एकदम इंटरेस्टींग.लाडला भाऊ योजनेबद्दल प्रेम उफाळून आले पण उध्दव ठाकरे विसरून गेला की त्याने स्वतःच्या भावाबध्दल आणि चुलत भावाबध्दल किती प्रेम आणि जिव्हाळा दाखविला? त्यांच्या हिस्स्याची प्राॅपर्टी आणि सत्तेतील हिस्सा त्याना का दिला नाही.
खरे तर कोणताही राजकीय अभ्यास नसलेला माणूस जुगाड करून मुख्यमंत्री बनला होता हेच दुर्दैव म्हणावे लागेल. बाष्कळ बडबड, टोमणे, शिव्या, आणि संताप व्यक्त करण्यात यांचा हातखंडा असून राज्यातील मिडिया हाताशी धरून चाललेले उद्योग जनतेने वेळीच ओळखावे असे वाटते.
@@chandrakantdudhane5941 अबे दुधाने...शिवसेना प्राईवेट लि. कंपनी नाही आम्ही वाढवली मोठी केली त्यामुळे उध्दवची ती पर्सनल प्रापर्टी नाही. बापाच्या तत्वाना मुठमाती देवुन हे शेमन त्या विश्वप्रवक्त्या नाॅटीच्या नादान करामती काकाच्या खुराड्यात जाऊन बसल त्यापेक्षा मिंधे कैक पटीने योग्य आहे...
*अमीना, रुखसाना, फातिमा तिघींचा नवरा एकच असेल तर एका घरात 4500 मिळणार का ? आणि तिघींना मिळून 8 मूली असतील तर त्यांचे वेगळे 12000 हजार."? एकूण अब्दुलच्या घरात 16500 आणि मण्याला 1500 ?* *विचारपूर्वक नियम लावा योजनेवर...* *#मुख्यमंत्री_बहिण_माझी_लाडकी योजना या योजनेत तरी दोन अपत्ये हि अट असावी नाहीतर अशा कितीही योजना आणल्या तरी शांतीप्रिय आपल्याला मत देत नाहीत...*😳😳
आगदी बरोबर आहे एक पत्नी व दोनच मुले ही १०० टक्के अट असने गरजेचे आहे तसेच ६० वर्षे ही अट काढून टाकली पाहीजे आजच किती तरी मुलें आई वडीलांना सांभाळीत नाहीत त्यांना कोणत्याही अटी न घालता दिड हजार मिळालेच पाहिजेत कमीतकमी दिड हजारांच्या लालसेने मुले तरी सांभाळतील
स्वतः काही न करता दुसऱ्याच्या नावंने शंख करत हिंडण्यशिवाय ठाकरे बापलेकाला काही येतं कां? संजय राऊत ज्या शिव्या देतात त्यातल्या कितीतऱी त्याना स्वतःला व बापलेकाना लागू होतात!!😄😄
हे सुर्यवंशी त्या भाजपची चाटतोच ना ती व्यवस्थित चाट..... तुला काय शेट्ट कळतंय..तुला पैसे कमावण्यासाठी उध्दव साहेबांवर टिका करावी लागते हे आम्हाला माहिती आहे.
राहुल गांधींच्या आणि कॉन्ग्रेसच्या मागे लोक फरफटत का जातात हे कोडे जसे उलगडत नाही तसेच उद्धव ठाकरे यांच्यामागे लोक का जातात हेही कोडे उलगडत नाही. पण आता लोकांच्या लक्षात अनेक गोष्टी आल्या आहेत, आणि येत्या निवडणुकीत त्यांना मते मिळणार नाहीत.
@@Official-bg1dtकाँग्रेस कडून ट्रान्सफर झालेल्या मुस्लिम मतांवर निवडून येणारे आमच्या दृष्टीने उद्ध्वस्तच आहेत ! ते आबाद कधीही नव्हते आणि यापुढेही असणार नाहीत .... त्यांचा लाडका सुपुत्रच त्यांना उध्वस्त करेल 😅
@@kamatsatish6358स्वतःचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कायमचं गुंडाळून जर कोणी काका आणि बहीणीच्या दारी लाचार होणार असेल तर त्याला योजना म्हणण्यापेक्षा गुलामी म्हणावे लागेल. 😅
महाराष्ट्रात ठाकरे परीवाराने शिवसेनेने फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन स्वतःसाठी एक व्यवस्था व्यवसाय तयार केला अन् जनतेला लुटायचा उद्योग सुरू केलेला आहे यापेक्षा दुसर काहीही नाही जनतेने यांच्या भूलथापांना बळी पडु नयेत
बेमानी आणि घरात ,संपत्ती साठी कुटील कारस्थान करणा-या उध्दव ठाकरेच कधीच भलं होणार नाही. देवाच्या घरी देर है ,पण अंधेर नही. पापाची फळं ईथेच भोगावी लागतील.
कट्टर हिंदूंनो, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वाचा अवमान केला त्यांचा बदला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घ्या. बाडग्यांची मतं आम्हाला नकोत. आम्हाला फक्त खऱ्या हिंदूंचीच मते पाहिजेत.
या अगोदर सरकारने लाडका पुत्र योजना चालू केली, ती फक्त एकाच कुठुंब साठी. मंत्रिपद देवून, त्या पुत्राने नाईट लाईफ ला प्राधान्य देवून, इतर पूत्रांचे आयुष्य उध्वस्त केला.
लाडकी बहिण योजना योग्य आहे पण उध्वस्त ठाकरे काय आरोप करायचे म्हणून आता लाडका भाऊ उद्या लाडका म्हणणार पु त्र लाडका काका काकी कार्यकर्ता योजना का नाही काय पण बोलायच म्हणून बोलायच स्वता जमलं नाही.
या बाटल्यांच्या पाठीसी कोणीच नाही मविआ त असल्याने मुस्लीम धर्मिय सहानुभुती शरदमुले मराठाजातीची सहानुभूती व उद्भव ला बाळासाहेबा मुले ब्राम्हण जात पाठीसी म्हणुन 21पैकी 9जिंकले अन्यथा उद्भव भुईसपाट झाला असता
दिशा सालियन प्रकरणाबद्दल सविस्तर विडिओ केल्याबद्दल सूर्यवंशी साहेब तुमचे धन्यवाद !! एक न समजलेला प्रश्न - २०२० साली महाविकास आघाडीत असूनही मा.श्री.उद्धव ठाकरे साहेब यांना विधानपरिषदेवर आमदार आणि नंतर मुख्यमंत्री करायला भाजपने च मदत का केली असावी ?
प्रभाकरराव एक विनंती सुशांत प्रकरण विसरु देऊ नका. त्याला वरचेवर उजाळा देत राहा. आशा होती या सरकारची पण त्यांनीही काही केलं नाही त्यांचीही हे प्रकरण मिटवायची इच्छा आहे का?
Itke divas shetta upatli ka mag center aani state ni 5 varshe center aani 2.5 hotil aata state government laa kaa arrest nahi kela mag ajun tumchya dokyat mendu nahi fakt fakt gu bharlaay baki ky ny
ह्या च अस झाल कि ह्या नी स्वत च काहीच केल नाही आणि दुसर्याला नाव ठेवायची ह्या नी हेच केल आहे आतापर्यंत ह्या च्या मुख्यमंत्रीपद आसताना काय काय काम केली ति ह्या नी पहीले जनतेला सांगा वी आणि नंतर बोलाव फक्त स्वत च हसु करून घेतात हे
त्याला मत देणारी हिचं जनता आहे. त्यांच्या पक्षातील फुगड्या घालतात त्याच महिला सवलती घ्यायला पुढे असणार, त्या शिंदेंना ओळखतात. त्यांना पहिलें मिळणार. इतर महिलांना राहिलं तर मिळेल.😊 श्री स्वामी समर्थ
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंना कदाचित "लडकी बचाओ लडकी पढाओ" हा नारा सगळ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उचलला गेला होता, हे पटलं नसावं. मुलींच प्रमाण वाढावं हे अपेक्षित आहे.
प्रभाकर प्रणाम. भाऊ व सुशील जी कायम करामतीकरावर तुटून पडतात.आपण संधी मिळाली की शिव सैनिक असून ही माजी मामुं ना झोडपण्याच सोडत नाही.अहो महिलाना एसटी त प्रवास सवलत देवून महामंडळ डबघांईला येईल पण तस कांहीच न होता वाढ झालीय.एक सूचना ६० मर्यादा काढायला हवी व २१ वर्ष ऐवजी वाढवायला हवी.जीडीपी वर अभ्यास पूर्ण भाष्य. माझ कुटूंब माझी जबाबदारी एवढच केलयं “टोमणे सम्राट “ नवी उपाधी.तब्बल आठ वेळा बदललं बापरे केवढ हे क्रौर्य.
मला आठवते की मुंबई मधे पब रात्री चे जास्त वेळ चालू राहावेत या साठी आदित्य ठाकरे यांनी प्रयत्न केले होते..... मग आता याच पब मधे ड्रग्स चा वापर जास्त प्रमाणात पब मधे केला जातो त्यावर ही लोक सरकार ला जबाबदार धरतात....... 😅 वाटप तुम्ही करायचे आणि रिझल्ट दिसू लागले की सरकार वर बोंब मारायची...
त्यांना त्याचं काही वाटणार नाही. कारण त्यांनी सांगितलाय की मला नाही अब्रू मी कशाला घाबरू. अर्थसंकल्पाबद्द्ल म्हणायचं तर त्यांचा अभ्यास होईपर्यंत पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प येईल हे त्यांनीच सांगितलाय.
*अमीना, रुखसाना, फातिमा तिघींचा नवरा एकच असेल तर एका घरात 4500 मिळणार का? आणि तिघींना मिळून 8 मूली* *असतील तर त्यांचे वेगळे 12000 हजार."? एकूण अब्दुलच्या घरात 16500 आणि गण्याला 1500?* *विचारपूर्वक नियम लावा योजनेवर...* *#मुख्यमंत्री_* *बहिण_माझी_लाडकी योजना* *या योजनेत तरी एकच पत्नी दोन अपत्ये ही अट आवश्यकच आहे.(हिन्दु भगिनींना जास्तीत जास्त लाभ मिळावा म्हणून या मधली ५ एक्कर शेतीची मर्यादा उत्पन्नाची मर्यादाच नकोच) आणि अशा कितीही योजना आणल्या* *तरी मुसलमान (जेहाद प्रिय) BJP NDA मत देत नाहीत... आणि मग बहुसंख्य हिन्दुनीच भरलेल्या टॅक्स चा पैसा यांना का?*
कोणत्याही योजना आणा,👍, पण आधी... देशाच्या भरमसाठ, प्रचंड वेगाने वाढणाऱ्या ( किंवा मुद्दाम, जाणूनबुजून वाढवल्या जाणाऱ्या) लोकसंख्येवर नियंत्रण कसे आणणार, याविषयी विचार चालू करा, कठोर निर्णय घ्या, अशी सरकारला विनंती.🙏😢 लोक
राज ठाकरे हेच खरे वारसदार आहेत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे, राजकारणाचे,पक्षाचे, सर्वप्रकारच्या ठाकरे यांनी निर्माण केलेल्या स्थावरजनगम मिळकतीचे👍
खरच मनापासून सांगा याच काय याच्य बापाचं काय या महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे यांचं मराठी भाषा मराठी माणूस मुंबई मराठी व्यंग चित्र विकासाच काय व्हीजन आहे का यांच्याकडे संपत्ती. मात्र. भरपूर. मीळवली
सर, मातोश्रीची घराणेशाही किती चालणार, एक बलात्कारी, खूनी हीच ओळख रहाणार कां ? पेंग्विन, ज्याने मुंबईत नाईट लाईफ आणून, स्वतः ९६०००/-रुपयांची दारू पिऊन ठाकरे घराण्याचा उध्दार केला काय? वरळी कर धन्यवाद तुम्हाला.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात महत्वाच्या दोन तीन योजना आम्ही पाहिल्या आहेत... लाडका पुत्र योजना... लाडका मेव्हणा योजना... लाडका बिल्डर योजना (गोरेगाव पत्रा चाळ प्रकरण ) लाडका पोलीस योजना ( वाझे - दिवसाला 100 कोटी बार वाल्यांकडून )
लाडकी बहीण योजना याचा जास्त फायदा अल्पसंख्याक मुस्लिम महिलांना मिळेल। शोहर एक चार बेगम असेल तर एक घराणे मध्ये सहा हजार जाणार।शासनाने योजना राबविण्यात मोठी चूक होऊ नये म्हणूनच गुप्त चोकाशी करून योजना राबवावी।
प्रभाकर जी,आपला व्हिडिओ आताच ऐकला आपली मते परखड व योग्यच आहेत,जिथे गरज आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे कान पकडा पण ही भ्रष्ट आघाडी नामोहरम करण्यासाठी तुम्ही,भाऊ,आबा सुशीलजी,अनयजी तुमच्या एकत्रित प्रयत्नांची शिकस्त करून रान उठवा,यश नक्कीच मिळेल महाविकास आघाडी ही महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे तिला वेळीच नष्ट करण्यासाठी आज तुमची नितांत गरज आहे भाजपाचे काही नेते वाह्यात आहेत हे नक्कीच त्यांना सुनवायला जराही कचरू नका रोज सकाळी पाणी न घेता प्रातर्विधी करणारा "चार खांद्यावरून"लोकशाहीची प्रेतयात्रा काढणाऱ्याचा मुडदा पाडून महाराष्ट्राला सुखरुप ठेवण्याची क्षमता तुम्हा पाच पांडवात नक्कीच आहे मनावर घ्याल याची खात्री आहे
सर एक तुम्हाला विनंती आहे.. डोमासाईल सर्टीफीकेट साठी खुपचं महीलांचे प्राॕबलेम आहेत...वडील शाळेत गेलेत की नाही हे ही महीलांना माहीत नाही..खुपचं अडचणी आहेत ..काही गोष्टी अनिवार्य आहेत जे प्रेझेंट document आहेत त्यावर रहीवासी दाखला देण्यात यावा आधार कार्ड,पनकार्ड, रेशनिंग कार्ड,वोटर कार्ड,हे गृहीत धरुन वय व अधिवास दाखला देण्यात यावा ..अशी मी तुमच्या तर्फे सरकारडे विनंती करतो..