काहीही असो पण महविकास आघाडी हारणार हे 100% फिक्स आहे । महायुती 100% जिंकणार आहे आत्ता फक्त मुख्यमंत्री महायुती चां कोण होणार हे खूप intersting आहे । शाण्यानी मतदान करायला जाऊ नका काही उपयोग नाही केवळ आणि केवळ वेळ आणि पैसा यर्थ जाईल आपले आपले काम करा 🙏🏻 #EVM हैं तो सब मुमकिन है 😂😂
आपला महाराष्ट्र चव्हाण साहेबान पासून देशमुख साहेब पर्यंत.. उभा राहिला सहकार .. दुध..संघ कारखाने संस्था शिक्षण..रोजगार शेती.. खूप प्रगती केली.... खूप सुंदर.. घडवला... बाळासाहेब... आणि त्याची पुढील...पिढी यांनी ही.. खूप... सुंदर.. योगदान दिले..... काय झाले कोण जाणे...... नजर लागली.... 💐🙏
पोखरकर साहेब अप्रतिम विश्लेषण केलेत.पण या निवडणूक आयोगाच काय करायचं.मोदी शहाच्या दृष्टीने महाराष्ट्र ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.ती आपल्या जवळ ठेवण्यासाठी कोणत्याही स्तराला जातील.
साहेब चोरांचे पैसे घेवून , त्यांचीच उलटी मारायची हा चान्स लोकांनी सोडू नका . यांना यांची जागा दाखवा . पैसे आपलेच आहेत . यांच्या काय बापांनी पैशाची झाडे लावली आहेत का !
थोड्याफार पैशासाठी आपल्या मताचा बाजार मांडू नये जनतेने तसेच भोगळ आश्वासनाला फसू नये .तरच आपल्याला आपला मत कळेल वाचेल टिकेल........ पैसा घ्या आपलाच आहे पण मत मात्र देऊ नका अशांना.
रंजन गोगोई और डी.वाय.चंद्रचुड इनका कार्यकाल भारत के मुख्य न्यायाधीश के रुप मे इसलिए जाना जाएगा की,संघीयोने अपने तोते उंचे पदोपर बहूजनो को न्यायसे वंचित रखने के लिये किस तरह विराजमान किए!(एक एपिसोड या विषयावर व्हायला पाहिजे)
निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड, वोटिंग पर्सेंटेज मध्ये खेळ करून निवडून येऊ शकतात आणि आल्यावर लाडक्या बहिणी योजनेने आम्हाला मदतीने आम्ही विजय झालो असे नेretiv बनवले जाऊ शकते
देवाभाऊंचा "चक्की pissing & pissing" आज देखील सामान्य जनतेला आठवतंय रवींद्र जी. आणि फेकूच्या ७० हजार कोटींचा तुम्ही उल्लेख केलेला आहेच. त्यामुळं असं वाटतं की भाजप वाले अजित पवारांच्या उम्मेदवाराचा प्रचार करणं टाळतील. तसं झालं नाही तर आपल्या लोकांचं मनोरंजन भरपूर होईल हे निश्चित.
अहो साहेब माझ्या 68 गुंठे क्षेत्रामध्ये मकाचे उत्पन्न 50 क्विंटल होते आणि जर ते ₹2000 क्विंटल विकले तर 40000 खर्च जातो आणि उरलेल्या 60,000 मध्ये 40,000 पुढच्या पिकासाठी लावावे लागतात खर्चायला फक्त 20 हजार रुपये उरतात मग आम्हाला सांगा दुखणे असतात कार्यक्रम असतात खर्च असतात कसं करायचं शेतकऱ्यांनी जय किसान जय महाराष्ट्र स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करुन हमीभाव पिकाला दयावा म्हणजे शेतकऱ्यांची लूट थांबेल आणि जीवनमान उंचावेल व आत्महत्येची वेळ येणार नाही.@@abhivyakti1965
NEET परीक्षेचा पेपर फुटला. तब्बल 67 विद्यार्थ्यांना 720/720 मार्क्स मिळाले. देशाच्या इतिहासात हे प्रथमच घडले. सुप्रीम कोर्टाने पुन्हा परीक्षा घेण्यास नकार दिला. केवढा भ्रष्टाचार बोकाळला आहे. गोरगरीबांच्या मुलांनी डाॅक्टर व्हायचे नाही का? विचारपूर्वक मतदान करा.