😂😂😂😂 अगदी खरय बांगडया भरल्या का अस विचारता पण येत नाही..कारण आत्ता त्या भगिनीं च स्व सरंक्षण करतात.. हे फायद्यासाठी बसलेत नुसते.😂😂😂😂.. देव आनंद ऐवजी..प्रेम चोप्रा किंवा शक्ती कप्पोर म्हणूयात
कोणीही अडकणार नाही. राहूल तर नाहीच नाही. जोपर्यंत सुप्रिम कोर्ट आहे तो पर्यंत गांधी परिवाराच कोणीही वाकड करू शकत नाही. मनात मांडे खायला पैसे पडत नाही. कारवाई होईल म्हणून खुश व्हायला हरकत नाही.
दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेन्द्र यांनी आता योगीं सारखं 'करेक्ट अँक्शन' मोड मध्ये लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे... नाहीतर bjp ला त्यांच्याच समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल हे नक्की. तशी वेळ येऊ नये ही अपेक्षा.
ह्या लोकांना वठणीवर आणायची भाजपा मध्ये इच्छा नाही. बस सूनाने के लिये ख्याल अच्छा है. ओझा साहेब जे सांगतात ते बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण व्यवस्था किती नपुंसक आहे हे त्यातून पुढे येत
में मोदी भक्त... मोदी जी आपका कोई भी नेता हिंदुराष्ट्र के प्रति जनजागृति करने में सफल नहीं होरहा है। बेहतर हैं आप इस्तीफा दो और हमारे योगी जी को पंतप्रधान का चार्ज लेने दो। विदेशी नीति आप सफल रहे है।अब देश के अंदर देखना और बिगाड़ी हुई व्यवस्था तुरंत कंट्रोल में लाने की जरूरत हैं।
@shaileshpawar5534 यांना माहीत आहे कोणीही कितीही काही केलं तरी आपल वोट भाजपलाच जाणार. पण म्हणून एवढं हिंदुत्व पँटच्या खिशात भरून त्यावर चेपून बसायचं हे बरोबर नाही. मुख्यमंत्री एकनाथ साहेबांकडून अपेक्षा आहे. त्यांना ठाणे, कोकणात जसा मस्त प्रतिसाद मिळत आहे तस त्यांचं मुंबई कडे लक्ष दिसत नाही. मुंबई महानगर पालिका जिंकावी यादृष्टीने या पावसात काही उल्लेखनीय कामगिरी केली असती तर ती फळाला आणि असती. जेणे करून विधानसभा पण मुंबईत महायुतीला सुकर झाली असती.@@shaileshpawar5534
Sirji, मोदीजी आणि BJP party खुपचं सहनशील आहे. ते अशा मॅटर वर ॲक्शन घेणार नाही. सर्वात प्रथम मराठी मीडिया बातम्या, एडिटर इंटरव्ह्यू नीट बघा, सर्व खोटं narratives पसरवत आहे. प्रथम तिथे ॲक्शन घ्यावी. 🙏🙏
खरच संपूर्ण प्रकरण योग्य पद्धतीने समजावून सांगितले. मी पाचगणी तालुका महाबळेश्वर येथील मंगेश वनराज उपाध्याय. कोकणात जाताना कधी पाचगणीला आलात तर स्वागतच आहे.
पहाताय ना सुर्यवंशी एक एक निगेटिव्ह कमेंटसला किती लाईक येत आहे. ह्याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे. ती म्हणजे षंढ भाजप सरकार. आम्हाला ते लाईक नको पण महाराष्ट्रात हिंदूत्वाच सरकार पाहिजे जसे यू. पी. तर आहे.
Absolutely right. Fadnavis is chakka. Don't have daring to jail S.Raut, Aditya thakre, Uddhav thakre. Raut put in jail Arnav, Rane Bihar police But what Fadnavis done..a big GHANTA. No justice toinni entire Sadhus who were killed by Favdya
धन्यवाद.सर खूप छान व्हीडिओ आहे. You tube वर व्हीडिओ येण्यापूर्वी प्रथम अश्या video's ची सत्यता पडताळणी व्हायला पाहिजे मगच you tube वर यायला पाहिजे. येथे व्यक्ति स्वातंत्र्य नको. त्यासाठी शासनाची एक टीम पाहिजे कारण उठ सुट कोणीही व्हीडिओ बनवतो आणि you tube वर टाकतो त्यामुळे लोकांना चुकीचे ज्ञान मिळते आणि गैरसमज पसरतात जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचतच नाही. जे जे लोक असे narrative message पसरविण्याचे काम करतात अश्यांवर तात्काळ कारवाई व्हावी म्हणजे नवीन व्हीडिओ टाकणार्यांना चाप बसेल.
कारवाईचा बडगा,आसूड खरंच जेव्हा उगारले जातील तेव्हा खरं नाहीतर मागच्या कित्येक घटनांसारखी ही पण नुसतीच चर्चा राहील. पण चर्चा होणे हे ही नसे थोडके. दाखल झालेल्या केसेसचा निकाल योग्य लागेल तरच समाधान मिळेल
तिकडे मोदी हिंदू हिंसक नाही म्हणून कोकलत आहेत आणि तुम्ही हिंदू विरोधकांची जगातून कायमची सुटका करण्याची मागणी करताय. अश्या भडकाऊ मागण्या केल्या म्हणून तुमच्यावर केस करतील हे संघी. जरा जपून. रात्र संघाची आहे.
प्रभाकरजी खुप चांगला विषय निवडलाय. व्हिडिओ पहायच्या आधीच तुम्हाला कमेंट करतोय. परंतु या ध्रुव आणि त्याचा मावस भाऊ जे हिंदु धर्माविषयी लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवत होते त्यांची पोलखोल व्हायलाच व्हायलाच हवी आणि या पप्पुंचे व्हिडिओ 8-10 दिवसांत बनवत जा. धन्यवाद.
खरं आहे आता हे सगळं कुठल्या कायद्यात आणि कसं बसवतील हे महत्त्वाचं आहे,,, ओझा साहेबांनी स्वतः सांगितलं की 2019 मध्ये जो माफीनामा दिला होता त्याचाच रेफरन्स देऊन परत 2023 ला सांगितलं होतं की अशा रीतीने वागायचं नाही अशा रीतीने खोट्या बातम्या द्यायच्या नाही वगैरे वगैरे,,,, तेव्हा तुमच्यासारखे हुशार विचारांवर कितीही मेहनत करा आणि आणि पीआयएल किंवा कोर्टात दावे दाखल करा परंतु जोपर्यंत भारताची न्यायव्यवस्था ही मिशनऱ्यांच्या हातातली कटपुतली आहे भावली आहे तोपर्यंत काहीही घंटा फरक पडणार नाही,,,,, जसे कायदे बदलून भारतीय कायदे लागू केले त्याचप्रमाणे भारतातील कॉलेज एम सिस्टम,,,, एकच जज आपल्याच नात्यातल्या/ गोतावळ्यात वकिलाला जज म्हणून खुर्चीवर बसवतात,,,,, ही भ्रष्ट सिस्टम भ्रष्ट व्यवस्था जोपर्यंत भारतात राहील तोपर्यंत तुमच्यासारख्या कितीही चांगल्या सच्चा खऱ्या वकिलांनी कितीही प्रकारच्या केस करा या सर्व भारत विरोधी हिंदू विरोधी लोकांचं काहीही वाकडं होणार नाही,,,, याच्यासमोर भारतीय जनता पक्षाला स्वतःला त्याची सुद्धा एक टीम तयार करावी लागेल देशभर जे या खोट्या narrative ला जोरदार हल्ला चढवते कारण भाजप सुरुवातीपासूनच माध्यम व समाज माध्यम हाताळण्यात संपूर्ण निष्फळ गेला आहे,,,, आज सुद्धा भाजपातील व्यक्तींना कोणीतरी लिब्रांडू किंवा डाव्या विचारांच्या माणसांनी मुलाखत घेतली त्यांनी दोन शब्द चांगले म्हटले की हे लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतात,,,, अजूनही भाजपातील मंत्री संत्री प्रवक्त्यांना या सर्व भ्रष्ट हिंदू विरोधी डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून सर्टिफिकेट असावे याची इच्छा असते तेव्हा एकदा हा जोक कलोनियल माईंड सेट भाजपातील लोकांमध्ये ठासून भरला आहे तो जोपर्यंत बाहेर निघणार नाही तोपर्यंत या भारत देशाचे घंटा काही होणार नाही,,,,, आणि हे दिवसेंदिवस बिघडत जाईल आणि ही खोटी बोलणारी व्यक्ती खोटे बोलणारे समूह खोटे बोलणारे पक्ष असेच शिरजोर होतील
श्री.सुर्यवंशी साहेब ओजा साहेब खुप प्रामाणिक असुन बर्याच प्रकरणात कोर्टात दाद मागत आहे परंतू अद्याप कोणालाही शिक्षा किवा साधी अटक सुध्धा हॉट नाही. आपली न्याय व्यवशा खुपच स्लो आहे. त्याच्या प्रयत्नस यश येवो हिच इश्वर चरणी प्रार्थना.
@@sagarkhetmalis4516नथुराम गोडसे हे ज्ञात वीर होते .लपले नव्हते. राजीव गांधींच्या खुन्यासारखी सोनिया आणि प्रियंका गांधीकडे दया याचना करुन आपली सुटका करुन घेतली नाही.इतिहासात एकच व्यक्ती जिने राष्ट्रपतींच्या कडे फ़ाशी रद्द होण्यासाठी दायेचा अर्ज केला नाही.
अहो ओझा साहेब , हे सगळं खरं आहे परंतु हे खोटं बोलणार्यांना लवकरात लवकर कडक शिक्षा होणे गरजेचे आहे . नाहीतर सुशांतसिंग प्रकरणा सारखे सगळंच डब्ब्यात जाईल .
ओझा साहेब व प्रभाकरजी धन्यवाद.पण उबाठाच्या कितीजणांनी निवडणूक आयोगाने पैसे घेऊन शेण खाल्ले, न्यायालये बटीक असुन विकली आहेत,अशा प्रकारे सरकारी संस्थांवर आरोप केले पण सत्ताधारी पक्षाने पर्यायाने सरकारने किती जणांवर कारवाई करुन खटले दाखल केले आहेत? याला नेभळट म्हणायचे कां आमचे दुर्दैव?
ओझा साहेब तुमच्या सर्व मताशी सहमत आहे पण तुमच्यासारख्या अतिशय हुशार आणि सामाजिक भान असलेल्या चांगल्या व्यक्तीबद्दल सर्वांना आदर आहे तुम्ही अतिशय चांगलं काम करतात परंतु तुम्ही जे चांगले काम करत आहे राठी असो अथवा दिशा सालियन असो अतिशय सुंदर चांगलं काम तुम्ही करताय पण या सगळ्या गोष्टीचा निकाल केव्हा लागायचा याबाबत जनतेला उत्सुकता असते कायदा आणि त्याची अंमलबजावणी यात काही कमतरता असेल तर तुम्ही आणि तुमची टीम निश्चितपणे सर्व ठिकाणी लढत आहे त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि हा चर्चेचा प्रसंग घडून आणल्याबद्दल प्रभाकर सूर्यवंशी चे आभार आभार आणि त्यांना शुभेच्छा अशाच चर्चा घडवत रहा पूर्णपणे सगळे तुमच्या पाठीशी आहेत
कितीही लोकांना घाबरवा.लोकांना घाबरवणे.आणी भक्तांना नेहमी काहीतरी सांगत रहाणे जेणेकरून ते दूर जाणार नाहीत.हाच खरा नॅरेटीव तुम्ही सेट करत आहात?पण जणता हूशार आहे
सूर्यवंशी जी, असे विषय फक्त विधान सभा चालू असतात देवेंद्र जी कडक कारवाई करणार हे नेहमी बोलतात. पण जशी विधान सभा संपली कि सर्व विसरतात......आणि आता नवीन शद्ब नेरेटिव्ह.
बरे आहे advocate ओझा साहेब आपल्या सोबत आहे, आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांना क्लिष्ट असे विषय सोप्प्या भाषेत समजावून सांगतात👍 अती झालिये काही anti India narrative set international backing करणाऱ्या काही you tubers ची, आता कायदा आणला पाहिजेच
सर या देशात कोणालाही सजा होऊ शकत नाही। कितीही कानुनी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला तरी न्यायालयात या लोकांना कोणतीही कोणतीही सजा होणार नाही। दिशा सालियान या प्रकरणी आता पर्यंत काय काय झालं।
राहुल आदित्य हे दोन युवा नेत्यांना आता अडकवन आता बीजेपी च्या आवाक्य बाहेर आहे bjp चा बोटचेपी धोरण आता त्यांच्या अंगाशी आलं आहे आपण कोणाशी नमते पणा घ्यायाचं हेच कळलं नाही
चांगला विडिओ,निलेश ओझा यांचे आणि त्यांच्या टीमचे कौतुक आणि अभिनंदन.त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेतली जाऊन या धंदेवाईक, सराईतांना शिक्षा होणे गरजेचे आहे.
Both these jokers everyday entertaing us. They are not informing what success they got in so many cases. Just doing chatu giri. We are bored with their faltu talks.bull shits
तुम्ही मेहनत करून कानूनी करा पण भाजपाचे उच्च नेतेमंडळी अशी गोष्ट आपल्या हातात ठेवतात,व गुपचूप आपसात माडणी करतात,त्याबद्दल शिक्षा झाल्याशिवाय अपराधी आरामात फिरतात.हे महाराष्ट्राने किती दिवस पहायचे?