मुंबई येथे वेसावे गांव आहे तेथे कोळी समाजाचे लोक रहातात ते नारळ फुलांनी सजवून भवानी मातेची घट स्थापना करतात कोळी समाजातील लोक प्रत्येक कुटुंबात हयाच प्रकारे घट स्थापना करुण भवानी मातेची पुजा अर्चना करतात
खुप छान वाटतं घरातील पुरूष मंडळी देवीच्या पूजेची तयारी करत आहेत 😊 आमच्याकडे तर पुजा करणं अपराध समजलं जातं घरातले पुरुष अती शिक्षित झाले आहेत त्यामुळे देव-धर्म मानत नाहीत