ताई अगदी बरोबर आहे महातार पणी खुप पैसे तुमच्याकडे असेलच पाहिजेत आणि ते शेवटपर्यंत तुमच्या जवळ पाहिजेत वारल्या नंतर त्या पैश्याचे काही ही होवो पण पैसे तुमच्या कडे असले पाहिजेत अगदी 100% बरोबर आहे
खूप महत्त्वाचा विषय घेतलात मॅडम, प्रत्येक गावात लहान मोठ्या सामाजिक संस्था असतात त्यांच्या मार्फत तसेच गावातील लोक ज्यांना सामाजसेवेची आवड आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन अशी केअर सेंटर प्रत्येक गावात उभी केली पाहिजेत, काळाची गरज आहे. आपणही आपले विचार बदलवले पाहिजेत यात कोणीच कोणाला दोष देऊ नये.,मुलानी आईवडीलांना आणि आई वडिलांनी मुलांना समजून घेतले पाहिजे आणि पैसा हा महत्त्वाचा आहेच म्हातारपणासाठी पैसा गाठीशी बांधून ठेवलाच पाहिजे.
छान विश्लेषण केलेत , वृद्धापकाळाचे ,तुम्ही मॅडम , 🙏🙏💐👍🚩. एक , शंका आहे, मॅडम, ज्या आई वडिलांचे , मुले, बाहेरगावी , परदेशी असतील, आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल , आणि ज्यांना , मुलांन कडून आर्थिक मदत होत नसेल अश्या आई, वडिलांनी काय बरे करावे ? आणि कसे जीवन जगावे ? अश्या आई वडिलांची संख्या खूप प्रमाणत आहे, हे खरे वास्तव आहे .
सुरेख विवेचन केले आहे पण् पैसा 💸 असेल तरचं कोणी विचारते,हाच सर्वांचा अनुभव असतो, काही कंपन्या मध्ये ठेवलेले पैसे बुडले, आता आश्रम हां पर्याय छान वाटतो, कोणीही परावलंबी होऊ नये ऊत्तम संदेश पाठवुन दिला 😊
अतिशय सुंदर विश्लेषण. Madam खूपच महत्वाचा विषय आहे हा. अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलंत, की ज्यांच्या मनाची तयारी नसेल तर ती करतील ते. विचार केलाच पाहिजे
तुमचे सर्व विषय सध्याच्या काळाशी सुसंगत असल्यानं ते आवर्जून ऐकले जातात आणि तुम्ही त्यांची मांडणी पण फार सुंदर रीतीनं वर्णन करून करता. तसेच केअर सेंटर साठी आर्थिक बरोबरच मानसीक पण तयारी अत्यंत आवश्यक आहे. कारण बरेच लोक मुलं ,मुली ,सुना ,नातवंडं आणि घरदार यांच्यातच मानसीक अडकलेली दिसून येतात.
मॅडम कशा आहात तुमची फॅन आहे तुमची भजन देवींची गाणी खूप च छान असतात मी लिहून घेते आणि त्याच चालीत म्हणते आमच्या आदिशक्ती मुक्ताई भजन मंडळ चाकण पुणे 👏👏👏👍👍🙏🙏🙏💐💐💐💐💐
मॅडम खूप छान माहिती दिलीत...धन्यावाद....विचार करावयास लावणारा विषय आहे. आजकालची पिढी बदलली आहे... त्यांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे....म्हणुनच म्हातारपणी संपत्तीच महत्त्वाची आहे... असे मलाही वाटते....
डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान माहिती दिली म्हातारपणी पैसा जवळ पाहिजे हे अगदि खरेच आहे तसेच वेळ आली तर केअर सेंटर मधे राहण्याची मानसी तयार पण पाहीजे बरेझाले सावध केले ते तुमच्या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे शुभ रात्री ताई धन्यवाद
मॅडम...केअर सेंटर ही सध्याची गरज आहे. कारण मुलगा ,सुन यांची कितीही इच्छा असली तरी घरी सगळ्या गोष्टी जमत नाहीत.आणि कोणत्याही वृद्ध आई वडिलांची इच्छा नसते की मुलानी त्यांचे काम बाजूला ठेऊन पुंडलिकासारखी आपली सेवा करावी. त्यामुळे केअर सेंटर हा उत्तम पर्याय ठरू शकतो.....सौ. पुजारी
मॅडम, खुप छान विश्लेषण. काळाची गरज आहे. पैसा राखून ठेवणे. मनाची त यारी करणे फार गरजेचे आहे. काल बदलला आहे. आपण मुलानं कडून तो अगदी उशाशी बसून सेवा करील ही अपेक्षा करण शक्य नाही. त्या परिस तुमचा विचार पटतो. छान सल्ला. 🌹🌹🙏🙏
मेडम. म्हातारपणी पैसा महत्त्वाचा आहे है शंभर टक्के सत्य आहे परंतु मुल जवळ असावी हे प्रत्येकाना वाटते लग्न न झालेली मुल सुद्धा सध्या ऐकटी राहतात सध्या मुला मुलीना कोणाची लुडबूड नकोय म्हणून निदान पैसा नी तरी काही गोष्टी विकत घेता येतात म्हणून म्हातारपणी पैसे असायलाच पाहिजे
तुमचं सुरुवातीचं बोलणं खूप नाटकीय वाटतं..... म्हणून मी ते ऐकतच नाही.... नंतर मात्र तुमचं बोलणं सहज आणि स्वाभाविक असतं म्हणून ते ऐकायला आवडतं..... विषयही छान असतात.😊
पैसा बॅंकेतून आणण्यासाठी माणूस हवा.आपली अवस्था कशी असेल याचा भरोसा नाही. त्यामुळे किमान वयोमर्यादा झाल्यावर वृध्दाश्रमात भरती होणे हा एक उपाय वाटतो. तत्पूर्वी आपल्या संपत्तीची योग्य विल्हेवाट लावावी म्हणजे मुलांना कळवायची गरज पण भासणार नाही.
Very nice & practical point!! Agree to ur point . Money is more important . Children create their own world. Children must remember that when their parent have done a lot for them so they developed then why can’t they give time for their parent This is hidden cause for why they do not want issues
केअर टेकर पत्ता व फोन नंबर जरूर दया सविस्तर माहिती जसे की किती पैसे, तेथील सोई इत्यादी माहिती तुम्हीच दया कारण आमचा विश्र्वास आहे तुमच्या वर तेवढं नक्की विडीओ बनवा
अजून पुढे जाऊन लागतो कि तुम्ही म्हणता म्हातार पणा साठी पैशाचे नियोजन केले पाहिजे पण आपला माय बाप शेतकरी ते नियोजन करु शकत नाही म्हणून सर्वात उत्तम पर्याय एकञ कुटुंब पद्धती
मॅडम खुप छान आणि खर तेच बोललात तुम्हीं मानसा पेक्षा पैसा ज्यास्त महत्वाचा आहे आणि हे आपनच ओळवून घेतलेला त्रास आहे खुप बइकट परस्थिती आहे दुनिया मधे मुलांना लायक बनवण्यात आई बापांचे पुर्ण आयुष निघुन जात सर्व पैसा पन जातो राहात ते फक्त आपले विरान आयुष्य व सर्वीकडे अंधारच अंधार पैसा आहे तो पर्यंन्त मुलांना लावत राहतों आपन नंतर ते मुलच आपले राहात नाहीत मी पन एक सामाजिक कार्यकर्ती आहे माझी महिलांवरिल अन्याय अत्याचार वर महाराष्ट्र भर काम करते तेव्हा खुप काही बघायला मिळते
बरोबर बोललात ताई तुम्ही, विषय फार महत्त्वाचा आहे पण ताई आई वडिलांकडे जर पैसा नसेल सर्व काही मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला असेल आई वडील हातच्या पोटावर मुलांना मोठे केले असेल व त्या आई वडिलांकडे साठवलेले पैसे नसतील तर त्या आईवडिलांना केअर सेटंरला कुठले पैसे भरणार
विषय,आजकल चा ज्वालंट समस्या , अग्दी बरोबर,माहिती ,किती सहज पाने समझ दिली, जस्त विचार करूं मन अस्वस्थ हो ते,महनून विचार करायच नही,fact पैसे kiwa बैंक बैलेंस असु द्या,❤🌹🌹👍🙏🙏
आम्हाला हि मुल नाही पण आम्ही असा विचार करतो मुल असणारे पण रडतात आणि नसणारे पण रडतात ह्या दोन्हीत ले आम्ही नाही झालो आयुष्य आहे तो पर्यंत आनंदात जगतोय नातेवाईकांना मदत करत करत 🙏.
ह्या सर्वांच्या खोलात जाऊन विचार करणे जरुरीचे आहे . मुलांना कायमच परदेशांचं आकर्षण असतं त्याला कारण म्हणजे तिकडचे कार्यक्षम राज्यकरते आणि कडक कायदे ज्यामुळे सामान्यांना मुलभूत सुविधा जसे सार्वजनिक स्वच्छता ,आकर्षक शहरं ग्लॅमरस लाईफस्टाईल्स ,आपल्या कडे सतत मोर्चे, डाॅल्बींचे दणदणाट,रहदारी अडवणारे उत्सव,जयंत्या ,एकंदरीत बेशिस्त विद्रूप असहनीय नागरी जीवन कशाला मुलं इथे रहातील ?आणि जो पर्यंत घराघरात ह्याची जाणिव होऊन माणसं सुधरायचा प्रयत्न करणार नाही तो पर्यंत ह्या देशातली परिस्थिती गंभीर होत जाणार आहे .
हो मावशी माझीच एक नातेवाईक एकुलता एक मुलगा घरात असुनही सुनेशी पटत नाही म्हणून घरातच वेगळी रहात होती व बाहेरुन जेवण मागवायची आता ती वारली खुप प्रेमळ होती
You can not compare these two things . I agree children are not with you but of course they can send the money to you . And we have seen that they are sending. Only thing your relations with them should be good . Mode of taking care is changed . They might not be physically with you but mentally it’s a huge support .
अवघड आहे सध्याची परिस्थिती 70 वय ओलांडल्या नंतर मरण आलेलं चांगले रिटायर झाल्यावर मुलांच्या हातात पैसा देऊ नका नाहीतर नटसम्राट सारखी गत होईल मॅडमचे बोलणं पटलं पण अधिक वाईट वाटलं खरं आहे आताच्या मुलांना वेळ नाहीये
मंँडम तुमचे विश्लेषण सुंदर आहे पण गावाला अजून पर्यंत तरी माणूसकी जिवंत आहे कारण बघा गावात अजून एकञ कुटुंब पद्धती आहे त्यामुळे तिथे अजून तरी वयस्कर माणसाला मानाने जिवन जगता येते आहे हा पाँब्लेम शहरातच जास्त प्रमाणात आहे खंरच आपली एकञ कुटुंब पद्धती टिकवून ठेवण्यासाठी काही तरी काळजी घेतली पाहिजे नाही तर येणाऱ्या पिढी चे खूप नुकसान होणार आहे
पैसा मुलांना खर्च केला शिक्षण दिल जागा दिल या आणि आता आई बापाकडे खायला ही मिळत नाही तर केअर टेलर कसे ठेवणार बोलण सोप आहे पण आचरण कठिण आहे हा खरा प्रश्न आहे