साहेब आहेत म्हणून बहीण सुरक्षित तुम्ही आहेत म्हणून नाही का? राजकारणात सोडा आपणास सांगतो आपल्या बहिणीची सुरक्षा तिचा भाऊ आहे म्हणून आहे. राजकारणचा गंध देऊ नका नात्याला
मार्केट कमिटी नेमकं काय दाखवायचे होते ते दाखले हे सर्व एकच आहे शरद पवार साहेबांना वळसे यांनी नाकारलं तसेच आंबेगाव कर तशीच परिस्थिती निर्माण होणार आहे धन्यवाद माऊली
छान वाणी साहेब आंबेगाव मध्ये मुलाखत घेताना तरूण आणि जेष्ठ नागरीकांची सहभाग दाखवता परंतू जुन्नर मध्ये फक्त म्हातारा लोकांची मुलाखत घेताना दाखवता ???????
इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे गुरू द्रोणाार्यांनी एकलव्याला उजव्या हाताचा अंगठा मागितला आहे (उजव्या कालव्याचे पाणी) लाडका शिष्य मोठा करत आहे शरद पवार साहेब कोणासाठी पाणी नेणार आहेत पाणी नेण्यासाठी कोण मदत करतय लोकांना कळतंय
विकास केला म्हणजे काय खिशातून केला का.जो विधानसभेत निवडून जातो त्याला काम करावच लागत . काम केली मग तालुका वळसे पाटलाच्या नावावर करून द्यायचा का. हा जनतेचा पैसा आहे. जो निवडून जातो त्याला काम करावाच लागतं.
वाणी साहेब एकदा त्यांना असा प्रश्न विचारा की जुन्नर तालुक्याचा उमेदवार त्या ठिकाणी त्यांना 51000 हजार मतदान जास्त झाले आंबेगाव आंबेगाव तालुक्याचा 11 हजार मतांनी मायनस मध्ये राहिला याचा अर्थ असा आहे की आंबेगाव तालुका जवळपास 62 हजार मतांनी मागे राहिलेला आहे यशोदा आपण ध्यानात घ्या
जनता सांगते आंबेगाव शिरूर चा विकास झाला तो फक्त साहेबांनमुळे शक्य झाला कोणी काही पण बोलेल पण जनतेच्या मनात एकच नाव आहे मा. ना. दिलीपरावजी वळसे पाटील आंबेगाव शिरूर चे पर्मनंट आमदार आहे साहेब तुम्ही पुढे चला आंम्ही आंबेगाव शिरूर ची जनता तुमच्या माघे आहे ❤❤❤❤
शेतात काम करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलाखत घ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वळसे पाटील का बोलत नाही आज दुधाचा प्रश्न गंभीर बनला आहे कांद्यासाठी काय केलं बाकी शेतीमालासाठी काय केलं शेतकऱ्यांची गोरगरिबांची अवस्था वाईट आहे महागाई खूप वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे हा विकास म्हणायचं का
35 वर्षे चांगलेच काम केलं आहे यापुढे सुद्धा साहेब चांगलीच काम करणार आहे पण तुम्ही एकाची उदे उदे करू नका तुमच्या अशा मुलाखतीमुळे साहेबांना तुम्ही धोक्यात आणता ओन्ली साहेब
शासकीय निधीतून काम मंजूर करुन घ्यायची पण टाकद लागते ती वळसे पाटील साहेब यांच्यात आहे... बाकीचे फक्त आंदोलने करुन पैसे उकळण्यासाठी आणि पद नाही दिली म्हणून साहेबांची बदनामी करणारे आहेत.
वळसे पाटील साहेबांच्या आम्ही पालख्या व्हायल्या आहेत पण वळसे साहेबांनी शरद पवारांना का सोडलं याच कारण द्यावं आणि राहिली गोष्ट जे प्रामाणिक लोक आहेत ते कायम ते नक्कीच निकामसोबत आहेत
इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे गुरू द्रोणाार्यांनी एकलव्याला उजव्या हाताचा अंगठा मागितला आहे (उजव्या कालव्याचे पाणी) लाडका शिष्य मोठा करत आहे शरद पवार साहेब कोणासाठी पाणी नेणार आहेत पाणी नेण्यासाठी कोण मदत करतय लोकांना कळतंय
इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे गुरू द्रोणाार्यांनी एकलव्याला उजव्या हाताचा अंगठा मागितला आहे (उजव्या कालव्याचे पाणी) लाडका शिष्य मोठा करत आहे शरद पवार साहेब कोणासाठी पाणी नेणार आहेत पाणी नेण्यासाठी कोण मदत करतय लोकांना कळतंय