महाराज एक नंबर भारुड,काळाच्या ओघात आज असे हे भारुड कला लुप्त होते काय आसे वाटते,आज संध्याकाळ झाली की महिला वर्ग पुरुष वर्ग ही टीव्हीवर मालिका बघण्यात मग्न होतात, आज मालिकेने माणसाला वेडे केले आहे. संध्याकाळी ०७ वाजल्या पासून ते रात्री ११ वाजे पर्यंत तो मालिका पहाता आसतात,त्यांना हे आपले असले चांगले,संस्कार, कार्यक्रम आवडत नाही. भारुड हा चांगला मार्गदर्शन करणारा कार्यक्रम आहे महाराज.
जुन्या काळात खेडोपाडी भारूड, भजन, तमाशा, लोकांच्या मनोरंजाचे आणि समाज प्रबोधनाचे साधन होते. काळाच्या ओघात ही लोककाला लोप पावली आहे आणि समाज भरकटत चालला आहे!