@@kanchanpawar7881 शिवसेना पक्ष म्हणजे तुम्ही ठाकरे घराण्याची पर्सनल प्राॅपर्टी समजलात की काय? मान्य आहे पक्ष बाळासाहेबानी उभा केला पण त्याला जोपासल महाराष्ट्राच्या जनतेने एकट्या ठाकरे घराण्याची ती प्राईवेट लि. कंपनी नाही त्यामुळे संम्पत्तीशी त्याला जोडु नका दोन्ही विषय वेगवेगळे आहेत त्यामुळे तुमचे विचार तुमच्यापुरते ठेवावे.
राज ठाकरे हा एका तत्वाने चालणारा माणूस आहे आणि त्यांना समजून घेणारा त्यांच्या तत्वाने चालणारा वर्ग फार कमी आहे जो कधीच बहुमतात रूपांतरित होणार नाही. त्यामुळे ते कधीच मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही. त्यासाठी वेगळीच राजकीय स्थिती निर्माण होण्याची आवश्यकता आहे तरच ते मुख्यमंत्री होतील... आणि जेव्हा ते मुख्यमंत्री होतील तेव्हा ते कमीतकमी 3 टर्म तरी राहतील कारण त्यांचं व्हिजन क्लिअर दृष्टिकोन वेगळा आहे .हीच भीती आजच्या सत्ता धारकांना वाटते त्यामुळे ते कधीच राजसाहेब मुख्यमंत्री अशी वातावरण निर्मिती करत नाहीत.... आणि जनतेला सुद्धा ते समजत नाही हे दुर्दैव आहे. राज साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही सदिच्छा
अगदी बरोबर बोलला भावा हुशार मराठी लोकांना अक्कल जास्त आहे म्हणून राजकारणाची सध्याची ही परिस्थिती आहे खरा नेता कोण हे समजण्याची पण खूप अक्कल त्यांच्यात आहे, माझा दादा माझा बाबा माझा साहेब ह्यातच शहाणपणा घालवला, आपल्या राज्यासाठी कोण नेता झटतोय मराठी भाषेबद्दल कोण झटतोय हे कळून सुद्धा अडाणी सारखे वागत आहे आणि राज्याची वाट लावण्यात मदत करत आहे ध्यन तो मराठी माणसा🙏 पण कधी शहाणपणा सुचला तर राज साहेब यांच्यावर प्रयोग करून बघा एकदा ही विनंती
अगदी म्हणजे अगदी 100000000000000 टक्के बरोबर.... मनातलं काय दिल दिमाग किडनी मधली गोष्ट बोललास भावा...बाकी मराठ्यांची जातच महामादरचोदाची त्याला काय करणार.... एक राजा होता देवासारखा सोन्याचं ताट वाढून गेला आमच्या साठी पण आम्ही चुतीया लोकं साधं नीट खाता पण नाही आलं.
प्रचंड आपल्या मातीवर, भाषेवर, माणसावर प्रेम करणारा व्यक्तिमत्व... उत्तुंग अभ्यास, सहवास, व्यासंग, एकदा तरी महाराष्ट्र राज्याने या व्यक्तीला संधी दिलीच पाहिजे
ज्यांनी राज ठाकरेंना ओळखले ते कधीच राज ठाकरेंना सोडून जाणार नाहीत थोडा वेळ लागेल परंतु सगळं व्यवस्थित होईल कारण मराठी माणसांची जंग चालू आहे त्यासाठी सगळे भरकटलेले आहेत सगळे सावध होणार आज जे बोलतात ते परत वेगळे बोलणार
हो हो जो BJP ची वाहवा करेल...आणि BJP कडून एकही सीट ची अपेक्षा न ठेवता पाठिंबा देईल तोच ठाकरे चांगला वाटणार😅😅😅.....उद्या BJP विरुद्ध ते बोलले की फडणवीस परत बोलणार सुपारी घेतली😅😅
मराठी भाषेचा चा 💪 समर्थक मी सुद्धा आहे,,,,,पण मला वाटतं भाष्या बरोबरच🚩 धर्म जपणे तेव्हढेच महत्वाचं आहे कारण,,,,,,, बांगलादेशने बंगाली भाषा जपली,,,पण तिथला बंगाली हिंदू 😢 संपला. पाकिस्तान मध्ये पंजाबी भाषा जिवंत आहे,,, पण पंजाबी हिंदू आणि शीख धर्म😢 संपत आलाय. यावर तुम्ही काय 😮 बोलाल???
एक हिंदूत्त्ववादी खरा मराठी माणूस हे राज ठाकरे आहेत हे जर मुख्यमंत्री झाले तर हे महाराष्ट्रचे भाग्य असेल. सर्व महाराष्ट्र बदलून जाईल जसे योगी अदित्यनाथ तसेच राज ठाकरे त्यानां मराठयाविषयी अस्था आहेत खरे प्रेम आहे म्हणूनच ते पेटून उठतात पण लोकांना असा नेता असावा असे कां वाटतं नाही पण मी रोज हे स्वप्न पहाते की राज ठाकरे मुख्यमंत्री झालेत व माझी सर्व स्वप्ने खरी होतात तसेच हे स्वप्न पण सत्यात उतरणारच मी त्यांना खुप खुप शुभेच्छा देते.
कडवाऐवजी कडवट हा चुकीचा शब्द आजकाल सर्रास वापरला जातो. 😢 किमान नेतेमंडळींनी, विशेषतः मराठीच्या अभिमानी मंडळींनी तरी चुकीचे शब्दप्रयोग टाळणे अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु त्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ती राज ठाकरे कधी घेणार? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी आजवर किती काम केलं आहे? ग्रामीण, आदिवासी समाजातील प्रश्नांचा त्यांचा किती अभ्यास आहे? मुळात शहरे सोडली तर मनसेचा कुठे प्रभाव आहे का? आज जवळजवळ ५८ वर्षे झाली तरी शिवसेना नावाचा पक्ष स्वत:च्या जीवावर आपला मुख्यमंत्री करू शकलेला नाही. तर मग त्याच धर्तीवर चालणाऱ्या मनसेला किती वर्षे लागतील? पक्षाचा विस्तार, जनाधार, लोकांचे प्रश्न सोडवण्याची ताकद यात आपण कुठे कमी पडतो याचा विचार करावा. काँग्रेसी विचारधारेचे सर्व पक्ष हे संस्थात्मक बळातून उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना सत्ता असो नसो फारसा फरक पडत नाही. भाजप हा उजव्या विचारांचा पक्ष केवळ विचारधारेच्या आधारावर वाढला. या परिप्रेक्ष्यात आपण कुठे बसतो. आपली ताकद कशात आहे? ती मतांमध्ये परिवर्तीत का होत नाही. ती होण्यासाठी काय करावे लागेल? केवळ इतर पर्याय नाही म्हणून मनसे हा पर्याय जनतेने निवडावा की, इतर पर्याय असूनही जनतेने मनसे हा पर्याय निवडावा? त्यासाठी मेहनत खूप घ्यावी लागेल. जनतेचा आधी विश्वास संपादन करावा लागेल. अन्यथा स्वप्ने आणि निर्धार यातले अंतर खूप मोठे आहे आणि ते वाढत जाऊ शकते..
सगळ्यांना सल्ले देता येतात... आपण स्वतः ह्या पक्षाला कुठे पाहता.. जेव्हा तुम्ही ह्या व्यक्तीला फक्त हाच एक पर्याय आहे हे पाहसाल तेव्हा कळेल की पर्याय दुसरा नाही... असो आपले विचार छान आहेत...
@@Shrihalसाहेब राज ठाकरे नेहमी त्या त्या त्या व्यवस्थेच्या विरुद्ध बोलतात टीका करतात जे त्यांना पटत नाही ते रोख ठोक बोलतात आणि आपण त्याला भूमिका बदलली म्हणतो.
@@kishorekulkarni1781 योग्यता नाही म्हणून बाकीचे पक्ष वाट पाहतात राज ठाकरे कोणती भूमिका घेणार राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार. शेमन्या सत्तेत नसताना लोकांचे प्रश्न सोडविणारा एकमेव नेता आणि एकमेव पक्ष आहे समजलं का?
महाराष्ट्राची बहुसंख्य जनता हि भिकारचोट, ऐतखाऊ आणि आळशी मानसिकता असणारी आहे, त्यांना गाजर दाखवणारे जास्त आवडतात . अशी भिकारचोट लोक राजसाहेबाना कधी मत देणार नाही, कारण विचाराची उंची अशा भिकारचोट लोकांमध्ये नसते.
भावे मॅडम राज ठाकरे यांना साहेब म्हणाले की झोंबते बाकीच्यांची लायकी नसताना त्यांना साहेब पवार साहेब उद्धट साहेब फसणवीस साहेब मोदीसाहेब बोलेले चालते पण राज ठाकरेना नाही.
@@sambhajiparale4594 तुम्ही तर जबरदस्त सुनावले या बद्दल तुम्हाला सलाम . पण ज्यांची मुले इंग्लिश मिडीयम मध्ये शिकतात अश्या लोकांनी असे प्रस्न विचारू नये.
@@vasantmulik303 हे बघ मित्रा मुलं कुठे शिकतात हा प्रश्न नाही.मुळात मराठी भाषा संस्कार विसरू नका हे सांगतात राज साहेब ठाकरे.पहिल्यांदा मराठीत बोला ना तू किती मराठीत बोलतो हा स्वतःला प्रश्न विचार.
देश वाचवायचा असेल तर पूर्ण हिंदूंना बरोबर घ्यावे लागेल नुसत मराठी मराठी करून भागणार नाही मराठी हिंदी बिहारी गूजराती तेलगु कन्नड बंगाली पंजाबी यांना कौटुंबिक भाऊ भाऊ म्हणून वागवावे लागेल तर नक्कीच मुख्यमंत्री म्हणून एक संधी निश्चितच शक्य आहे
खरच राजसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ही अनेकांची इच्छा आहे. ते कसे घडेल याचा महाराष्ट्राने विचार करायला हवा आहे. आमच्या हयातीत ते झाले तर देवाची मोठी कृपा म्हणता येईल. काहींच्या मते त्यांनाही विरोध खपत नाही असं ऐकलय. त्याचा विचार त्यांनी करावा असं वाटतय.
काय योगायोग पाहा... बाळासाहेबांनंतर राज साहेब शिवसेनेचे नेतृत्व करतील असे वाटत होते.... उध्दव साहेब मध्ये घुसून आपल्याकडे नेतृत्व घेतले.... 2014 युती तुटली तेव्हा राज साहेबांनी मोदींना पाठिंबा दर्शवला होता... भाजप मनसे युती होईल की काय म्हणून निकाल लागल्यावर उद्धव साहेबांनी भाजपशी युती केली.... 2019 ला राज साहेबांनी मोदींना विरोध केला होता तेव्हा राज साहेब महाविकास आघाडीत जातील की काय असे वाटत होते... निकालानंतर उद्धव साहेब महाविकास आघाडीत सामील झाले.... एका पत्रकाराने राज साहेबांना सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री होणार का असे विचारल्यावर राज साहेब हो म्हणाले होते... उध्दव साहेब काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री बनले
@@ganeshwankhede3329 मर्द, गद्दार, खोके, बाप चोरला, पक्ष चोरला, अफजलखान, औरंगजेब, गाडून टाकेन अश्या मुद्द्यांवर भाषण करणारे उद्धव साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात तर नेहमी महाराष्ट्राच्या हिताचे आणि विकासाचे मुद्दे मांडणारे राज साहेब फार ग्रेट आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत
कुठलीही जबाबदारी न घेता भाषण आणि आदेश देण्यात सगळेच ठाकरे एकदम पटाईत. उद्धव ठाकरेने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली आणि "झाकली मूठ सव्वा लाखाची" उघड केली.
अरे दे ना जबाबदारी हा माणूस झटकणार नाही.आज योगी सारखी महाराष्ट्राला या माणसाची गरज आहे फक्त सोशल मीडियावर आभाळ हेपलू नका.आताच साहेबांनी ट्रोलरना चपराक हाणली आहे तरी पण तुम्ही सुधारणार नाहीत.
@@sambhajiparale4594 जबाबदारी द्यायला ह्या राज ठाकरेने आधी निवडणूक लढवली पाहिजे. जनतेतून निवडून येऊन जबाबदारीने लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. योगी निवडणुक जिंकून मुख्यमंत्री झाले आहेत भाषण देऊन नव्हेत.
@@amit5286 भाजप महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर मुळे मागे पडली आहे. 2014 मधे फडणवीस विरोधी पक्ष नेता असताना भाजपने विधानसभेच्या 123 जागा जिंकल्या. 2019 मधे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानसभेच्या 105 जागा जिंकल्या. राज ठाकरे मुंबई महानगर पालिकेच्या ज्या वॉर्डात राहतात तिथे त्यांचा नगरसेवक पण निवडून येत नाही ही राज ठाकरेंची शोकांतिका आहे.
जो माणूस महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडून मत मागतो, ज्यांनी नाशिक महानगरपालिकेत केलेल्या विकास कामांचे प्रेझेंटेशन दाखवून मत मागितली त्यांना मत द्यायच सोडून लोकांनी भाजप शिवसेनेच्या एकमेकांवर नुसती चिखलफेक करणारी भाषणे ऐकून त्यांना मत दिली त्याला काय करायचे?... राज साहेबांनी मराठी लोकांसाठी एवढं काही केलं पण मराठी मतदार त्यांना मत देत नाही आणि फक्त त्यांच्यावर टीका करतो
महाराष्ट्राची बहुसंख्य जनता हि भिकारचोट, ऐतखाऊ आणि आळशी मानसिकता असणारी आहे, त्यांना गाजर दाखवणारे जास्त आवडतात . अशी भिकारचोट लोक राजसाहेबाना कधी मत देणार नाही, कारण विचाराची उंची अशा भिकारचोट लोकांमध्ये नसते.
राज साहेबांचे विचार, दृष्टी खूप छान आहे पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जी संघटन शक्ती , आणि धोरण, पाठिंबा लागते याच्या अभावामुळे ते राजकारणात यश संपादन करू शकले nasawe असे वाटते, पण त्यांना या गोष्टी मिळाल्या तर ते आदर्श नेतृत्व ठरू शकतात.
@@Justfewminutes1ho karan te sharad pawar sathi hote.. Nahi tar vayfal bolne aste.. Congress samor zukla tar to great.. Balasaheb Thackeray kahi tari veglech bolle hote..
@@Justfewminutes1तुझी लायकी आहे का मराठी बना म्हणायचे काय केलंस मराठीसाठी आज पर्यंत? हा माणूस मराठीसाठी काय करतोय हे कळत नाही का?2019 ला मोदी विरुद्ध बोलले तुला आनंद झाला होता आणि आता लाळ गळू विरुद्ध बोलले ते तुला खटकले हो ना.ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला चांगले म्हणतात मग ते पवार असो की मोदी.पण जे वाईट आहे ते वाईट मग तो महाराष्ट्रामधला शरद पवारांचा जातीयवाद असो की मोदींचा नोटबंदी,किंवा इतर काही स्वच्छ भारत असेल त्या विषयी टीका केली.पण मोदींचे 370 कलम असेल राम मंदिर असेल आणि इतर निर्णय जे चांगले होते त्याचे स्वागत देखील केले.
राज्यात राज साहेब सारखे वक्तृत्व विचारधारणा कोणत्याच नेत्या मध्ये नाहीये बाकी सगळे सत्तेचे भुके आहेत सत्ते साठी राज्याची वाट लावली आहे आता तरी सुधारा मतदारा
शेवटचा प्रश्न, शेवटचा प्रश्न असं ५ वेळा झालं ....... यांची प्रतिमा चित्रपटात गैर दाखवली असेल, अगदी मराठी चित्रपटात जरी दाखवलं तरी घरी स्क्रिनिंग करून घेतात आणि गप्पा मात्र मोठमोठ्या
राज ठाकरे मध्ये बाळासाहेब दिसतात त्यांच्या सारखी शैली बोलणे तसेच सभेला गर्दी पण मतामध्ये परावर्तित का होत नाही गर्दीतील लोक कारण एक उध्वस्त ठाकरे बघीतला महाराष्ट्रातील जनतेनी.
एका ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची कशी विटंबना केली ते आम्ही पाहिलंय...हे ठाकरे बंधू केवळ बोलबच्चन... राजनी हिंदुत्व अद्याप टिकवून ठेवले आहे ही प्लस बाजू आहे.
1:02:24 ABSOLUTELY SUCH SHOULDN'T BE PART OF POLITICS (where one has to utter words, change, timing... Etc for which Fadnavis & eknath are excellent army) RAJ SAHEBH SHOULD BE WHAT BALASAHEB IS (STILL) THAT IS BE SUPREMO OF AKKHI SHIV SENA (ESS+UBT+MNS) ❤🙏 Jai sri ram Har har mahadev Jai bhavani jai shivaji JAI RAAJ SAHEBANCHA MAHARASHTRA❤🙏 Edit kalpana (idea) Raj sahebh tumhi modi team sarkha #MANIFESTO PUNHA OR AMENDMENT KARA ... On which these foreign funds will be excellently UTILIZE UTHA ALAS SODHA 🙏🙏🙏 Modiji (bjp Or RSS) pan ya phase mashoon gelet 🙏🙏🙏 TUMHI PAN WAQT AAPKA HI HAI, USPAR MOHAR LAWA 🙏🙏🙏🙏🙏🙏 Edit 2 #LEGISLATIVE RAJ sahebh should be what samarth ramdas was to chh. Shivani Or what Tolstoy was to Alexander Shivaji went to samarth ramdas not reverse... Akhi SS viz ESS+UBT+MNS must unanimously maje RAJ supremo (legislative of ideas or design) FADNAVIS SAHEBH should do that #catalyst thing and solve this WAGHA GHANTI KON BANDHNAR ISSUE 😊
ज्यांना राज साहेबांनी मांडलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा दिसत नाही, नाशिक महानगरपालिकेत केलेली काम दिसत नाहीत, 65 टोल नाके बंद झाल्यामुळे तिथल्या मराठी माणसांचे वाचलेले पैसे दिसत नाही, रेल्वे आंदोलनामुळे मराठी मुलामुलींना मिळालेल्या नोकऱ्या दिसत नाहीत, मराठी चित्रपटांना मिळवून दिलेल्या चित्रपटगृहांमुळे झालेला मराठी कलाकार निर्मात्यांचा फायदा दिसत नाही, आपल्या समस्या घेऊन कृष्णकुंज वर गेलेल्या मराठी लोकांच्या सुटलेल्या समस्या दिसत नाहीत त्यांनी आपली उगाचच टीका करण्याची सवय बदलता येईल का ते बघणे योग्य होईल आणि तेच योग्य आहे.
कोणत्या मुर्खा ने यांना बोलवल आपल्या आयुष्यात काय दिवे लावले. टोलनाक्यावर तोडफोड, राड पोलिसांना आरे कारे आणि हो यांनी जिवनात कधी भष्टाचार केला च नाही का फक्त वरचा भ्रष्टाचार चालतो खाली मुरलेला चालतं नाही. आपला काय आदर्श आहे?
साहेब १ व्हिडिओ बनवा त्या आदित्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा १ ही तुतरीच्या कार्य कर्त्यानी नाही दिल्या पण सुप्रिया चा वाढदिवसाला मशालीचे कार्य krte भरभरून बॅनर लावत आहे नक्की तुतरीला मशालीची गरज नाही पण मशालीला तुतरीची गरज आहे नाही तर मशाल विजली समजायची हे नक्की १००% सिध्द झाले😂
राज ठाकरे साहेब यांना कोटी कोटी नमन नमस्कार छान माहिती दिली आहे सर जय सनातन धर्म जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद पभाकर सुयरवशी सर नमस्कार
The over weight man with pink Shirt interviewing Raj Thakre was a wrong Choice! Wish there was a better more sensible intelligent person interviewing him ! That would have done justice to the whole Occasion !
हिरोशिमा nagasaki मध्ये..... War prisoner मारले गेले होते..... नागरिक नव्हे..... हा एक कट होता.... त्यात जास्ती भारतीय ww2 वॉर prisoner होते...... 😭😭😭😭
मी हया कार्यक्रमाला उपस्थित होतो. तुरुटी बद्दल बरेच सांगितले. ह्यांनी सुद्धा टोपी न घालता बदलाची की 2014 2019 ला. पदवी धर फॉर्म बदल तिथे ऊलेख करण्याची गरज नव्हती
राज साहेबांच्या विचारांची प्रगल्भता समजून घेण्याचा सुज्ञपणा मराठी मतदारांमध्ये नाही, हे दुर्दैव!! आपली तरुण मुलं सुद्धा अजूनही जात पात, रोजगार म्हणजे नोकरी याच विषयांत अडकून आहेत. सरधोपट राजकारण सोडून वेगळा विचार देणारा नेता आपल्याला आवडत नाही म्हणून मनसे ला यश मिळत नाही
अवघा महाराष्ट्र सरळ करून दाखवीन,, हे त्यांचे मोलाचे आणि प्रभावी वाक्य आहे,, जे सर्व जनतेला मान्य आहे,,,असा ज्वलंत नेता हवाच.....तरच साध्य होईल....जय हिंद जय महाराष्ट्र... 🎉🎉🎉