सर तुह्मी खूप छान काम करतायत.सर तुमच्या बोलण्यातून जाणवतेय तुह्मी खूप कष्टातून पुढे आलात.तुमच्यासारख्या शिक्षकाची आज खूप मोठी गरज आहे.सलाम तुमच्या कार्याला.
सर तुम्ही ती गरीबी भोगली म्हणुन . तुम्ही पंढरपुरचे विठ्ठल झाला त तुमच नाव पण विठ्ठल तुम्ही विठ्ठला सारखे विटेवर उभे आहात विठ्ठलाच्या दर्शना साठी जशा रांगा लागतात तशा तुमच्या क्लासेस ला आज रांगा आहेत . पहावया विठ्ठल | देखावया विठ्ठल तुमच्या मध्ये खरोखरच विठ्ठल आहे . ॥ जय भगवान ॥🚩🚩
चुत्या आहेस तू..बुद्धी गहाण ठेऊ नका. विद्यार्थी म्हणजे ज्ञानसागरातील राजहंस. कोणालाही गुरु माना पण गुरूची सुद्धा परीक्षा केली पाहिजे. तुझ्या गुरुबद्दल हे एकदा पाहूनच घे. ✔️गुरूंनी 10 वर्षे mpsc केली. किती वेळा पास ( उत्तर शून्य ) ✔️ गुरु तीन वेळा लेखी परीक्षेला होते पोलीस भरतीच्या किती वेळा पास झाले( उत्तर शून्य ) ✔️ गुरुंनी जवळपास 12-13 वर्षे तलाठी ग्रामसेवक लिपिक अशा परीक्षा दिल्या, किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ) ✔️ गुरूंनी स्वतः डीएड केलं आहे. 2010 पासून तीन वेळा टीईटी परीक्षा झाली आहे. गुरु किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ). ✔️ गुरुना सरकारी नोकरी लागली का. हो..... पण गुरु जेव्हा वनरक्षक झाले तेव्हा वनरक्षक भरतीसाठी लेखी परीक्षा नव्हती. फक्त पळून पास झाले आहेत. ✔️ गुरूंना इंग्रजी चे स्पेलिंग तरी नीट येतात का. (उत्तर - नाही ) तपासायचा असेल तर गुरु जेव्हा ॲप मध्ये शिकवतात युट्युब ला शिकवतात तेव्हा उच्चार पहा. ✔️ गुरुजी शिकवतात का बरोबर. (उत्तर नाही. ते नको त्या विषयावर घसरतात, आणि अनेकदा चुकीचे शिकवतात.) ✔️ गुरुना एमपीएससीचा पेपर, तलाठी, शिक्षक भरतीचा paper सोडवायला द्या. गुरु पास होतील का.? ( उत्तर - नाही. गुरु दहा वर्षांपूर्वी एवढी कमी स्पर्धा असून पास झाले नाही. आता पासच होऊ शकत नाहीत. ) ✔️ गुरु इतके फेमस का झाले. शिवाजी महाराज,आंबेडकर, जंगली रमी, भोकर डायलॉग हाणून. ✔️ तुमच्या गुरूंना अवघड विषय शिकवताना कधी पाहिलं का??( उत्तर नाही. गुरु कधीही विज्ञान, इंग्लिश, जगाचा भूगोल, प्राचीन इतिहास, अर्थशास्र शिकवतच नाहीत. ) ✔️ मग गुरु काय शिकवतात.? (उत्तर - जे सोपे सोपे येत ते आधी पुस्तकात वाचून, त्यामध्ये डायलॉग, नाही आलं तरी मोक्कार बोल.) गुरु किती परीक्षा पास झाली हे तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर टाकून बघू शकता किंवा गुगलला सर्च केलं तरीही कळतं. उदाहरणार्थ एखादा मुलगा मुख्य परीक्षेला असेल, तर त्याचं नाव आणि परीक्षेचं नाव टाकलं तरी गुगलवर दिसून जाते. वनरक्षक भरती साठी लेखी परीक्षा 2019 पासून सुरू झाली आहे. गुरुचे सिलेक्शन त्याआधीच आहे. विद्यार्थ्यांनो वेळीच जागे व्हा. योग्य गुरुची, योग्य पुस्तकांची निवड करा. आयुष्यात यशस्वी व्हा. 🙏
चुत्या आहेस तू..बुद्धी गहाण ठेऊ नका. विद्यार्थी म्हणजे ज्ञानसागरातील राजहंस. कोणालाही गुरु माना पण गुरूची सुद्धा परीक्षा केली पाहिजे. तुझ्या गुरुबद्दल हे एकदा पाहूनच घे. ✔️गुरूंनी 10 वर्षे mpsc केली. किती वेळा पास ( उत्तर शून्य ) ✔️ गुरु तीन वेळा लेखी परीक्षेला होते पोलीस भरतीच्या किती वेळा पास झाले( उत्तर शून्य ) ✔️ गुरुंनी जवळपास 12-13 वर्षे तलाठी ग्रामसेवक लिपिक अशा परीक्षा दिल्या, किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ) ✔️ गुरूंनी स्वतः डीएड केलं आहे. 2010 पासून तीन वेळा टीईटी परीक्षा झाली आहे. गुरु किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ). ✔️ गुरुना सरकारी नोकरी लागली का. हो..... पण गुरु जेव्हा वनरक्षक झाले तेव्हा वनरक्षक भरतीसाठी लेखी परीक्षा नव्हती. फक्त पळून पास झाले आहेत. ✔️ गुरूंना इंग्रजी चे स्पेलिंग तरी नीट येतात का. (उत्तर - नाही ) तपासायचा असेल तर गुरु जेव्हा ॲप मध्ये शिकवतात युट्युब ला शिकवतात तेव्हा उच्चार पहा. ✔️ गुरुजी शिकवतात का बरोबर. (उत्तर नाही. ते नको त्या विषयावर घसरतात, आणि अनेकदा चुकीचे शिकवतात.) ✔️ गुरुना एमपीएससीचा पेपर, तलाठी, शिक्षक भरतीचा paper सोडवायला द्या. गुरु पास होतील का.? ( उत्तर - नाही. गुरु दहा वर्षांपूर्वी एवढी कमी स्पर्धा असून पास झाले नाही. आता पासच होऊ शकत नाहीत. ) ✔️ गुरु इतके फेमस का झाले. शिवाजी महाराज,आंबेडकर, जंगली रमी, भोकर डायलॉग हाणून. ✔️ तुमच्या गुरूंना अवघड विषय शिकवताना कधी पाहिलं का??( उत्तर नाही. गुरु कधीही विज्ञान, इंग्लिश, जगाचा भूगोल, प्राचीन इतिहास, अर्थशास्र शिकवतच नाहीत. ) ✔️ मग गुरु काय शिकवतात.? (उत्तर - जे सोपे सोपे येत ते आधी पुस्तकात वाचून, त्यामध्ये डायलॉग, नाही आलं तरी मोक्कार बोल.) गुरु किती परीक्षा पास झाली हे तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर टाकून बघू शकता किंवा गुगलला सर्च केलं तरीही कळतं. उदाहरणार्थ एखादा मुलगा मुख्य परीक्षेला असेल, तर त्याचं नाव आणि परीक्षेचं नाव टाकलं तरी गुगलवर दिसून जाते. वनरक्षक भरती साठी लेखी परीक्षा 2019 पासून सुरू झाली आहे. गुरुचे सिलेक्शन त्याआधीच आहे. विद्यार्थ्यांनो वेळीच जागे व्हा. योग्य गुरुची, योग्य पुस्तकांची निवड करा. आयुष्यात यशस्वी व्हा. 🙏
चुत्या आहेस तू..बुद्धी गहाण ठेऊ नका. विद्यार्थी म्हणजे ज्ञानसागरातील राजहंस. कोणालाही गुरु माना पण गुरूची सुद्धा परीक्षा केली पाहिजे. तुझ्या गुरुबद्दल हे एकदा पाहूनच घे. ✔️गुरूंनी 10 वर्षे mpsc केली. किती वेळा पास ( उत्तर शून्य ) ✔️ गुरु तीन वेळा लेखी परीक्षेला होते पोलीस भरतीच्या किती वेळा पास झाले( उत्तर शून्य ) ✔️ गुरुंनी जवळपास 12-13 वर्षे तलाठी ग्रामसेवक लिपिक अशा परीक्षा दिल्या, किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ) ✔️ गुरूंनी स्वतः डीएड केलं आहे. 2010 पासून तीन वेळा टीईटी परीक्षा झाली आहे. गुरु किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ). ✔️ गुरुना सरकारी नोकरी लागली का. हो..... पण गुरु जेव्हा वनरक्षक झाले तेव्हा वनरक्षक भरतीसाठी लेखी परीक्षा नव्हती. फक्त पळून पास झाले आहेत. ✔️ गुरूंना इंग्रजी चे स्पेलिंग तरी नीट येतात का. (उत्तर - नाही ) तपासायचा असेल तर गुरु जेव्हा ॲप मध्ये शिकवतात युट्युब ला शिकवतात तेव्हा उच्चार पहा. ✔️ गुरुजी शिकवतात का बरोबर. (उत्तर नाही. ते नको त्या विषयावर घसरतात, आणि अनेकदा चुकीचे शिकवतात.) ✔️ गुरुना एमपीएससीचा पेपर, तलाठी, शिक्षक भरतीचा paper सोडवायला द्या. गुरु पास होतील का.? ( उत्तर - नाही. गुरु दहा वर्षांपूर्वी एवढी कमी स्पर्धा असून पास झाले नाही. आता पासच होऊ शकत नाहीत. ) ✔️ गुरु इतके फेमस का झाले. शिवाजी महाराज,आंबेडकर, जंगली रमी, भोकर डायलॉग हाणून. ✔️ तुमच्या गुरूंना अवघड विषय शिकवताना कधी पाहिलं का??( उत्तर नाही. गुरु कधीही विज्ञान, इंग्लिश, जगाचा भूगोल, प्राचीन इतिहास, अर्थशास्र शिकवतच नाहीत. ) ✔️ मग गुरु काय शिकवतात.? (उत्तर - जे सोपे सोपे येत ते आधी पुस्तकात वाचून, त्यामध्ये डायलॉग, नाही आलं तरी मोक्कार बोल.) गुरु किती परीक्षा पास झाली हे तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर टाकून बघू शकता किंवा गुगलला सर्च केलं तरीही कळतं. उदाहरणार्थ एखादा मुलगा मुख्य परीक्षेला असेल, तर त्याचं नाव आणि परीक्षेचं नाव टाकलं तरी गुगलवर दिसून जाते. वनरक्षक भरती साठी लेखी परीक्षा 2019 पासून सुरू झाली आहे. गुरुचे सिलेक्शन त्याआधीच आहे. विद्यार्थ्यांनो वेळीच जागे व्हा. योग्य गुरुची, योग्य पुस्तकांची निवड करा. आयुष्यात यशस्वी व्हा. 🙏
सर माझा भाऊ पण पोलिस भरतीच करतोय पण एका मार्ककने बाहेर निघतो तो खूप मेहनत करतोय सर आमची परिस्थिती जेमतेमच आहे माझी खूप इच्छा आहे की माझा भाऊ पोलिस झाला पाहिजे
ग्रामीण भागातील मुल मुली अभ्यासु आहेत पण मार्ग दर्शन आणि प्रोत्सन मिळत नाही सरांसाख्या माणसाचा सर्वांना मार्गदर्शन ऐकायला मिळाल तर एक वेगळी क्रांती घडायला वेळ लागणार नाही