह्मण प्रतिपालक होता असे लिहितात
ज्ञानदेवे रचिला पाया/उभारिले देवालया/ नामा त्याचा किंकर /तेणे रचिले ते आवार/ जनार्दन एकनाथ /खांब दिधला भागवत तुका झालासे कळस /भजन करा सावकाश / भागवत धमाची हि इमारत संत ज्ञानेश्वर संत नामदेव ,संत एकनाथ ,,संत तुकाराम यांनी तयार केली ,संत सावता माळी, संत चोखामेळा , ,संत जनाबाई ,संत गोरा कुंभार ,संत रोहिदास ,संत बंका,संत सेना ,संत नरहरी ,संत जनार्दनस्वामी ,संत दामाजीपंत या सर्व संतांचा मांदियाळीतील वारकरी संप्रदाय "नाचू कीर्तनाचे रंगी /ज्ञानदीप लावू जगी/असे म्हणणारे संत नामदेव ,केशवाचे ध्यान धरुनी अंतरी /मृत्तिके माघारी नाचतसे /असे लिहिणारा गोरा कुंभार कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी /असे म्हणणारा सावता माळी देवा मी तुझा सोनार /तुझे नामाचा व्यवहार /असे लिहिणारा नरहरी सोनार अहंही वारिक वारिक हजामत करू आह्मी बारीक/ विवेक दर्पण आईनं दाउ/वैराग्य चिमटा हालवू/ उदक शांती डोई घोळू /अहंकाराची शेंडी पिलू /असे म्हणणारा सेना न्हावी अशा या वारकरी संप्रदायातील वारकरायणबद्दल थोर महापुरुष ज्योतिबा फुले काय लिहितात ते वाचा म फुले समग्र वैङ्मय अखंडादि काव्यरचना ३री आवृत्ती पान न ४९३ "सर्व भूतां निर्मी धोंड्याचा विठ्ठल /पंढरी सकळ वेडी केली /1/ विठ्लाची मूर्ती ध्यानी मनी धरी /गाता ताल धरी /नाचयापरी /2 निर्लज्ज होऊनि फुगड्या खेळतो /पकव्यास घालितो /स्त्रियांसंगे /३/ सुखरूप होशी उपदेश करी /वेडा वारकरी /जोती म्हणे /४/ सर्वजातीधर्मनच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांबद्दल थोर महापुरुष म्हणतात तो विठ्ठल एक धोंडा आहे आणि या धोंड्याने सगळे पंढरपूर वेडे केलं आहे वारकरी हे विठ्ठलमूर्ती चे ध्यान करून एखाद्या नाच्याप्रमाणे ताल धरत गट असतात आणि निर्लजपणे स्त्रियांबरोबर फुगड्या खेळीत असतात असा हा वारकरी वेडा आहे म्हणजे वारकरी वेडा आहे नाच्या आहे (तृतीयपंथी )निर्लज्ज आहे असे थोर महापुरुष फुले म्हणतात जगद्गुरू तुकोबा राय आपल्या अभंगात लिहितात "म्हणे विठ्ठल पाषाण /त्याच्या तोंडावरी वहाण/शाळीग्रामासी म्हणे धोंडा /किडे पडो त्याच्या तोंडा/" ज्योतिबा फुले विठ्ठलाला धोंडा म्हणतात आणि तुकोबाराय म्हणतात कि जो विठ्ठलाला धोंडा किंवा पाषाण म्हणतो त्याच्ये तोंड वहाणेने फोडून काढा म्हणजे आता फुलेंचे तोंड वहाणेने फोडून काढा असे तुकोबाराय म्हणतात फुलेंच्या तोंडात किडे पडोत असे जगद्गुरू संत तुकाराम म्हणतात फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न १२६ "मुकुंदराज ,ज्ञानेश्वर वगैरे रामदाससारखे अनेक पायलीचे पंधरा आणि अधेलीचे सोळा ब्रह्मन् ग्रंथकार होऊन व्यर्थ वाया गेले " फुलेंना कोणीतरी विचारले पाहिजे कि ज्ञानेश्वरांसारखा एकतारी ग्रंथकार होऊन गेला आहे काय ? फुले पायलीचे पंधरा व अधेलीचे सोळा ग्रंथकार म्हणतात आज हजरो वर्षे झाली तरी लाखो वारकरी आळंदी पंढर्पुरची पायी वारी करतात ते उगीच का ? फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २१५ पुस्तक शेतकऱ्याचा आसूड "भट ब्राह्मणांतील मुकूंराज व ज्ञानोबांनी भागवत बखरीतील काही कल्पित भाग उचलूं त्याचे प्राकृत भाषेत विवेकसिंधु व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेची ग्रंथ करून शेतकरयांची मते इतकी भ्रमिष्ट केली कि ते कुराणासहित महंमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलटा द्वेष करू लागले ." वास्तविक ज्ञानेश्वरी मध्ये भागवत ग्रंथातील काहीही नाही ती गीतेवरील टीका आहे ती वाचून शेतकरी भ्रमिष्ट होतात हा अजब शोध फुले यांनी लावला आणि सर्व जग सुखी व्हावे आणि" भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे " असा संदेह देणारे ज्ञानेश्वरी वाचली कि कुराणासहित मोहमदी लोकांस नीच मानले जाते या फुलेंच्या शोधाबद्दल आपण काय बोलणार ?
आज हि ह्या देशा मधे मनु वादी शासन कार्ति व्यवस्था आहे...म्हणूनच तुमच्या सारखे सत्य सांगणाऱ्या लोकांचे विचार दाबले जातात...शिक्षण व्यवस्था तर कधि बदलेल का हे तर माहीत नाही....ती खूप मोठी व्यथा आहे ह्या देशाची....पण तुमच्या सारख्या विचार wantanchi खूप गार ज आहे ह्या देशा ला....
"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला " हे लिखाण कोणीतरी मनोरुग्ण आणि वेडसर माणसाचे नसून तद्दन एका महापुरुषाचे आहे हा महापुरुष काय म्हणतो १)मानव जात बुद्धिमान आहे २)शिवाजी शूद्र होता २)मुसलमान लोक एका देवास भजतात ५) मुसलमान बादशहा दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून धान्य पुरवतात ६) शिवरायांचा धर्म म्हणजे हिंदू धर्म हा मतलबी धर्म आहे ७) शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक होते विशेष आश्चर्याची गोस्ट म्हणजे या लेखकाने म्हणे शिवरायांची रायगडावरील समाधी हुडकून काढली आणि म्हणे शिवजयंतीस सुरुवात केली आणि ती शिवजयंती १० दिवस साजरी करीत असत म्हणे आणि लोक अशी शिवरायांची निंदा करणाऱ्या, हिंदू धर्माला मतलबी धर्म म्हणणाऱ्या माणसाचा फोटो शिवरायांच्या फोटोशेजारी लावतात आणि सांगतात कि त्यांनी शिवरायांना गुरु मानले होते आहे कि नाही चमत्कार या तथाकथित महापुरुषाचे नांव आहे ज्योतिबा फुले आणि हा उतारा घेतला आहे तो महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड ) ५
म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड )"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला " (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती अखंडदी काव्यरचना पान न 487) क्षत्रिय रामाचा धूर्त बने दास /गाठी शिवाजीस /मतलबी /१६ / दादू कोंडदेव त्या ठेवी अविद्वान /करवी तुलादान .ऐदी भटा /१७ / स्वजातीहितासाठी बोधिले पाखंड /धर्मलंड खरे ज्योती म्हणे /१८/ .(संदर्भ म फुले समग्र वैंगम्य ३री आवृत्ती पान न ३६८ पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म ) "शिवाजी हा शूद्र जातीमध्ये मोठा योद्धा असून अक्षरशून्य असल्यामुळे व रामदास अट्टल धूर्त आर्य जातीतील साधू बनल्यामुळे ,त्याने आपल्या नावास शर्मा असे पद जोडून न घेता ,अतिशूद्र सूरदासासारखा आपल्यास रामदास म्हणवून घेऊ लागला .यातील मुख्य इंगित अज्ञानी शूद्र शूर शिवाजीस खुश करणे होय" पुस्तक :गुलामगिरी (म फुले समग्र वैन्ग्मय सुधारित ३रि आवृत्ती पान न ११८) "भटब्राह्मण शिक्षक शूद्राचे मुलास केवळ कामापुरते व्यावहारिक ज्ञानसुद्धा न शिकविता ते त्यांच्या मनात अनेक तर्हेची अप्रती देशाभिमानाची खोटी तत्वे मात्र भरवून त्यास पक्के इंग्लिश "राज्य भक्त "करून त्यास शिवाजीसारख्या धर्मभोळ्या ,अज्ञानी ,शुद्र ,राजाने आपला देश म्लेन्छांपासून सोडवून गाई ब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी अनेक भूलथापा देवून त्यास पोकळ धर्माभिमानी करून सोडतात " म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न 215 पुस्तक शेतकऱ्याचा आसूड "त्यावर काही काळ लोटल्यावर हजरत मोहमद जहामर्द शिष्य ,आर्य भटाचे कृत्रिमी धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीच्या प्रहाराने विध्व्न्स करून शूद्र शेतकऱ्यास आर्यांचे ब्रह्मकपाटातून मुक्त करू लागल्याने ,भटब्राह्मणातील मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवत बखरींमधील काही कल्पित भाग उचलून त्याचे प्राकृत भाषेत विवेकसिंधु व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेची ग्रंथ लिहून शेतकऱ्यांची मने इतकी भ्रमिष्ट केली कि ते कुराणासहित मोहमद लोकांस नीच मानून त्यांचा उलट द्वेष करू लागले .नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधू शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला .तो शेतकऱ्यातील शिवाजीराजास बोध करून त्याचे हातून भट ब्राह्मणांच्या कृत्रिमी धर्माची उचलबांगडी करून शेतकर्यास त्यांच्या पाशातून सोडवील या भयास्तव भट ब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदासस्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्ट्ल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकारामबुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही " असे हे थोर सत्यशोधक फुले यांचे एकंदरीत शिवरायांबद्दलचे लिखाण लक्षात घेता सन १८६९ मध्ये कोणतीही सोय नसताना रायगडावर जाऊन शिवसमाधीचा शोध घेणे शक्य आहे काय ? बिग्रेडी लोक काहीही बकवास इतिहास लिहीत असतात ११
म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पान न ४२० यात फुले लिहितात "मुसलमान लोकांनी धूर्त आर्य भट्टांच्या कोरीव दगडाच्या मूर्तीचा विध्वंस करून त्यांनी जुलमाने दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशुद्रांचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुसलमान करून त्या सर्वास आपल्या मुसलमानी धर्मात सामील केले .इतकेच नव्हे परंतु त्या सर्वांबरोबर रोटी व बेटी व्यवहार सुरु करून त्या सर्वास सर्व कामी बरोबरीचे हक्क दिले .आणि त्या सर्वास आपल्यासारखे सुखी करून त्यांच्या तोंडाकडे आर्यभटास टकामका पाहावयास लाविले ." गझनीचा मोहमद ,मसूद गझनवी ,मोहमद घोरी ,कुतुबुद्दीन ऐबक बख्तियार खिलजी ,जलउद्दीन खिलजी ,फिरोजशहा तुघलख ,अमीर तैमूर मोहमद बिन कासीम , ,आलुद्दीन खिलजी ,मलिक कफूर , ,बहलोलखान लोधी, बाबर, औरंगजेब औरंगजेब या सर्व आक्रमकांनी काय केले १)हिंदूंची देवळे नष्ट केली त्यातील मूर्तींची विटंबना केली आणि त्यांचा उपयोग मशिदीच्या पायऱ्यांची केला काही देवळाचा उपयोग मशिदी म्हणून केला 2) अब्जावधींची संपत्ती प्र्यत्येकांने लुटली ३) गावेच्या गावे बेचिराख केली ४) तरवारीच्या जोरावर लोकांना मुसलमान धर्म स्वीकारायला लावला ५) जे मुसलमान झाले नाहीत त्यांची अमानुषपणे कत्तल केली इतकी अमानुष कि कत्तल केलेल्या लोकांच्या मुंडक्यांचे डिगच्या डिग उभे केले आणि माणसांच्या रक्ताने नदी लाल झाली ६) स्त्रिया भ्रष्ट केल्या आणि आपल्या जनानखान्यात ठेवल्या उर्वरित स्त्रियांना गुलाम म्हून विकून टाकले ७) बौद्ध विहार नष्ट केले ८) नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठे जाळून टाकली ९) मुसलमान नाहीत नाहीत त्या सर्वांवर असह्य असा जिजिया कर लादला सन ११९३ मध्ये बख्तियार खिलजी याने नालंदा विद्यापीठ जाळले नंतर विक्रमशिला विद्यापीठ जाळले हिंदू आणि बौद्धांची कत्तल केली, स्त्रियांची विटंबना केली सन१२६५ मध्ये घियासुद्दीन याने सुमारे एक लाख राजपूत ठार मारले सन १३०३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडचे ३०००० राजपूत ठारमारले सन १३२३ मध्ये मोहमद बिन तुघलख याने श्रीरंगम मध्ये १२००० हिंदू ठार मारले सन १३५३ मध्ये फिरोजशहा तुघलख याने बंगालमध्ये एक लाख ऐशी हजार हिंदू ठार मारले सन १३६७ मध्ये बहामनी सुलतानाने विजयनगर मध्ये पाच लाख हिंदू ठार मारले सन १३९८ मध्ये अमीर तैमूर याने १०००० हिंदू भटनेरच्या लढाईत ठार मारले नंतर १३९८ मध्येच अमीर तैमूर याने लोणी आणि गाझियाबाद मध्ये एक लाख हिंदू ठार मारले नंतर १३९८ मध्येच अमीर तैमूर याने फतेबाद मधील बहुतेक सर्व हिंदूंना ठार मारले सन१३९९ मध्ये मीरत येथे मीरत मधील हिंदूंचा नरसंहार करण्यात आला सन १५६० मध्ये अकबराने ४८००० हिंदू व राजपुताना ठार मारले म्हणून सन १५६८ मध्ये चित्तोडगड मध्ये ३०००० राजपुताना ठार मारले आणि ८००० स्त्रियांनी जोहर केला नादीर शाह याने १७३८ ते १७४० या कालावधीत तीन लाख हिंदूंना ठार मारले १७६१ मध्ये पानिपतच्या लढाईत ७०००० मराठा सैन्याला ठार मारले १७६३ मध्ये अहमदशहा अब्दाली याने ३०००० शीख याना ठार मारले १९४७ मध्ये फाळणीच्या वेळेस दोन लाख हिंदू व शीख याना ठार मारले १९९० मध्ये ५००० हिंदूंना काश्मीरमध्ये ठार मारले आज जे धर्म परिवर्तित मुसलमान आहेत त्यांच्यात सुद्धा जाती आहेत जातीभेद आहेत काही जाती दलित असून काही जाती OBC मध्ये आहेत त्यांचा अश्रफ आणि महाज यांच्या सर्रास विवाह होत नाहीत आज भारतात झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या जी आहे त्यात ५० % लोक मुस्लिम आहेत मुस्लिम स्त्रियांची स्तिथी तर फारच वाईट आहे पडद्यात राहावे लागते तीन वेळेस तलाक तलाक तलाक म्हंटले कि मेहेर घेऊन बाहेर पडावे लागते मुलावर कोणताही हक्क सांगता येत नाही एक वेळेस जास्तीत जास्त ३ सवती असू शकतात फुले यांच्या मतानुसार या लोकांना मुसलमान धर्म स्वीकारायला लावून सुखी करून आर्यभटास एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पाहावयास लावले वारे थोर समाजसुधारक आणि थोर स्त्रियांचे कैवारी ०
(संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ३९९ पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म )" कृत्रिमी आर्य भूदेव नटांचा आपमतलबी बनावट धर्माच्या पाशात सापडलेल्या बहुतेक अज्ञानी मुर्तीपुजकांचे कल्याण होण्यासाठी कित्येक धार्मिक जहामर्द मुसलमानांनी आपल्या हातावर शिरे घेऊन तलवारीच्या जोराने त्यांनी आपल्यासारख्या त्यांच्या सुंता करून त्यास "बिस्मिल्ला हिर रहिमान निर्र्हीम "असा महापवित्र कलाम पढवितात व त्यास आपल्या सर्वांच्या सरळ सत्य धर्ममार्गावर नेतात त्यामुळे ज्या हिंदू धर्मांत मूर्तिपूजा आहे त्याच्या कट्टर विरोधात फुले होते त्यामुळे ज्या शिवरायांनी प्रतापगडावर भवानी देवीचे मंदिर बांधले तेथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली .हिंदू लोक ज्यांना गणेश देवता ज्यांना अत्यंत प्रिय आहे आणि त्या देवतेचे ते सर्वात प्रथम पूजन करतात त्याबद्दल फुले लिहितात "पशुशिरी सोंड पोर मानवाचे /सोंग गणोबाचे /नोंद ग्रंथी /धृ /बैसे उंदरावरी ठेवूनिया बूड /फुंकितो शेंबूड /सोंडेतूनी /१/ अंत्यजासी दूर भटा लाडू देतो /नाकाने सोलीतो /कांदे जणू /२/ (पुढे गणेश देवतेबद्दलचे विडंबन करणारी बरीच कवने आहेत महाराष्ट्र सरकारला सुद्धा ते सगळे कवन छापण्याचे धारिष्टय झाले नाही त्यांना कदाचित भीती वाटली असावी कि महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी ते काव्य वाचले तर ती मंडळे महाराष्ट्रातील फुल्यांचे पुतळे फोडून टाकतील म्हणून त्यांनी ते काव्य छापताना बरेच +++++ फुल्या फुल्या लिहून ते काव्य छापले आहे )अशा गणेश देवतेचे मंदिर शिवरायांनी पुण्याच्या कसबा पेठेत बांधले मंदिर मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्याच्या कायमच्या पूजेअर्चेसाठी वेदमूर्ती ठकार याना वर्षासन दिले चिंचवडच्या देवांना गणेश मंदिरासाठी जमीन दिली मोरगावच्या गणेश मंदिराला जमीन दिली अशा शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध कशाला घेतील बरे तसेच अफजलखानाने तुळजाभवानी मंदिर फोडले तिच्या मूर्तीची विटंबना केली नंतर पंढरपूरला येऊन विठ्ठल मंदिराची विटंबना केली त्यामुळे फुले फारच खुश झाले असावेत . म फुले समग्र वैङ्मय अखंडादि काव्यरचना ३री आवृत्ती पान न ४९३ "सर्व भूतां निर्मी धोंड्याचा विठ्ठल /पंढरी सकळ वेडी केली /1/ विठ्लाची मूर्ती ध्यानी मनी धरी /गाता ताल धरी /नाचयापरी /2/" निर्लज्ज होऊनि फुगड्या खेळतो /पकव्यास घालितो /स्त्रियांसंगे /३/ सुखरूप होशी उपदेश करी /वेडा वारकरी /जोती म्हणे /४/ सर्वजातीधर्मनच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांबद्दल थोर महापुरुष म्हणतात तो विठ्ठल एक धोंडा आहे आणि या धोंड्याने सगळे पंढरपूर वेडे केलं आहे वारकरी हे विठ्ठलमूर्ती चे ध्यान करून एखाद्या नाच्याप्रमाणे ताल धरत गट असतात आणि निर्लजपणे स्त्रियांबरोबर फुगड्या खेळीत असतात असा हा वारकरी वेडा आहे म्हणजे वारकरी वेडा आहे नाच्या आहे (तृतीयपंथी )निर्लज्ज आहे असे थोर महापुरुष फुले म्हणतात
भालचंद्र नेमाडे याना म फुले पुरस्कारही मिळालेला होता त्या प्रसंगीचे त्यांचे भाषण you -tube वर असून स्पॉट लाइट स्पीच ऑफ भालचंद्र नेमाडे पार्ट ३ असे टॉइप केल्यास ते ऐकता येईल त्या भाषणात नेमाडे असे म्हणले कि फुले यांनी गझनीच्या मोहमदावर एक पोवाडा रचला आहे आणि तो पोवाडा मला फुले समग्र वैङ्मयात पान न ४८८ वर (३री आवृत्ती म फुले समग्र वैङ्मय )मिळाला तो असा "मोहंमद म्हणे निर्मिक तो एक /कल्पिना अनेक /जगामाझी /१/ भावंडांचे परी मानवा आळवी/सत्याने वळवी/ईशासाठी/२/ देश जातीभेद आजी बुडविले /मूर्तीस फोडिले कुभांड्यांच्या /३/ दास्यत्वापासून बहु मुक्त केले /ईशाकडे नेले /ज्योती म्हणे /४/" फुले यांनी एवढी स्तुती केलेला महात्मा गझनीचा मोहमद आहे तरी कसा याचा शोध घेतला असता मला माहिती मिळाली ती अशी गझनीच्या मोहमदाने भारतावर एकंदर १७ वेळा आक्रमण केले प्रत्येक आक्रमणात अपरंपार लूट केली एका आक्रमणात तर सोमनाथच्या मंदिरात दोन करोड दिनार एवढी संपत्ती मिळाली सोने नाणे कापड चोपड मसाल्याचे पदार्थ काय नेले नाही देवळे फोडली देवळातील मूर्तींची विटंबना केली आणि त्या सर्व मूर्तींचा उपयोग मशीदीसाठी पायऱ्या म्हणून केला तरवारीच्या जोरावर हिंदूंचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केले आणि जे हिंदू धर्म सोडायला नकार देतील त्यांची मुंडकी उडविली आणि त्या मुंडक्याचे पर्वत उभे केले त्याच्या रक्तामुळे नद्यांचे पाणी लालभडक झाले त्याने आणि त्याच्या सैन्याने स्त्रियांची विटंबना केली आणि त्यांना घोड्याच्या शेपटीला बांधून फरफटत फरफटत गझनीला नेले आपल्या एकंदर १७ स्वाऱ्यात चार लाख स्त्रियांना त्याने गझनीला नेले आणि तिथे त्यांना विवस्त्र करवून भर चौकात दोन दोन दिनार मध्ये विकले आणि त्या चौकात एका स्तंभ उभा करवून तसा लेख त्यावर कोरून ठेवला आहे अशा या गझनीच्या मोहम्मदने फुले यांच्या म्हणण्याप्रमाणे ईश्वर एकच आहे आणि हे ज्यांना मान्य आहे (म्हणजे जे लोक मुसलमान झाले ) त्यांना ईशासाठी सत्याने वळवीत होता आणि तोसुद्धा भावंडासारखा त्याने देशोदेशीच्या सीमारेषा नष्ट केल्या ( म्हणजे भारत देश बुडविला) बरे या लोकांना मुसलमान करून त्यांच्यातील विविध जाती नष्ट केल्या आणि जे हिंदू आहेत ते कुभांड आहे त्यांच्या मूर्ती फोडल्या त्याने लोकांना दास्यत्वापासून मुक्त केले आणि परमेश्वरकडे नेले (म्हजे जे लोक मुसलमान होत नाहीत त्यांना ठार मारले )आणि तोसुद्धा भावंडासारखा त्याने देशोदेशीच्या सीमारेषा नष्ट केल्या ( म्हणजे भारत देश बुडविला) अशा फुलेंना लोक महात्मा म्हणतात बरे या फुलेंनी शिवरायांवर सुद्धा एक पोवडा रचला आहे त्यात फुले लिहितात " "काशीकर गंगाभट घाली डौल धर्मचा /केला खेळ गारुड्याच्या // लुटारू शिवाजी लुटला धाक गृहःफोउजेचा /खर्च नको दारुगोळीचा // म्हजे गागाभट्टाने जो राज्यभिषेक शिवरायांचा केला म्हणजे गारुड्याच्या खेळ केला आणि त्या खेळासाठी जो शिवाजी(माफ करा शिवराय या फुलेने तुम्हाला लुटारू म्हंटले आहे ) लुटारू होता त्याने लुटलेले सर्व द्रव्य गागाभट्टाने लुटले याला म्हण्याचे फुले यांचा पॉसिटीव्ह अँप्रोच तेव्हा लोकांनी आता ज्योतिबा फुले यांचा फोटो ओसामा बिन लादेन, मोहमद घोरी ,दाऊद इब्राहिम औरंगजेब अशा थोर थोर लोकांशेजारी लावून फुले यांचा सन्मान केला पाहिजे याउलट फुले सारख्या महान व्यकितच फोटो शिवराय ( ज्याना फुले लुटारू म्हणतात असा लुटारूशेजारी लावून फुले यांचा अपमानच करीत अस ०
ज्योतिबा फुले यांनी हंटर आयोगापुढे जे निवेदन सादर केले होते त्यात मुलींच्या शाळेसंभादी खालील उल्लेख आहे " About 25 years ago ,the misssionaries had established a female schooll at Poona I,,but no indigenous school for girls existed at the time . therefore ,was induced ,about the year 1854* to establish such a school, and in which I and my wife worked together for many years आणि जो * आहे त्याचे स्पष्टीकरण खाली दिलेले असून त्यात लिहिले आहे कि हा मुद्रण दोष असावा १८५१ असे असावयास पाहिजे (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न १८२) म्हणजे फुले म्हणतात कि त्यांनी मुलींसाठी शाळा काढली ती १८५४ मध्ये आणि संपादक म्हणतात ती १८५१ मध्ये परंतु १८४८ मध्ये . मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा काढलेली होती या शाळेत सर्व जातीजमातीच्या मुलीना प्रवेश होता ज्योतिबा फुले यांनी काढलेली शाळा ३ महिन्यताच बंद पडली पण जगन्नाथ शंकरशेठ यांनी जी मुलींसाठी शाळा काढलेली आहे ती आजही चालू आहे गेल्या २५० वर्षात भारतात अलौकिक चारित्र्याची व कर्तुत्वाची जी माणसे होवून गेली त्या सर्व मंडळीमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचेइतका प्रचंड माणूस कोणीही दाखवता येणार नाही १८३२ साली(तेव्हा ज्योतिबा फुले चार वर्षाचे होते ) त्यांनी Bombay Education Society काढली आणि पुढे एलीफेस्टॅन कॉलेज काढले १८४५ साली students literrary and scientific society ची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली हि शाळा काढल्याबद्दल लोकांनी त्यांना सळो कि पळो करून टाकले Grant Medical College काढले मुंबई विद्यापीठ स्टाफनेत त्यांचा मोठा सहभाग होता पहिली भारतीय रेल्वे सुरु करण्यात नानांचा मोठा सहभाग होता स्त्रियांसाठी सूतिकागृहाची उभारणी केली ख्रिश्चन धर्माचे आक्रमण थोपवून धरले मुंबईत पहिली सूत गिरणी काढली मराठी व संस्कृत भाषण प्रतिष्ठा मिळवून दिली पुण्याची संस्कृत पाठशाळा बंद करण्याचा डाव उधळून लावला हि फक्त नानांची शैक्षणिक क्षेत्रातील कामे या व्यतिरिक्त प्रचंड कामे केली १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात क्रांतिकारकांना आश्रय दिला अंधश्रद्धेडविरुद्ध लढा दिला मॉरिशसहून उसाचे बेणे आणून त्याची प्रथम लागवड केली Municipal Act पास करून घेवून BOMBAY Municipal council ची स्थापना केली पहिले Grand jury मध्ये त्यांचा समावेश होता Royal Asiatic Society चे जे प्रचंड ग्रंथालय आहे त्याच्या निर्मितीत त्यांचा मोठा सहभाग होता अस्पृशांच्या मुलांना सामान वागणूक शाळांमधून मिळावी यासाठी त्यांनी चळवळ केली त्यामुळे सर्व जातीजमातीतील मुलींसाठी सर्वप्रथम शाळा हि ज्योतिबा फुले यांनी काढलेली नसून ती जगन्नाथ शंकरशेठ यांनी काढलेली आहे परंतु महापुरुशात गणना होण्यासाठी केवळ प्रचंड कर्तुत्व असून भागत नाही त्याबरोबर ब्राह्मणद्वेष करता आला पाहिजे ते गुण (ते स्वतः दैवद्नय ब्रह्मन् )असल्याने त्यांची गणना महापुरुशात होत नाही किंवा मुंबई विद्यापीठ वैगेरेला त्यांचे नाव देत नाहीत ०
इंग्लड देशाचे थोर देशभक्त जोतिबा फुले जोतिबा फुले आपल्या आपल्या इशारा या पुस्तकात लिहितात" सर्वशक्तिमान जो परमेश्वर याने कनवाळू होऊन आपले दुख्खानी पीडित अशा शूद्रादि अतिशूद्र प्रजेस परमन्यायि ,हितावह ,सौख्यकारक ,सदाचारी ,आणि शांत असे राज्य इंग्रज सरकारच्या अमलाखाली प्राप्त करवून दिले .सबब ती त्या प्रभूची फार फार ऋणी आहे व त्यास रात्रंदिवस अशी प्रार्थना करीत आहे कि "हे प्रभो ,अहमस हे राज्य चिरकाल असू दे ".तसेच फुले आपल्या मृत्युपत्र मध्ये इंग्रजी राज्याबद्दल आपल्या यशवन्त नावाच्या दत्तक मुलास उपदेश करतात "आपल्याला तारणाऱ्या इंग्रज सरकारच्या हरेक कामी उपयोगी पडण्याकरिता आपल्या जिवाकडे पाहू नये "
म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७१ "हजरत महंमद पैगंबराच्या निस्पृह शिष्य मंडळींचे जेव्हा या देशात पाऊल पडले ,तेव्हा ते आपल्या पवित्र एकेश्वरी धर्माच्या सामर्थ्याने आर्यभटाच्या मतलबी धर्माचा फट्टा उडवू लागले .यावरून काही शूद्र मोठ्या उत्साहाने मोहमद धर्माचा स्वीकार करू लागले ,तेव्हा बाकी उरलेल्या अक्षरशून्य शुद्रास नदी लावण्याकरिता महाधूर्त मुकुंदराज भटांनी संस्कृतच्या उतार्यावर थोडी नास्तिक मताची कल्हई करून त्याचा विवेकसिंधु नामक ग्रंथ करून त्यांच्यापुढे मांडला पुढे इंग्रज बहाद्दराच्या अमल होईपर्यंत आर्यभटानी आपल्या भाकड भारत रामायणातील शेतकऱ्यास गोष्टी सांगून त्यांना उलटे मुसलमान लोकांबरोबर लढण्याचे नादी लावले " एका मुस्लिम इतिहासकारांचे नाव आहे फिरिस्ता त्याने दोन पुस्तके लिहिली आहेत एक "tarikh-e firista आणि gulshan-e ibrahim त्याने त्याने मुस्लिम राज्यकर्त्यांचा रक्तरंजित इतिहास लिहिलेला आहे तो सुद्धा सन १५८० मध्ये म्हणजे मोहमद बिन कासीम ते शाहजहान पर्यंत(सन ७८० ते १५८० पर्यंत) यात औरंगजेबाचा इतिहासाचा समावेश नाही तो लिहितो कि या काळात ४०० दशलक्ष हिंदूंचे (म्हणजे ४० कोटी) शिरकाण झाले असावे संपूर्ण शहरेच्या शहरे बेचिराख करण्यात आली ज्यांनी मुसलमान धर्म स्वीकारायला नकार दिला त्यांच्या मुंडक्यांचे पर्वत उभे केले त्यांच्या रक्ताने नद्या लालभडक झाल्या स्त्रियांना सामुदाईक जोहर करावा लागला आणि तेवढे धैर्य ज्यांच्याकडे नव्हते त्यांना एकतर जनानखान्यात भरती व्हावे लागले किंवा गुलाम म्हणून विकले गेले अफगाणिस्तानात एक पर्वत आहे त्याचे नाव हिंदुकुश (slaughter of hindu )जास्त माहितीसाठी https:/themuslimmissue.wordpress.com पहा आणि फुले लिहितात कि काही शूद्र मोठ्या उत्साहाने मोहमद धर्माचा स्वीकार करू लागले म्हणून ब्राह्मणांनी रामायणातील गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या व मुसलमानांशी लढण्याचे कामी लावले जिजाऊ यांनी सुद्धा शिवबांना व शंभूराजे याना लहानपणी रामायण व महाभारत यातील गोष्टी सांगून मुस्लिम राज्यकर्त्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली अशा फुले याना काही लोक महापुरुष असे म्हणतात आणि त्यांचा फोटो शिवरायांचा शेजारी लावतात धन्य ते लोक व धन्य ते फुले
सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढन्यापूर्वी दोन वर्षे मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा काढलेली होती या शाळेत सर्व जातीजमातीच्या मुलीना प्रवेश होता गेल्या २५० वर्षात भारतात अलौकिक चारित्र्याची व कर्तुत्वाची जी माणसे होवून गेली त्या सर्व मंडळीमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचेइतका प्रचंड माणूस कोणीही दाखवता येणार नाही १८३२ साली(तेव्हा ज्योतिबा फुले चार वर्षाचे होते ) त्यांनी Bombay Education Society काढली आणि पुढे एलीफेस्टॅन कॉलेज काढले १८४५ साली students literrary and scientific society ची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली हि शाळा काढल्याबद्दल लोकांनी त्यांना सळो कि पळो करून टाकले Grant Medical College काढले मुंबई विद्यापीठ स्टाफनेत त्यांचा मोठा सहभाग होता पहिली भारतीय रेल्वे सुरु करण्यात नानांचा मोठा सहभाग होता स्त्रियांसाठी सूतिकागृहाची उभारणी केली ख्रिश्चन धर्माचे आक्रमण थोपवून धरले मुंबईत पहिली सूत गिरणी काढली मराठी व संस्कृत भाषण प्रतिष्ठा मिळवून दिली पुण्याची संस्कृत पाठशाळा बंद करण्याचा डाव उधळून लावला हि फक्त नानांची शैक्षणिक क्षेत्रातील कामे या व्यतिरिक्त प्रचंड कामे केली १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात क्रांतिकारकांना आश्रय दिला अंधश्रद्धेडविरुद्ध लढा दिला मॉरिशसहून उसाचे बेणे आणून त्याची प्रथम लागवड केली Municipal Act पास करून घेवून BOMBAY Municipal council ची स्थापना केली पहिले Grand jury मध्ये त्यांचा समावेश होता Royal Asiatic Society चे जे प्रचंड ग्रंथालय आहे त्याच्या निर्मितीत त्यांचा मोठा सहभाग होता अस्पृशांच्या मुलांना सामान वागणूक शाळांमधून मिळावी यासाठी त्यांनी चळवळ केली परंतु महापुरुशात गणना होण्यासाठी केवळ प्रचंड कर्तुत्व असून भागत नाही त्याबरोबर ब्राह्मणद्वेष करता आला पाहिजे ते गुण (ते स्वतः दैवद्नय ब्रह्मन् )असल्याने त्यांची गणना महापुरुशात होत नाही किंवा मुंबई विद्यापीठ वैगेरेला त्यांचे नाव देत नाहीत
१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती ,विघ्णहर्ता आणि बुद्धिदाता आणि तमाम हिंदू ज्याला सर्वप्रथम नमन करतात अशा गणेशाबद्दल महाराष्ट्रातील एक तथाकथित महापुरुष ज्यांचे नाव लोक तिन्ही त्रिकाल घेत असतात ते काय म्हणतात ते वाचूया (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती अखंडदी काव्यरचना पान न 487) "पशुशिरी सोंड पोर मानवाचे /सोंग गणोबाचे/नोंद ग्रंथी / बैसे उंदरावरी ठेवूनिया बूड /फुंकितो शेंबूड /सोंडेतूनी /१/ अंतज्यासी दूर,भटा लाडू देतो /नाकाने सोलीतो /कांदे जणू /२/ चिखल तुडवुनी बनविल्या मोऱ्या/केला ढम्भूढेर्या/भाद्रपदी /३/ +++ +++ ++ वाचून /करवी भ्रमण /सर्व लोकी /४/ +++ ++ चंद्र हासला म्हणून /श्राप वरदान /पाहिल्यास /५/ ++++वला गणुजी दोन्दीला/नोवरा मिळाला /देवबाप्पा /६/ हे महापुरुष हिंदूंचे दैवत श्री गणेश याची इतक्या खालच्या पाळतीवर जाऊन टिंगल करतात कि महाराष्ट्र शासनाला सुद्धा यांचे मूळ काव्य संपूर्णपणे छापण्याचे धाडस होत नाही खरे म्हणजे हे काव्य हिंदूंच्या भावना दुखविणारे आहे आणि हे छापल्याबद्दल आणि याची प्रसिद्धी केल्याबद्दल म शासनावर खटला भरला पाहिजे पुण्यात गंज पेठेत म फुले गणेश मंडळ या नावाचे मंडळ असून ते दरवर्षी गणेशउत्सव साजरा करते म्हणजे "अफजलखान तरुण मंडळ " या नावाच्या मंडळाने शिवजयंती साजरी करण्यासारखे आहे या हरामखोराची महात्मा हि पदवी काढून घेऊन त्याला विकृतात्मा हि पदवी दिली पाहिजे बरे हा इंग्रजांचा दलाल केवळ एवढ्यावरच गणेशाची निंदा कुचाळकी करण्यात थांबला नाही पहिल्या १४ कडव्यात गणेशाची यथेच्छ निंदा नालस्ती केल्यावर पुढे तो ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव गोरा कुंभार सावता माली यांच्या वारकरी संप्रदायावर पण तुटून पडतो फुले लिहितो "भोळा वारकरी त्यास दिली हूल /समरणात फळ आहे म्हणे /१५ जे लोक विठ्ठलाचे नामस्मरण करत असतात त्यांना फुले भोळा म्हणतात बरे आता या गणेश निंदेत आणि वारकरी निंदेत शिवरायांची आठवण काढायचे काहीतरी कारण होते काय ? कदाचित शिवरायांनी जिजाऊ यांचेसाठी कसबा गणपती मंदिर बांधले आणि त्याला वर्षासन दिले चिंचवडच्या मोरया गोसावींच्या देवस्थानाला जमीन दिली आणि मोरगावचा गणपतीला पण जमीन दिली म्हणून फुलेंचा राग शिवरायांवर पण असावा फुले लिहितात क्षत्रिय रामाचा धूर्त बने दास /गाठी शिवाजीस /मतलबी /१६ / दादू कोंडदेव त्या ठेवी अविद्वान /करवी तुलादान .ऐदी भटा /१७ / स्वजातीहितासाठी बोधिले पाखंड /धर्मलंड खरे ज्योती म्हणे /१८/ मतलबी अशा रामदासस्वामी यांनी शिवाजीस गाठले कशासाठी तर स्वतःचा मतलब साध्य करून घेण्यासाठी म्हणजे मोगल आणि दोन शाह्या यांचे राज्य नष्ट करणे हा स्वामी समर्थांचा मतलब होता आणि म्हणजे शिवरायांचे सगळे कर्तृत्व हा स्वामी समर्थांचा मतलब होता ,दादोजी कोंडदेव याने मात्र शिवरायांना अक्षरओळख करून दिली नाही (म्हणजे बाकीची सगल्या गोष्टी राज्यकारभार घोडेस्वारी तरवारबाजी न्यायव्यवस्था जमीन महसूल वगैरे सर्व शिकविले होते असे फुले म्हणत आहेत ) आणि कोंडदेव याने हे कशासाठी केले तर स्वतःला तुलादान करून घेण्यासाठी (आता दादोजी कोंडदेवाची शिवरायांनी तुलादान केव्हा केले होते ते थोर इतिहासकार फुले यांनाच माहित ) अशा या फुलेंचे गणेश देवतेबद्दलचे कवण लोकांनी वाचले नाही नाहीतर महाराष्ट्रातील गणेश मंडळे या फुलेंचा एकसुद्धा पुतळा जागेवर ठेवणार नाहीत अशा थोर पुरुषाचे फोटो लोक शिवरायांच्या फोटोशेजारी लावतात आणि शिवराय फुले यांच्या विचाराने चालतो असेही लोक म्हणतात धन्य ते लोक आणि धन्य ते फुले
फुलेंनी आपल्या अखंडामध्ये गझनीच्या मोहमदाची स्तुती केलेली आहे फुले लिहितात फुले समग्र वैङ्मयात पान न ४८८ वर (३री आवृत्ती म फुले समग्र वैङ्मय )मिळाला तो असा "मोहंमद म्हणे निर्मिक तो एक /कल्पिना अनेक /जगामाझी /१/ भावंडांचे परी मानवा आळवी/सत्याने वळवी/ईशासाठी/२/ देश जातीभेद आजी बुडविले /मूर्तीस फोडिले कुभांड्यांच्या /३/ दास्यत्वापासून बहु मुक्त केले /ईशाकडे नेले /ज्योती म्हणे /४/" गझनीच्या मोहमदाने सॅन १००० मध्ये पंजाबमध्ये राजा जयपाल याच्यावर आक्रमण केले व त्याचे १५००० सैनिक मारले जयपाल कडून अडीच लाख दिनार वसूल केले व पाच लाख भारतीयांना गुलाम केले त्यांना मुसलमान केले त्यात स्त्रिया व लहान मुले सुद्धा होती आणि त्यांना घेऊन तो अफगाणिस्तानात गेला सन १००८ मध्ये आनंदपालवर आक्रमण केले त्यातील २०००० सैनिकांना ठार केले नागरकोट या गावातील सर्व देवळे लुटली जडजवाहीर सोने व चांदी लुटून अफगाणिस्तानात नेली सन १०१४ मध्ये थानेसर मधील मंदिरे लुटली लोकांच्या सरसकट कत्तली केल्या नंतर मथुरेवर आक्रमण केले मथुरेतील देवळातील सोने लुटले १०१९ मध्ये कन्नोज मधील मंदिरे लुटली नंतर त्याने पवित्र सोमनाथचे मंदिर लुटले शिवलिंग नष्ट केले सोमनाथच्या मंदिरात त्याला २ करोड दिनार एवढी संपत्ती मिळाली या प्रत्येक आक्रमणात निर्दोष हिंदूंवर होणारे अमानुष हत्या स्त्रियांची विटंबना आणि त्यांना गुलाम म्हणून घेऊन जाणे हे चालूच होते अफगाणिस्तानात गझनी येथे एक स्तंभ आहे त्या स्तंभावर लिहिले आहे दुखतरे हिंदुस्थान निलामे दो दिनार या ठिकाणी एकंदर चार लाख स्त्रिया विवस्त्र करून आणलेल्या हिंदुस्तानतून चालवत चालवत आणलेल्या हिंदू स्त्रिया दोन दोन दिनार मध्ये विकण्यात आल्या त्या सर्व विकल्या त्या या गझनीच्या मोहमदाने अशा या गझनीच्या मोहम्मदने फुले यांच्या म्हणण्याप्रमाणे ईश्वर एकच आहे आणि हे ज्यांना मान्य आहे (म्हणजे जे लोक मुसलमान झाले ) त्यांना ईशासाठी सत्याने वळवीत होता आणि तोसुद्धा भावंडासारखा त्याने देशोदेशीच्या सीमारेषा नष्ट केल्या ( म्हणजे भारत देश बुडविला) बरे या लोकांना मुसलमान करून त्यांच्यातील विविध जाती नष्ट केल्या आणि जे हिंदू आहेत ते कुभांड आहे त्यांच्या मूर्ती फोडल्या त्याने लोकांना दास्यत्वापासून मुक्त केले आणि परमेश्वरकडे नेले (म्हजे जे लोक मुसलमान होत नाहीत त्यांना ठार मारले )बरे या फुलेंनी शिवरायांवर सुद्धा एक पोवडा रचला आहे त्यात फुले लिहितात " "काशीकर गंगाभट घाली डौल धर्मचा /केला खेळ गारुड्याच्या // लुटारू शिवाजी लुटला धाक गृहःफोउजेचा /खर्च नको दारुगोळीचा //(संदर्भ फुले समग्र वैंगम्य पान न ३४ (३री आवृत्ती )) म्हजे गागाभट्टाने जो राज्यभिषेक शिवरायांचा केला म्हणजे के गारुड्याच्या खेळ केला आणि त्या खेळासाठी जो शिवाजी(माफ करा शिवराय या फुलेने तुम्हाला लुटारू म्हंटले आहे ) लुटारू होता त्याने लुटलेले सर्व द्रव्य गागाभट्टाने लुटले तेव्हा गझनीच्या मोहमदाने ज्याने चार लाख हिंदू स्त्रिया विवस्त्र करून भारतातून चालवत चालवत नेल्या आणि त्यांची जाहीर विक्री केली त्या मोहम्मदाचि स्तुती करणारा महात्मा आणि शिवरायांना मात्र लुटारू म्हणणारा महात्मा जर फुले जिवंत असताना शेतकऱ्यांनी वाचला असता तर जिवंतपणी फुल्यांची त्यांच्या तोंडाला काळे फासून धिंड काढली असती
म फुले समग्र वैङ्मय पान न ५६९ ३री आवृत्ती पुस्तक अस्पृश्यांची कैफियत "आमच्या शूद्र लोकांचे राज्य आल्यावर तरी आमच्या स्तिथीत काही फरक पडला काय ?आमच्या मराठे लोकांचे राज्य स्थापित झाल्यावर अहमस सुख मिळण्याचा व आमच्या अडचणी दूर होण्याचा संभव होता .परन्तु काही झाले नाही .का आमच्या स्तिथीत फरक झाला नाही याचे काही तरी कारण असावे .शिवाजी आपण राजा होण्याचे कारण फक्त" गो-ब्राह्मणांचे रक्षण कारण्याकरिताच " असे उघड सांगत होता व तो आपल्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणी धर्माचे रक्षणही करीत होता .मुसलमान धर्माचे राज्य असल्याकारणाने ब्राह्मणीधर्माचे चांगले संरक्षण होत नाही असे त्याचे मत होते " फुले पुढे लिहितात "शूद्र राजा असूनही आसपासची स्तिथी अशी असता व त्याचे मत अशा प्रकारचे असता आमच्या दुःखाचा बोजा व आमच्या अडचणी कमी होतील हे कधीही संभवणार नाही .मुसलमानी राज्यात आमच्या स्तिथीचे जे स्वरूप होते ,त्यापेक्षा भयंकर व दुःसह स्तिती मराठे लोकांच्या राज्यात झाली असे म्हणण्यास बाध येणार नाही " फुले लिहितात १) शिवराय गो-ब्रह्मन् प्रतिपालक होते हे फुले मान्य करतात २) शिवरायांच्या राज्य स्थापनेचा उद्देशच मुळी ब्रहमनी धर्माचे रक्षण करणे हे होते ३) शिवरायांच्या काळात शूद्रांची स्तिथीत काहीही सुधारणा झाली नाही याउलट मुसलमानी राज्यात शूद्रांची जी स्तिथी होती त्यापेक्षा भयंकर वाईट स्तिती शिवरायांच्या काळात झाली . ४) तेव्हा शुद्रातीशूद्रांचे तारणहार असे स्वतःला मानणारे आणि ब्रह्मन् समाजाला सतत शिव्या देणारे फुले हे गो ब्राहमण प्रतिपालक शिवरायांची समाधी कशाला बरे शोधतील ? त्यांनी समाधी शोधली हि तद्दन थाप लोक मारतात ५)फुले यांनी शिवरायांची शिवजयंतीस सुरुवात केली अशीहि थाप बरेच लोक मारतात ते किती खोटारडे आणि लबाड आहेत हेच यावरून दिसून येते तेव्हा यापुढे फुले यांचा फोटोशेजारी शिवरायांचा फोटो कोणी लावत असेल तर त्या माणसाला हे सांगा कि असा फोटो लावून फुले यांचा अपमान करू नकोस फुले यांचा सन्मान करायचा असेल तर ओसामा बिन लादेन मोहंमद गझनी ,मोहमद घोरी आलुद्दीन खिलजी ,दाऊद इब्राहिम अशा थोर थोर मंडळीशेजारी लावून फुले यांचा सन्मान करावा
एक महापुरुष ज्यांचा फोटो शिवराय यांच्याशेजारी लावतात ते काय म्हणतात ते वाचा (संदर्भ मी फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ३९९ पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म )" कृत्रिमी आर्य भूदेव नटांचा आपमतलबी बनावट धर्माच्या पाशात सापडलेल्या बहुतेक अज्ञानी मुर्तीपुजकांचे कल्याण होण्यासाठी कित्येक धार्मिक जहामर्द मुसलमानांनी आपल्या हातावर शिरे घेऊन तलवारीच्या जोराने त्यांनी आपल्यासारख्या त्यांच्या सुंता करून त्यास "बिस्मिल्ला हिर रहिमान निर्र्हीम "असा महापवित्र कलाम पढवितात व त्यास आपल्या सर्वांच्या सरळ सत्य धर्ममार्गावर नेतात. कारण महंमदी लोकांच्या पवित्र कुराणात एकंदर सर्व प्राणिमात्रांच्या निर्माणकर्ता खुद्द खासा एक आहे आणि याच कारणाने त्यास खुदा म्हणतात व त्या खुदाने निर्माण केलेल्या मानवास एकमेक भावंडाप्रमाणे मानतात " १) फुले लिहितात हिंदू धर्म आपमतलबी धर्म आहे (वसुधैव कुटुंबकं ,आणि "सर्वेपि सुखीनस संतू सर्वे संतू निरामय" असे तत्वज्ञान असलेला धर्म आपमतलबी आहे २)जे मूर्तिपूजा करतात ते अज्ञानी आहेत ( जे भडवे काबाच्या दगडाची पूजा करतात ते काय ज्ञानी आहेत ) ३)या आपमतलबी धर्मातील अज्ञानी माणसांचे कल्याण होण्यासाठी मुसलमानांनी हातात तरवार घेतली (मग येथील संपत्ती लुटून नेण्याचे काय कारण होते ? येथील स्त्रियांना भ्रष्ट करून त्यांना गुलाम बनवूं अफगाणिस्तानात व इराण मध्ये नेण्याचे व त्यांचा बाजार मांडून विकण्याचे काय कारण होते ? येथील कोवळी मुले याना इराणव अफगाणिस्तानात घेऊन त्यांना गुलाम म्हणून नेण्याचे काय कारण होते ? येथील गाईनि या मुसलमानांचे काय घोडे मारले होते? भारतात येऊन प्रचंड नरसंहार करण्याचे इतका कि येथील नद्यांचे पाणी लालभडक होईपर्यंत आणि लोकांच्या मुंडक्यांचा पर्वत उभा करेपर्यन्त नरसंहार करणेचे काय कारण होते ? येथील स्त्रियांना आपली अब्रू वाचविण्यासाठी सामुदायिक जोहार करण्याचे काय कारण होते ?) ४)खुदाने फक्त मुसलमानांचीच निर्मिती केली आणि हिंदू ख्रिश्चन बौद्ध जैन यांची निर्मिती काय सैतानाने केली ? ५)मुसलमान झाल्यावर ते एकमेकास भावंडांप्रमाणे वागवितात( मग शिया सुन्नी यांच्यात का लढाया होतात आज पाकिस्तानात जे बॉम्ब स्फोट चालले आहेत ते काय हिंदू किंवा ख्रिश्चन करावीत आहेत इराक आणि इराण यांच्यात का उदय होते ? खुद्ध भारतात मूळचे मुसलमान आणि पासमानदा मुसलमान असा का फरक आहे आजही मुसलमानांच्या काही जाती OBC मध्ये का आहेत ? बरे या महापुरुषाचे फोटो लोक चक्क शिवरायांच्या शेजारी लावतात ज्या शिवरायांनी ज्या नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर हे जे मुसलमान झाले होते त्यांना परत हिंदू धर्मात आणले त्या शिवरायांच्या शेजारी लावतात या फुलेच फोटो औरंगजेब ,मोहमद गझनी ,मोहमद घोरी ,ओसामा बिन लादेन यांचा शेजारी लावला पाहिजे एव्हडीच या फुलेंची लायकी आहे
१८ मार्च स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांची जयंती, यानिमित्ताने शहाजी राजे याना वंदन शहाजी राजे व जिजाऊ यांच्याबद्दल ज्योतिबा फुले काय म्हणतात ते वाचा (म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न १२) "नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले /घर सवतीने घेतले // छाती कोट करून सर्व होते साठविले /मुखमुद्रेने फसविले // चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडिले /पित्यास मनी त्यागिले // शाहजी राजे यांच्या दुःखद निधनाची बातमी आल्यानंतरच्या प्रसंगाचे वर्णन करताना फुले लिहितात (म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न 25 ) अतिरुपवान बहू आगळा /जैसा देखला चित्री पुतळा // सवंतीवर लोटती बाळा /डाग लावला कुणबी कुळा सवंतीला कसेतरी टाळा /कज्जा काढला पती मोकळा /खऱ्या केसाने कापी का गळा/नादी लागला शब्द कोकिळा //मुख दुर्बल राही वेगळा /अति पिकला चिंतेचा मळा/ झाला शहाजी होता सोहळा /मणी भुलला पहाऊनी चाळा/बहुचका घेती जपमाळा/जाती देवळा दाविती मोळा/थाट चकपाक नाटकशाळा /होती कोमला जशा निर्मला /खरख्या डंखिणी घाली वेटोळा/विषचुंबनि देती गरला/झाला संसारी अति घोटाळा /करी कंटाळा नाही कपाळा/मणी भिऊन पित्याच्या कुला /पळ काढला गेले मातुळा/छातीवर ठेवल्या शिळा /नाही रुचला सावंत सोहोळा // जिजाऊ म्हणतात माझा संसार मी छातीचा कोट करून मांडला होता पण सवतीच्या तोंडावर शाहजी भाळले त्यामुळे मला संसाराचा त्याग करावा लागला शहाजी राजे अतिरुपवान होते पण सवतीच्या नादी लागून त्यांनी कुणबी कुळाला डाग लावला, शहाजी राजे हे सवतीच्या संगीतावर भाळले सवतीच्या खऱ्या केसाने माझा गळा कापला फुले शहाजी राजे याना मुखदुर्बल असेही म्हणतात .बरे केवळ सवतींवर भाळले एवढेच नसून देवळामध्ये ज्या नाटकशाळा असत त्याचा थाटमाट आणि ज्या वरवर पाहता कोमल आणि निर्मल होत्या पण प्रत्यक्षात मात्र शहाजीराजे यांचेवर सापासारख्या वेटोळे घालून बसत व विष चुंबन देत त्यांना पाहून शाहजी राजे भुलले म्हणून मी माहेरी आले आणि शहाजी राजे यांचा त्याग केला" वास्तविक माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याच्याबद्दलच्या चांगल्या आठवणी काढतात पण येथे फुले त्यांची निंदा करतात फुले हे आपल्या पोवाड्यात शिवाजी राजे यांची निंदा करतातच पण शहाजी राजे यांनी नाटकशाळा ठेवल्या आपल्या कुळाला डाग लावला असे बोलून शहाजी राजे यांचीसुद्धा निंदा करतात अशा फुले याना काही लोक महापुरुष म्हणतात त्यांचे पुतळे उभे करतात आणि त्यांचा फोटो शिवरायांशेजारी लावतात धन्य ते महापुरुष आणि धन्य ते लोक
ज्ञानदेवे रचिला पाया/उभारिले देवालया/ नामा त्याचा किंकर /तेणे रचिले ते आवार/ जनार्दन एकनाथ /खांब दिधला भागवत तुका झालासे कळस /भजन करा सावकाश / भागवत धर्मची हि इमारत संत ज्ञानेश्वर संत नामदेव ,संत एकनाथ ,,संत तुकाराम यांनी तयार केली ,संत सावता माळी, संत चोखामेळा , ,संत जनाबाई ,संत गोरा कुंभार ,संत रोहिदास ,संत बंका,संत सेना ,संत नरहरी ,संत जनार्दनस्वामी ,संत दामाजीपंत या सर्व संतांचा मांदियाळीतील हा वारकरी संप्रदाय सगळे वारकरी येतात ते कोणतेही निमंत्रण न मिळता , त्यांना कोणी निमंत्रण देत नाहीत, स्वतःच्या खर्चाने येतात, अडीअडचणी सोसून येतात, पावसात चालतात, चिखलात चालतात ,गैरसोयीत राहतात, कोणतीही तक्रार करत नाहीत वारीत कोणतीही जात नाही, उपजात नाही ज्याच्या कपाळावर टिळा आहे ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे जो गोपाळकाला खातो तो वारकरी. वारीमध्ये कोणीही कोणाच्याही पायी पडतो आणि एकमेकांना माउली म्हणतो चंद्रभागेच्या वाळवंटतात ते एकत्र नाचतात, वैष्णव जे जग /वैष्णवांचा धर्म/भेदाभेद भ्रम /अमंगल / असे म्हणणारा वारकरी आणि एवढा मोठा वारकरी संप्रदाय आहे आणि जो जातीच्या पलीकडे जातो "नाचू कीर्तनाचे रंगी /ज्ञानदीप लावू जगी/असे म्हणणारे संत नामदेव ,केशवाचे ध्यान धरुनी अंतरी /मृत्तिके माघारी नाचतसे /असे लिहिणारा गोरा कुंभार कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी /असे म्हणणारा सावता माळी देवा मी तुझा सोनार /तुझे नामाचा व्यवहार /असे लिहिणारा नरहरी सोनार अहंही वारिक वारिक हजामत करू आह्मी बारीक/ विवेक दर्पण आईनं दाउ/वैराग्य चिमटा हालवू/ उदक शांती डोई घोळू /अहंकाराची शेंडी पिलू /असे म्हणणारा सेना न्हावी अशा या वारकरी संप्रदायातील वारकरायणबद्दल थोर महापुरुष ज्योतिबा फुले काय लिहितात ते वाचा म फुले समग्र वैङ्मय अखंडादि काव्यरचना ३री आवृत्ती पान न ४९३ "सर्व भूतां निर्मी धोंड्याचा विठ्ठल /पंढरी सकळ वेडी केली /1/ विठ्लाची मूर्ती ध्यानी मनी धरी /गाता ताल धरी /नाचयापरी /2 निर्लज्ज होऊनि फुगड्या खेळतो /पकव्यास घालितो /स्त्रियांसंगे /३/ सुखरूप होशी उपदेश करी /वेडा वारकरी /जोती म्हणे /४/ सर्वजातीधर्मनच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांबद्दल थोर महापुरुष म्हणतात तो विठ्ठल एक धोंडा आहे आणि या धोंड्याने सगळे पंढरपूर वेडे केलं आहे वारकरी हे विठ्ठलमूर्ती चे ध्यान करून एखाद्या नाच्याप्रमाणे ताल धरत गट असतात आणि निर्लजपणे स्त्रियांबरोबर फुगड्या खेळीत असतात असा हा वारकरी वेडा आहे म्हणजे वारकरी वेडा आहे नाच्या आहे (तृतीयपंथी )निर्लज्ज आहे असे थोर महापुरुष फुले म्हणतात जगद्गुरू तुकोबा राय आपल्या अभंगात लिहितात "म्हणे विठ्ठल पाषाण /त्याच्या तोंडावरी वहाण/शाळीग्रामासी म्हणे धोंडा /किडे पडो त्याच्या तोंडा/" ज्योतिबा फुले विठ्ठलाला धोंडा म्हणतात आणि तुकोबाराय म्हणतात कि जो विठ्ठलाला धोंडा किंवा पाषाण म्हणतो त्याच्ये तोंड वहाणेने फोडून काढा म्हणजे आता फुलेंचे तोंड वहाणेने फोडून काढा असे तुकोबाराय म्हणतात फुलेंच्या तोंडात किडे पडोत असे जगद्गुरू संत तुकाराम म्हणतात
फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड )म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न 215 पुस्तक शेतकऱ्याचा आसूड "त्यावर काही काळ लोटल्यावर हजरत मोहमद जहामर्द शिष्य ,आर्य भटाचे कृत्रिमी धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीच्या प्रहाराने विध्व्न्स करून शूद्र शेतकऱ्यास आर्यांचे ब्रह्मकपाटातून मुक्त करू लागल्याने ,भटब्राह्मणातील मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवत बखरींमधील काही कल्पित भाग उचलून त्याचे प्राकृत भाषेत विवेकसिंधु व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेची ग्रंथ लिहून शेतकऱ्यांची मने इतकी भ्रमिष्ट केली कि ते कुराणासहित मोहमद लोकांस नीच मानून त्यांचा उलट द्वेष करू लागले .नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधू शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला .तो शेतकऱ्यातील शिवाजीराजास बोध करून त्याचे हातून भट ब्राह्मणांच्या कृत्रिमी धर्माची उचलबांगडी करून शेतकर्यास त्यांच्या पाशातून सोडवील या भयास्तव भट ब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदासस्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्ट्ल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकारामबुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही "" फुले लिहितात १) गझनीच्या मोहमद मर्द होता ( त्याची मर्दानगी येथील छोटे राजे येथील देवालये येथील स्त्रिया लहान मुले यांचेवर चालत असे ) २) त्याने सोरटी सोमनाथच्या मूर्तीच भंग केला व शूद्र शेतकरयांना आर्यांचे ब्रह्मकपटातून मुक्त केले ( म्हणजे सक्तीने बाटवून मुसलमान केले) ३)त्यामुळे मुकुंदराज व ज्ञानेश्वर यांनी भगवंतावर आधारित ग्रंथ लिहिले (मुकुंदराजाचा विवेक सिंधू आदी शंकराचारीच्या अद्वैत तत्वज्ञानावर तर ज्ञानेश्वरी गीतेवर आधारित आहे यात भागवत कोठून आले हे फुलेंचा माहित ) ४)शिवाजी अक्षरशून्य होता व शिवाजी अज्ञानी होता ५) रामदासस्वामी व गागाभट यांनी शिवाजीचे कान फुंकले (फुलेंच्या मते शिवराय इतक्या हलक्या कानाचे होते कि कोणीही त्यांचे कान फुंकून त्यांचेकडून हवे ते करून घेऊ शकत होता ) ६) शिवाजीने मुस्लिम राज्यकर्त्यांशी लढाई करून स्वराज्य मिळविले हि चूक शिवाजीने केली ती रामदासस्वामी यांनी कान फुंकल्याने नाहीतर त्यांनी ती चूक केली नसती (फुले तुम्ही उशिरा जन्माला आला तुम्ही जर शिवरायांच्या काळात जन्माला आला असता तर तुम्ही शिवाजीचे कान फुंकून त्यांना भट ब्राह्मणाच्या हिंदू धर्मातून मुक्त करून एकच देव मानणारा आणि मूर्तिपूजा न करणारा मुसलमान धर्म स्वीकारायला लावले असते आणि या स्वराज्य मिळविण्याचा फंदात पाडले नसते )
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा आणि शिवरायांवरील पहिले मुद्रित पुस्तक (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ) "आबाजुलखान शूर पठाण आला वाईस /शोभला मोठ्या फोजेस / हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस /कमी नाही दारुगोळीस / कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षीस /फितविले लोभी ब्राह्मणास / गोपीनाथ फसवी पठाण आणि एकांतास /चुकला नाही संकेतास / माते पायी डोई ठेवी ,लपवी हत्यारास /बरोबर आला बेतास / समीप येत शिवाजी जसा भ्याला व्याघ्रस/कमी करी आपल्या चालीस/ गोपीनाथ सूचना देई भोळ्या यवनास /भ्याला तुमच्या शिपायास / त्या अधमाचे ऐकून शिपाई केला बाजूस /लागला भेटू शिवाजीस / वर भेटभाव वाघनख मारी पोटास /भयभीत केले पठाणास / पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस /झोंबती एकमेकास / हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस/पठाण मुकला प्राणास / वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षिस /फ़ितुर्य गोपीनाथास / या पोवाड्यात काय लिहिले आहे ते वाचा १)अफजल शूर पठाण होता २)शिवाजीने अफजलचा वकील गोपीनाथ फितूर करून घेतला ३)अफजलला पाहून एखाद्या वाघाला पाहून घाबरतात तसे शिवाजी घाबरला ४)शिवाजीने वरवर भेटण्याचे सोंग करून कपट करून अफजलखानाला ठार मारले ५) कबूल केल्याप्रमाणे शिवाजीने अफजलच्या वकील गोपीनाथ याला हिवरे गाव इनाम दिले म्हणजे पहा बरे अफजल शूर आणि शिवाजी भित्रा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर भ्रष्ट करून त्यात गाई कापणारा आणि भवानी मातेचे देऊळ लुटून मूर्तीची विटंबना करणारा शहाजी राजे यांच्या घराण्याचा कट्टर वैरी अफजल भोळा आणि शिवाजी कपटी, मुसलमान इतिहासकार सुद्धा असा आरोप करीत नाहीत वास्तविक अफजलने शिवरायांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्यावर शिवरायांनी स्वतःच्या बचावासाठी अफजल्लला ठार मारले त्यामुळे हे जे वरील चित्र आहे ते प्रतापगडावरील अफजलखानाची कबर हुडकून ती स्वच्छ करून त्यावर चद्दर चढवितानाचे असावे भित्रा कपटी लुटारू अशी विशेषणे शिवरायांना देणाऱ्या शिवरायांची समाधी हुडकून त्याची मनुवादी पूजा करणे हे फुल्यांकडून होणे शक्य नाही आणि १९ फेब्रुवारी हि तारीख तर २००० सालानंतर त्याचा शोध लागला आहे त्यामुळे १८६९ वगैरे साली ते शक्य नव्हते
इंग्लंड देशाचे भारतातील थोर देशभक्त देशभक्त ज्योतिबा फुले आपल्या मृत्युपत्रात आपल्या यशवन्त नावाच्या दत्तक मुलास उपदेश करतात "आपल्याला तारणाऱ्या इंग्रज सरकारच्या हरेक कामी उपयोगी पडण्याकरिता आपल्या जिवाकडे पाहू नये " (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय 3ri avrutti पान न ५२२ मृत्युपत्राचे पान न ६/८ ) इंग्लंड देशाचे भारतातील थोर देशभक्त ज्योतिबा फुले आपल्या इशारा या पुस्तकात लिहितात (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ३ री आवृत्ती पान न ३३०/३३१) "अशा प्रकारे मदांध होऊन प्रजेशी क्रूर रीतीने वागणारे जे राजे लोक व त्यांचे जातीचे लोक यांची सत्ता सर्वशक्तिमान जो परमेश्वर याने हरण करून त्यास त्यांचे अपराधानुसार शासन दिले आणि कनवाळू होऊन आपले दख्खनी पीडित अशा शूद्रादि अतिशूद्र प्रजेस परमन्यायि ,हितावह ,सौख्यकारक ,सदाचारी ,आणि शांत असे राज्य इंग्रज सरकारच्या अमलाखाली प्राप्त करवून दिले .सबब ती त्या प्रभूची फार फार ऋणी आहे व त्यास रात्रंदिवस अशी प्रार्थना करीत आहे कि "हे प्रभो ,अहमस हे राज्य चिरकाल असू दे " इंग्रजचे राज्य चिरकाल असुदे अशी प्रार्थना करणारा माणसाला जर आपण देशभक्त म्हंटले तर सर्व स्वातंत्र्यसैनिकास देशद्रोही म्हंटले पाहिजे स्वराज्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या शिवरायांच्या फोटोशेजारी काही लोक या चिरकाळ परकीय राजवट असावी अशी प्रार्थना करणारे आणि आपल्या मृत्युपत्रात आपल्या मुलाला इंग्रजी राज्याकरिता आपल्या जिवाकडेही पाहू नये असा उपदेश करणारे ज्योतिबा फुले यांचे फोटो लावतात ज्योतिबा फुले याना भारतरत्न हि पदवी द्या अशी मागणी काही लोक करतात पण इंग्लंडरत्न अशी काही पदवी असेल तर त्यावर फुलेंचा पहिला अधिकार आहे आणि गझनीचा मोहमदावर पॊवडा राचलायने अफगाणरत्न अशी काही पदवी असेल तर त्यावर फुलेंचा हक्क आहे धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्याशी मारावे / ||मारिता मारिता घ्यावे , राज्य आपुले ||देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परी ते / ||देवदास पावती फत्ते , यदा पी संशय नाही / ||देव मस्तकी धरावा , अवघा हलकल्लोळ करावा ||मुलुख] बडवावा कि बुडवावा , धर्म संस्थापनेसाठी / समर्थ रामदास यांनी छत्रपती संभाजी राजे याना पाठविलेल्या काव्यातील काही ओळी
म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड )"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला " ९)शिवाजीने औरंगजेब बादशहाला विनाकारण त्रास दिला आणि गाई ब्राह्मणांसह मतलबी हिंदू धर्मचा प्रतिपाळ केला असे लिहितात शिवरायांच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग म्हणजे त्यांचा राज्याभिषेक या राज्याभिषेक समारंभाबद्दल फुले आपल्या पोवाड्यात काय लिहितात ते पहा "काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा//केला खेळ गारुड्याच्या //लुटारू शिवाजी लुटला धाक गृह फोजेचा/खर्च नको दारुगोळीचा /बहुरूपी सोंग तुलादान सोने घेण्याचा /पवाडा गातो शिवाजीचा /(संदर्भ फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ३४) याचा अर्थ असा कि हा जो गागाभट्ट आहे याने धर्मच डौल घातला आणि राज्यभिषेक केला म्हणजे गारुड्याच्या खेळ खेळला आणि लुटारू शिवाजी होता त्याला लुटले आणि लुटताना बहुरुप्याचे सोंग घेतले ( राज्यभिषेक करणारा पुरोहित म्हणजे बहुरूपी) त्याने लुटारू शिवाजीची सोन्याने तुला केली आणि त्याला लुटले शिवाजीला लूटमार करताना निदान दारूगोळ्याचा तरी खर्च आला होता गागाभटाला तेवढंसुद्धा आला नाही असे लिहितात असे आपल्या वैग्मयात लिहिणारा माणूस शिवरायांची समाधी शोधण्यासाठी रायगडावर कशाला जाईल आणि शिवजयंती साजरी करायला कशाला सुरुवात करेल ? बरे फुलेंनी आपल्या वैङ्मयात मूर्तिपूजेविरुद्ध खूपच लिहिले आहे आपल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात ते लिहितात "आपल्या सर्वांच्या दयाघन निर्माणकर्त्याने कृपाळू होऊन धूर्त आर्य भट्टांच्या दास्यत्वापासून पंगू शूद्रादि अतिशुद्रदास मुक्त करण्याकरिता ,आपण सर्वांचा निर्माणकर्ता एक मानून ,जातिभेदाचा समूळ नाश करणारे मुसलमान लोकांस या देशात पाठविले "म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पान न ४२० यात फुले लिहितात "मुसलमान लोकांनी धूर्त आर्य भट्टांच्या कोरीव दगडाच्या मूर्तीचा विध्वंस करून त्यांनी जुलमाने दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशुद्रांचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुसलमान करून त्या सर्वास आपल्या मुसलमानी धर्मात सामील केले .इतकेच नव्हे परंतु त्या सर्वांबरोबर रोटी व बेटी व्यवहार सुरु करून त्या सर्वास सर्व कमी बरोबरीचे हक्क दिले .आणि त्या सर्वास आपल्यासारखे सुखी करून त्यांच्या तोंडाकडे आर्यभटास टकामका पाहावयास लाविले ."
भालचंद्र नेमाडे याना म फुले पुरस्कारही मिळालेला होता त्या प्रसंगीचे त्यांचे भाषण you -tube वर असून स्पॉट लाइट स्पीच ऑफ भालचंद्र नेमाडे पार्ट ३ असे टॉइप केल्यास ते ऐकता येईल त्या भाषणात नेमाडे असे म्हणले कि फुले यांनी गझनीच्या मोहमदावर एक पोवाडा रचला आहे आणि तो पोवाडा मला फुले समग्र वैङ्मयात पान न ४८८ वर (३री आवृत्ती म फुले समग्र वैङ्मय )मिळाला तो असा "मोहंमद म्हणे निर्मिक तो एक /कल्पिना अनेक /जगामाझी /१/ भावंडांचे परी मानवा आळवी/सत्याने वळवी/ईशासाठी/२/ देश जातीभेद आजी बुडविले /मूर्तीस फोडिले कुभांड्यांच्या /३/ दास्यत्वापासून बहु मुक्त केले /ईशाकडे नेले /ज्योती म्हणे /४/" फुले यांनी एवढी स्तुती केलेला महात्मा गझनीचा मोहमद आहे तरी कसा याचा शोध घेतला असता मला माहिती मिळाली ती अशी गझनीच्या मोहमदाने भारतावर एकंदर १७ वेळा आक्रमण केले प्रत्येक आक्रमणात अपरंपार लूट केली एका आक्रमणात तर सोमनाथच्या मंदिरात दोन करोड दिनार एवढी संपत्ती मिळाली सोने नाणे कापड चोपड मसाल्याचे पदार्थ काय नेले नाही देवळे फोडली देवळातील मूर्तींची विटंबना केली आणि त्या सर्व मूर्तींचा उपयोग मशीदीसाठी पायऱ्या म्हणून केला तरवारीच्या जोरावर हिंदूंचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केले आणि जे हिंदू धर्म सोडायला नकार देतील त्यांची मुंडकी उडविली आणि त्या मुंडक्याचे पर्वत उभे केले त्याच्या रक्तामुळे नद्यांचे पाणी लालभडक झाले त्याने आणि त्याच्या सैन्याने स्त्रियांची विटंबना केली आणि त्यांना घोड्याच्या शेपटीला बांधून फरफटत फरफटत गझनीला नेले आपल्या एकंदर १७ स्वाऱ्यात चार लाख स्त्रियांना त्याने गझनीला नेले आणि तिथे त्यांना विवस्त्र करवून भर चौकात दोन दोन दिनार मध्ये विकले आणि त्या चौकात एका स्तंभ उभा करवून तसा लेख त्यावर कोरून ठेवला आहे अशा या गझनीच्या मोहम्मदने फुले यांच्या म्हणण्याप्रमाणे ईश्वर एकच आहे आणि हे ज्यांना मान्य आहे (म्हणजे जे लोक मुसलमान झाले ) त्यांना ईशासाठी सत्याने वळवीत होता आणि तोसुद्धा भावंडासारखा त्याने देशोदेशीच्या सीमारेषा नष्ट केल्या ( म्हणजे भारत देश बुडविला) बरे या लोकांना मुसलमान करून त्यांच्यातील विविध जाती नष्ट केल्या आणि जे हिंदू आहेत ते कुभांड आहे त्यांच्या मूर्ती फोडल्या त्याने लोकांना दास्यत्वापासून मुक्त केले आणि परमेश्वरकडे नेले (म्हजे जे लोक मुसलमान होत नाहीत त्यांना ठार मारले )आणि तोसुद्धा भावंडासारखा त्याने देशोदेशीच्या सीमारेषा नष्ट केल्या ( म्हणजे भारत देश बुडविला) अशा फुलेंना लोक महात्मा म्हणतात बरे या फुलेंनी शिवरायांवर सुद्धा एक पोवडा रचला आहे त्यात फुले लिहितात " "काशीकर गंगाभट घाली डौल धर्मचा /केला खेळ गारुड्याच्या // लुटारू शिवाजी लुटला धाक गृहःफोउजेचा /खर्च नको दारुगोळीचा // म्हजे गागाभट्टाने जो राज्यभिषेक शिवरायांचा केला म्हणजे गारुड्याच्या खेळ केला आणि त्या खेळासाठी जो शिवाजी(माफ करा शिवराय या फुलेने तुम्हाला लुटारू म्हंटले आहे ) लुटारू होता त्याने लुटलेले सर्व द्रव्य गागाभट्टाने लुटले याला म्हण्याचे फुले यांचा पॉसिटीव्ह अँप्रोच तेव्हा लोकांनी आता ज्योतिबा फुले यांचा फोटो ओसामा बिन लादेन, मोहमद घोरी ,दाऊद इब्राहिम औरंगजेब अशा थोर थोर लोकांशेजारी लावून फुले यांचा सन्मान केला पाहिजे याउलट फुले सारख्या महान व्यकितच फोटो शिवराय ( ज्याना फुले लुटारू म्हणतात असा लुटारूशेजारी लावून फुले यांचा अपमानच करीत अस
म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पान न ४२० यात फुले लिहितात "मुसलमान लोकांनी धूर्त आर्य भट्टांच्या कोरीव दगडाच्या मूर्तीचा विध्वंस करून त्यांनी जुलमाने दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशुद्रांचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुसलमान करून त्या सर्वास आपल्या मुसलमानी धर्मात सामील केले .इतकेच नव्हे परंतु त्या सर्वांबरोबर रोटी व बेटी व्यवहार सुरु करून त्या सर्वास सर्व कमी बरोबरीचे हक्क दिले .आणि त्या सर्वास आपल्यासारखे सुखी करून त्यांच्या तोंडाकडे आर्यभटास टकामका पाहावयास लाविले ." गझनीचा मोहमद ,मसूद गझनवी ,मोहमद घोरी ,कुतुबुद्दीन ऐबक बख्तियार खिलजी ,जलउद्दीन खिलजी ,फिरोजशहा तुघलख ,अमीर तैमूर या सर्व आक्रमकांनी काय केले १)हिंदूंची देवळे नष्ट केली त्यातील मूर्तींची विटंबना केली आणि त्यांचा उपयोग मशिदीच्या पायऱ्यांची केला काही देवळाचा उपयोग मशिदी म्हणून केला 2) अब्जावधींची संपत्ती प्र्यत्येकांने लुटली ३) गावेच्या गावे बेचिराख केली ४) तरवारीच्या जोरावर लोकांना मुसलमान धर्म स्वीकारायला लावला ५) जे मुसलमान झाले नाहीत त्यांची अमानुषपणे कत्तल केली इतकी अमानुष कि कत्तल केलेल्या लोकांच्या मुंडक्यांचे डिगच्या डिग उभे केले आणि माणसांच्या रक्ताने नदी लाल झाली ६) स्त्रिया भ्रष्ट केल्या आणि आपल्या जनानखान्यात ठेवल्या उर्वरित स्त्रियांना गुलाम म्हून विकून टाकले ७) बौद्ध विहार नष्ट केले ८) नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठे जाळून टाकली आज जे धर्म परिवर्तित मुसलमान आहेत त्यांच्यात सुद्धा जाती आहेत जातीभेद आहेत काही जाती दलित असून काही जाती OBC मध्ये आहेत त्यांचा अश्रफ आणि महाज यांच्या सर्रास विवाह होत नाहीत आज भारतात झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या जी आहे त्यात ५० % लोक मुस्लिम आहेत मुस्लिम स्त्रियांची स्तिथी तर फारच वाईट आहे पडद्यात राहावे लागते तीन वेळेस तलाक तलाक तलाक म्हंटले कि मेहेर घेऊन बाहेर पडावे लागते मुलावर कोणताही हक्क सांगता येत नाही एक वेळेस जास्तीत जास्त ३ सवती असू शकतात फुले यांच्या मतानुसार या लोकांना मुसलमान धर्म स्वीकारायला लावून सुखी करून आर्यभटास एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पाहावयास लावले वारे थोर समाजसुधारक आणि थोर स्त्रियांचे कैवारी
एक महापुरुष ज्यांचा फोटो शिवराय यांच्याशेजारी लावतात ते काय म्हणतात ते वाचा (संदर्भ मी फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ३९९ पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म )" कृत्रिमी आर्य भूदेव नटांचा आपमतलबी बनवत धर्माच्या पाशात सापडलेल्या बहुतेक अज्ञानी मुर्तीपुजकांचे कल्याण होण्यासाठी कित्येक धार्मिक जहामर्द मुसलमानांनी आपल्या हातावर शिरे घेऊन तलवारीच्या जोराने त्यांनी आपल्यासारख्या त्यांच्या सुंता करून त्यास "बिस्मिल्ला हिर रहिमान निर्र्हीम "असा महापवित्र कलाम पढवितात व त्यास आपल्या सर्वांच्या सरळ सत्य धर्ममार्गावर नेतात. कारण महंमदी लोकांच्या पवित्र कुराणात एकंदर सर्व प्राणिमात्रांच्या निर्माणकर्ता खुद्द खासा एक आहे आणि याच कारणाने त्यास खुदा म्हणतात व त्या खुदाने निर्माण केलेल्या मानवास एकमेक भावंडाप्रमाणे मानतात " १) फुले लिहितात हिंदू धर्म आपमतलबी धर्म आहे (वसुधैव कुटुंबकं ,आणि "सर्वेपि सुखीनस संतू सर्वे संतू निरामय" असे तत्वज्ञान असलेला धर्म आपमतलबी आहे २)जे मूर्तिपूजा करतात ते अज्ञानी आहेत ( जे भडवे काबाच्या दगडाची पूजा करतात ते काय ज्ञानी आहेत ) ३)या आपमतलबी धर्मातील अज्ञानी माणसांचे कल्याण होण्यासाठी मुसलमानांनी हातात तरवार घेतली (मग येथील संपत्ती लुटून नेण्याचे काय कारण होते ? येथील स्त्रियांना भ्रष्ट करून त्यांना गुलाम बनवूं अफगाणिस्तानात व इराण मध्ये नेण्याचे व त्यांचा बाजार मांडून विकण्याचे काय कारण होते ? येथील कोवळी मुले याना इराणव अफगाणिस्तानात घेऊन त्यांना गुलाम म्हणून नेण्याचे काय कारण होते ? येथील गाईनि या मुसलमानांचे काय घोडे मारले होते? भारतात येऊन प्रचंड नरसंहार करण्याचे इतका कि येथील नद्यांचे पाणी लालभडक होईपर्यंत आणि लोकांच्या मुंडक्यांचा पर्वत उभा करेपर्यन्त नरसंहार करणेचे काय कारण होते ? येथील स्त्रियांना आपली अब्रू वाचविण्यासाठी सामुदायिक जोहार करण्याचे काय कारण होते ?) ४)खुदाने फक्त मुसलमानांचीच निर्मिती केली आणि हिंदू ख्रिश्चन बौद्ध जैन यांची निर्मिती काय सैतानाने केली ? ५)मुसलमान झाल्यावर ते एकमेकास भावंडांप्रमाणे वागवितात( मग शिया सुन्नी यांच्यात का लढाया होतात आज पाकिस्तानात जे बॉम्ब स्फोट चालले आहेत ते काय हिंदू किंवा ख्रिश्चन करावीत आहेत इराक आणि इराण यांच्यात का उदय होते ? खुद्ध भारतात मूळचे मुसलमान आणि पासमानदा मुसलमान असा का फरक आहे आजही मुसलमानांच्या काही जाती OBC मध्ये का आहेत ? बरे या महापुरुषाचे फोटो लोक चक्क शिवरायांच्या शेजारी लावतात ज्या शिवरायांनी ज्या नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर हे जे मुसलमान झाले होते त्यांना परत हिंदू धर्मात आणले त्या शिवरायांच्या शेजारी लावतात या फुलेच फोटो औरंगजेब ,मोहमद गझनी ,मोहमद घोरी ,ओसामा बिन लादेन यांचा शेजारी लावला पाहिजे एव्हडीच या फुलेंची लायकी आहे
म फुले समग्र वैङ्मय पान न ५६९ ३री आवृत्ती पुस्तक अस्पृश्यांची कैफियत "आमच्या शूद्र लोकांचे राज्य आल्यावर तरी आमच्या स्तिथीत काही फरक पडला काय ?आमच्या मराठे लोकांचे राज्य स्थापित झाल्यावर अहमस सुख मिळण्याचा व आमच्या अडचणी दूर होण्याचा संभव होता .परन्तु काही झाले नाही .का आमच्या स्तिथीत फरक झाला नाही याचे काही तरी कारण असावे .शिवाजी आपण राजा होण्याचे कारण फक्त" गो-ब्राह्मणांचे रक्षण कारण्याकरिताच " असे उघड सांगत होता व तो आपल्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणी धर्माचे रक्षणही करीत होता .मुसलमान धर्माचे राज्य असल्याकारणाने ब्राह्मणीधर्माचे चांगले संरक्षण होत नाही असे त्याचे मत होते " फुले पुढे लिहितात "शूद्र राजा असूनही आसपासची स्तिथी अशी असता व त्याचे मत अशा प्रकारचे असता आमच्या दुःखाचा बोजा व आमच्या अडचणी कमी होतील हे कधीही संभवणार नाही .मुसलमानी राज्यात आमच्या स्तिथीचे जे स्वरूप होते ,त्यापेक्षा भयंकर व दुःसह स्तिती मराठे लोकांच्या राज्यात झाली असे म्हणण्यास बाध येणार नाही "
"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला " हे लिखाण कोणीतरी मनोरुग्ण आणि वेडसर माणसाचे नसून तद्दन एका महापुरुषाचे आहे हा महापुरुष काय म्हणतो १)मानव जात बुद्धिमान आहे २)शिवाजी शूद्र होता २)मुसलमान लोक एका देवास भजतात ५) मुसलमान बादशहा दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून धान्य पुरवतात ६) शिवरायांचा धर्म म्हणजे हिंदू धर्म हा मतलबी धर्म आहे ७) शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक होते विशेष आश्चर्याची गोस्ट म्हणजे या लेखकाने म्हणे शिवरायांची रायगडावरील समाधी हुडकून काढली आणि म्हणे शिवजयंतीस सुरुवात केली आणि ती शिवजयंती १० दिवस साजरी करीत असत म्हणे आणि लोक अशी शिवरायांची निंदा करणाऱ्या, हिंदू धर्माला मतलबी धर्म म्हणणाऱ्या माणसाचा फोटो शिवरायांच्या फोटोशेजारी लावतात आणि सांगतात कि त्यांनी शिवरायांना गुरु मानले होते आहे कि नाही चमत्कार या तथाकथित महापुरुषाचे नांव आहे ज्योतिबा फुले आणि हा उतारा घेतला आहे तो महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड )
म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पान न ४२० यात फुले लिहितात "मुसलमान लोकांनी धूर्त आर्य भट्टांच्या कोरीव दगडाच्या मूर्तीचा विध्वंस करून त्यांनी जुलमाने दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशुद्रांचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुसलमान करून त्या सर्वास आपल्या मुसलमानी धर्मात सामील केले .इतकेच नव्हे परंतु त्या सर्वांबरोबर रोटी व बेटी व्यवहार सुरु करून त्या सर्वास सर्व कामी बरोबरीचे हक्क दिले .आणि त्या सर्वास आपल्यासारखे सुखी करून त्यांच्या तोंडाकडे आर्यभटास टकामका पाहावयास लाविले ." गझनीचा मोहमद ,मसूद गझनवी ,मोहमद घोरी ,कुतुबुद्दीन ऐबक बख्तियार खिलजी ,जलउद्दीन खिलजी ,फिरोजशहा तुघलख ,अमीर तैमूर मोहमद बिन कासीम , ,आलुद्दीन खिलजी ,मलिक कफूर , ,बहलोलखान लोधी, बाबर, औरंगजेब औरंगजेब या सर्व आक्रमकांनी काय केले १)हिंदूंची देवळे नष्ट केली त्यातील मूर्तींची विटंबना केली आणि त्यांचा उपयोग मशिदीच्या पायऱ्यांची केला काही देवळाचा उपयोग मशिदी म्हणून केला 2) अब्जावधींची संपत्ती प्र्यत्येकांने लुटली ३) गावेच्या गावे बेचिराख केली ४) तरवारीच्या जोरावर लोकांना मुसलमान धर्म स्वीकारायला लावला ५) जे मुसलमान झाले नाहीत त्यांची अमानुषपणे कत्तल केली इतकी अमानुष कि कत्तल केलेल्या लोकांच्या मुंडक्यांचे डिगच्या डिग उभे केले आणि माणसांच्या रक्ताने नदी लाल झाली ६) स्त्रिया भ्रष्ट केल्या आणि आपल्या जनानखान्यात ठेवल्या उर्वरित स्त्रियांना गुलाम म्हून विकून टाकले ७) बौद्ध विहार नष्ट केले ८) नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठे जाळून टाकली ९) मुसलमान नाहीत नाहीत त्या सर्वांवर असह्य असा जिजिया कर लादला सन ११९३ मध्ये बख्तियार खिलजी याने नालंदा विद्यापीठ जाळले नंतर विक्रमशिला विद्यापीठ जाळले हिंदू आणि बौद्धांची कत्तल केली, स्त्रियांची विटंबना केली सन१२६५ मध्ये घियासुद्दीन याने सुमारे एक लाख राजपूत ठार मारले सन १३०३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडचे ३०००० राजपूत ठारमारले सन १३२३ मध्ये मोहमद बिन तुघलख याने श्रीरंगम मध्ये १२००० हिंदू ठार मारले सन १३५३ मध्ये फिरोजशहा तुघलख याने बंगालमध्ये एक लाख ऐशी हजार हिंदू ठार मारले सन १३६७ मध्ये बहामनी सुलतानाने विजयनगर मध्ये पाच लाख हिंदू ठार मारले सन १३९८ मध्ये अमीर तैमूर याने १०००० हिंदू भटनेरच्या लढाईत ठार मारले नंतर १३९८ मध्येच अमीर तैमूर याने लोणी आणि गाझियाबाद मध्ये एक लाख हिंदू ठार मारले नंतर १३९८ मध्येच अमीर तैमूर याने फतेबाद मधील बहुतेक सर्व हिंदूंना ठार मारले सन१३९९ मध्ये मीरत येथे मीरत मधील हिंदूंचा नरसंहार करण्यात आला सन १५६० मध्ये अकबराने ४८००० हिंदू व राजपुताना ठार मारले म्हणून सन १५६८ मध्ये चित्तोडगड मध्ये ३०००० राजपुताना ठार मारले आणि ८००० स्त्रियांनी जोहर केला नादीर शाह याने १७३८ ते १७४० या कालावधीत तीन लाख हिंदूंना ठार मारले १७६१ मध्ये पानिपतच्या लढाईत ७०००० मराठा सैन्याला ठार मारले १७६३ मध्ये अहमदशहा अब्दाली याने ३०००० शीख याना ठार मारले १९४७ मध्ये फाळणीच्या वेळेस दोन लाख हिंदू व शीख याना ठार मारले १९९० मध्ये ५००० हिंदूंना काश्मीरमध्ये ठार मारले आज जे धर्म परिवर्तित मुसलमान आहेत त्यांच्यात सुद्धा जाती आहेत जातीभेद आहेत काही जाती दलित असून काही जाती OBC मध्ये आहेत त्यांचा अश्रफ आणि महाज यांच्या सर्रास विवाह होत नाहीत आज भारतात झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या जी आहे त्यात ५० % लोक मुस्लिम आहेत मुस्लिम स्त्रियांची स्तिथी तर फारच वाईट आहे पडद्यात राहावे लागते तीन वेळेस तलाक तलाक तलाक म्हंटले कि मेहेर घेऊन बाहेर पडावे लागते मुलावर कोणताही हक्क सांगता येत नाही एक वेळेस जास्तीत जास्त ३ सवती असू शकतात फुले यांच्या मतानुसार या लोकांना मुसलमान धर्म स्वीकारायला लावून सुखी करून आर्यभटास एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पाहावयास लावले वारे थोर समाजसुधारक आणि थोर स्त्रियांचे कैवारी
भालचंद्र नेमाडे याना म फुले पुरस्कारही मिळालेला होता त्या प्रसंगीचे त्यांचे भाषण you -tube वर असून स्पॉट लाइट स्पीच ऑफ भालचंद्र नेमाडे पार्ट ३ असे टॉइप केल्यास ते ऐकता येईल त्या भाषणात नेमाडे असे म्हणले कि फुले यांनी गझनीच्या मोहमदावर एक पोवाडा रचला आहे आणि तो पोवाडा मला फुले समग्र वैङ्मयात पान न ४८८ वर (३री आवृत्ती म फुले समग्र वैङ्मय )मिळाला तो असा "मोहंमद म्हणे निर्मिक तो एक /कल्पिना अनेक /जगामाझी /१/ भावंडांचे परी मानवा आळवी/सत्याने वळवी/ईशासाठी/२/ देश जातीभेद आजी बुडविले /मूर्तीस फोडिले कुभांड्यांच्या /३/ दास्यत्वापासून बहु मुक्त केले /ईशाकडे नेले /ज्योती म्हणे /४/" गझनीच्या मोहमदाने सॅन १००० मध्ये पंजाबमध्ये राजा जयपाल याच्यावर आक्रमण केले व त्याचे १५००० सैनिक मारले जयपाल कडून अडीच लाख दिनार वसूल केले व पाच लाख भारतीयांना गुलाम केले त्यांना मुसलमान केले त्यात स्त्रिया व लहान मुले सुद्धा होती आणि त्यांना घेऊन तो अफगाणिस्तानात गेला सन १००८ मध्ये आनंदपालवर आक्रमण केले त्यातील २०००० सैनिकांना ठार केले नागरकोट या गावातील सर्व देवळे लुटली जडजवाहीर सोने व चांदी लुटून अफगाणिस्तानात नेली सन १०१४ मध्ये थानेसर मधील मंदिरे लुटली लोकांच्या सरसकट कत्तली केल्या नंतर मथुरेवर आक्रमण केले मथुरेतील देवळातील सोने लुटले १०१९ मध्ये कन्नोज मधील मंदिरे लुटली नंतर त्याने पवित्र सोमनाथचे मंदिर लुटले शिवलिंग नष्ट केले सोमनाथच्या मंदिरात त्याला २ करोड दिनार एवढी संपत्ती मिळाली या प्रत्येक आक्रमणात निर्दोष हिंदूंवर होणारे अमानुष हत्या स्त्रियांची विटंबना आणि त्यांना गुलाम म्हणून घेऊन जाणे हे चालूच होते अशा या गझनीच्या मोहम्मदने फुले यांच्या म्हणण्याप्रमाणे ईश्वर एकच आहे आणि हे ज्यांना मान्य आहे (म्हणजे जे लोक मुसलमान झाले ) त्यांना ईशासाठी सत्याने वळवीत होता आणि तोसुद्धा भावंडासारखा त्याने देशोदेशीच्या सीमारेषा नष्ट केल्या ( म्हणजे भारत देश बुडविला) बरे या लोकांना मुसलमान करून त्यांच्यातील विविध जाती नष्ट केल्या आणि जे हिंदू आहेत ते कुभांड आहे त्यांच्या मूर्ती फोडल्या त्याने लोकांना दास्यत्वापासून मुक्त केले आणि परमेश्वरकडे नेले (म्हजे जे लोक मुसलमान होत नाहीत त्यांना ठार मारले ) याला म्हण्याचे फुले यांचा पॉसिटीव्ह अँप्रोच बरे या फुलेंनी शिवरायांवर सुद्धा एक पोवडा रचला आहे त्यात फुले लिहितात " "काशीकर गंगाभट घाली डौल धर्मचा /केला खेळ गारुड्याच्या // लुटारू शिवाजी लुटला धाक गृहःफोउजेचा /खर्च नको दारुगोळीचा //(संदर्भ फुले समग्र वैंगम्य पान न ३४ (३री आवृत्ती )) म्हजे गागाभट्टाने जो राज्यभिषेक शिवरायांचा केला म्हणजे के गारुड्याच्या खेळ केला आणि त्या खेळासाठी जो शिवाजी(माफ करा शिवराय या फुलेने तुम्हाला लुटारू म्हंटले आहे ) लुटारू होता त्याने लुटलेले सर्व द्रव्य गागाभट्टाने लुटले याला म्हण्याचे फुले यांचा पॉसिटीव्ह अँप्रोच तेव्हा लोकांनी आता ज्योतिबा फुले यांचा फोटो ओसामा बिन लादेन, मोहमद घोरी ,दाऊद इब्राहिम औरंगजेब अशा थोर थोर लोकांशेजारी लावून फुले यांचा सन्मान केला पाहिजे याउलट फुले सारख्या महान व्यकितच फोटो शिवराय (आपण शिवराय म्हणतो फुले शिवाजी असे एकेरीच संभोधन करतात) ज्याना फुले लुटारू म्हणतात असा लुटारूशेजारी लावून फुले यांचा अपमानच करीत असतात Manage
म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पान न ४२० यात फुले लिहितात "मुसलमान लोकांनी धूर्त आर्य भट्टांच्या कोरीव दगडाच्या मूर्तीचा विध्वंस करून त्यांनी जुलमाने दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशुद्रांचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुसलमान करून त्या सर्वास आपल्या मुसलमानी धर्मात सामील केले .इतकेच नव्हे परंतु त्या सर्वांबरोबर रोटी व बेटी व्यवहार सुरु करून त्या सर्वास सर्व कामी बरोबरीचे हक्क दिले .आणि त्या सर्वास आपल्यासारखे सुखी करून त्यांच्या तोंडाकडे आर्यभटास टकामका पाहावयास लाविले ." म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ४०० पुस्तक "सार्वजनिक सत्य धर्म " "धूर्त आर्य भट्टानि आपल्या सोवळ्यात लपवून ठेवलेल्या त्यांच्या वेदाचा तपास काडून त्यातील एकंदर सर्व खोडसाळपणा तपासून, शूद्रादि अतिशुद्रास मुसलमान करून, त्या सर्वास आपल्यासारख्या पवित्र मानवी अधिकाराचा उपभोग घेण्यास लावले नाही म्हणून असा अधर्म घडून आला ,हि सर्व बेफाम मुसलमानांची चूक आहे म्हणून मी कबूल करतो " फुले पुढे लिहितात "मुसलमान लोक ऐश्वर्याच्या मदात बेफाम झाले असता अति पटाईत मुकुंदराज ,ज्ञानोबा ,रामदास वगैरे ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधूंनी भागवतात कावेबाज अष्टपैलू काळ्या कृष्णाने कुतर्कभरित गीतेत पार्थास उपदेश केलेला मात्र उचलून त्यांनी प्राकृत भाषेत विवेकसिंधु ,ज्ञानेश्वरी ,दासबोध वगैरे अनेक प्रकारचे थोतांडी ग्रंथ रचून त्या सर्वांचे कपटजालात अक्षरशून्य शिवाजीसारख्या महावीरास फसवून त्यास मुसलमान लोकांचे पाठलाग करावयास लाविले " आता मुसलमान लोकांनी बळजबरी करून हिंदूंना मुसलमान बनवायला सुरुवात केली हिंदू स्त्रियांची विटंबना सुरु केली म्हणून तर शिवरायांनी स्वराज स्थापले तर फुले लिहितात मुसलमानांनी शूद्रादि अतिशुद्रांना मुसलमान करून सुखी केले आणि ज्यांना बळजबरीने मुसलमान केले नाही त्यांना हिंदू धर्मत ठेवण्यात शिवाजी महाराज कारणीभूत आहेत आणि शिवरायांनी हे का केले तर त्यांनी विवेकसिंधु ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रांट वाचले म्हणून म्हणजे फुलेंच्या मते शिवरायांना मुकुंदराज ज्ञानेश्वर आणि रामदासांनी मूर्ख बनविले असे लिहून शिवरायांची बदनामी करणाऱ्या माणसाचे पुतळे शेतकरी जागेवर ठेवतील काय ?
भालचंद्र नेमाडे याना म फुले पुरस्कारही मिळालेला होता त्या प्रसंगीचे त्यांचे भाषण you -tube वर असून स्पॉट लाइट स्पीच ऑफ भालचंद्र नेमाडे पार्ट ३ असे टॉइप केल्यास ते ऐकता येईल त्या भाषणात नेमाडे असे म्हणले कि फुले यांनी गझनीच्या मोहमदावर एक पोवाडा रचला आहे आणि तो पोवाडा मला फुले समग्र वैङ्मयात पान न ४८८ वर (३री आवृत्ती म फुले समग्र वैङ्मय )मिळाला तो असा "मोहंमद म्हणे निर्मिक तो एक /कल्पिना अनेक /जगामाझी /१/ भावंडांचे परी मानवा आळवी/सत्याने वळवी/ईशासाठी/२/ देश जातीभेद आजी बुडविले /मूर्तीस फोडिले कुभांड्यांच्या /३/ दास्यत्वापासून बहु मुक्त केले /ईशाकडे नेले /ज्योती म्हणे /४/" फुले यांनी एवढी स्तुती केलेला महात्मा गझनीचा मोहमद आहे तरी कसा याचा शोध घेतला असता मला माहिती मिळाली ती अशी गझनीच्या मोहमदाने सॅन १००० मध्ये पंजाबमध्ये राजा जयपाल याच्यावर आक्रमण केले व त्याचे १५००० सैनिक मारले जयपाल कडून अडीच लाख दिनार वसूल केले व पाच लाख भारतीयांना गुलाम केले त्यांना मुसलमान केले त्यात स्त्रिया व लहान मुले सुद्धा होती आणि त्यांना घेऊन तो अफगाणिस्तानात गेला सन १००८ मध्ये आनंदपालवर आक्रमण केले त्यातील २०००० सैनिकांना ठार केले नागरकोट या गावातील सर्व देवळे लुटली जडजवाहीर सोने व चांदी लुटून अफगाणिस्तानात नेली सन १०१४ मध्ये थानेसर मधील मंदिरे लुटली लोकांच्या सरसकट कत्तली केल्या नंतर मथुरेवर आक्रमण केले मथुरेतील देवळातील सोने लुटले १०१९ मध्ये कन्नोज मधील मंदिरे लुटली नंतर त्याने पवित्र सोमनाथचे मंदिर लुटले शिवलिंग नष्ट केले सोमनाथच्या मंदिरात त्याला २ करोड दिनार एवढी संपत्ती मिळाली या प्रत्येक आक्रमणात निर्दोष हिंदूंवर होणारे अमानुष हत्या स्त्रियांची विटंबना आणि त्यांना गुलाम म्हणून घेऊन जाणे हे चालूच होते अफगाणिस्तानात गझनी येथे एक स्तंभ आहे त्या स्तंभावर लिहिले आहे दुखतरे हिंदुस्थान निलामे दो दिनार या ठिकाणी एकंदर चार लाख स्त्रिया विवस्त्र करून आणलेल्या हिंदुस्तानतून चालवत चालवत आणलेल्या हिंदू स्त्रिया दोन दोन दिनार मध्ये विकण्यात आल्या त्या सर्व विकल्या त्या या गझनीच्या मोहमदाने अशा या गझनीच्या मोहम्मदने फुले यांच्या म्हणण्याप्रमाणे ईश्वर एकच आहे आणि हे ज्यांना मान्य आहे (म्हणजे जे लोक मुसलमान झाले ) त्यांना ईशासाठी सत्याने वळवीत होता आणि तोसुद्धा भावंडासारखा त्याने देशोदेशीच्या सीमारेषा नष्ट केल्या ( म्हणजे भारत देश बुडविला) बरे या लोकांना मुसलमान करून त्यांच्यातील विविध जाती नष्ट केल्या आणि जे हिंदू आहेत ते कुभांड आहे त्यांच्या मूर्ती फोडल्या त्याने लोकांना दास्यत्वापासून मुक्त केले आणि परमेश्वरकडे नेले (म्हजे जे लोक मुसलमान होत नाहीत त्यांना ठार मारले ) याला म्हण्याचे फुले यांचा पॉसिटीव्ह अँप्रोच बरे या फुलेंनी शिवरायांवर सुद्धा एक पोवडा रचला आहे त्यात फुले लिहितात " "काशीकर गंगाभट घाली डौल धर्मचा /केला खेळ गारुड्याच्या // लुटारू शिवाजी लुटला धाक गृहःफोउजेचा /खर्च नको दारुगोळीचा //(संदर्भ फुले समग्र वैंगम्य पान न ३४ (३री आवृत्ती )) म्हजे गागाभट्टाने जो राज्यभिषेक शिवरायांचा केला म्हणजे के गारुड्याच्या खेळ केला आणि त्या खेळासाठी जो शिवाजी(माफ करा शिवराय या फुलेने तुम्हाला लुटारू म्हंटले आहे ) लुटारू होता त्याने लुटलेले सर्व द्रव्य गागाभट्टाने लुटले याला म्हण्याचे फुले यांचा पॉसिटीव्ह अँप्रोच Edit or delete this