अरे बंद करा खासदार,आमदार,नगरसेवक ह्याच्या सगळ्या सोई,सवलती आणि ह्यांची पेन्शन सुध्दा. सरकारी कर्मचाऱ्यांची कायमची पेन्शन बंद केली आणि ह्या खासदार,आमदारांची पेन्शन पण बंद करा कायमची😡😡
खरंय तुमचे बोलणे पण हा माणूस पहिला गद्दार झाला आणि त्याला काही मिळाले नाही म्हणून आता तोंड आपटतो आहे आणि समाजाला दाखवतोय याला अगोदरच काही असते तर हा कशाला गद्दार माणसांसोबत गेला असता आता बोलून काही उपयोग नाही कारण तेल गेलं तूप गेलं हाती आले धुपाटणे अशी गत झाली
कडू साहेब सगळ्यांना शेती खरेदी करून शेती करू द्या, बिगर शेतकरी कुटुंबातील माणसं शेती करू पाहतात पण त्यांना करू देत नाहीत.कुळकायद्यात सरकार नी जमिनी लुटल्या ते आता नोकरी पण नाही आणि विकायला शेती पण नाही. ना त्याला जमीन ना कर्ज माफी, है बदललं पाहिजे.सगळे ना शेती करू दिली पाहिजे, महाराष्ट्र सरकार चोर आहे,मराठवाड्यात एक कायदा आणि बाकी महाराष्ट्रात. दुसरा कायदा.
बच्चू भाऊ तुम्हाला गोर-गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजुरांविषषयी अत्यंत कलवला आहे. आपण अगदी पोटतिडकीने गोरगरिबांचे प्रश्र्न मांडता. परंतु असंवैधानिक मार्गाने पक्ष फोडून सरकार स्थापन करणार्यांच्या तंबूत जाउन बसलात ह्याचे आश्चर्य वाटतय.
बच्चुभाऊ कॉंग्रेसच्या काळात धान्याचे बाजार भाव एम एस पी पेक्षा अधिक होते त्यामुळे एम एस पी च्या भावाने धान्य खरेदी करण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. मोदीच्या काळात महागाई वाढली पण धान्याचे भाव वाढत नसल्यामुळे आणि एम एस पी नुसार सुध्दा सरकार खरेदी करीत नसल्याने शेतकरी गोत्यात आला . सरकारी धोरणं सगळी शेतकरी विरोधी.
अरे तुम्हाला बोलतांना लाज वाटली पाहिजे त्या माणसाने दीव्यांग मंत्रालय तयार केले म्हणून गुवाहाटी ला गेले आणि जातांना उद्धव ठाकरे यांना कॉल केला होता आधी........हे लक्ष्यात ठेवा बोलतांना..
कोण चुकीचे वागत आहे सांगा मला मी बोलेल...भाऊ सोबत पण pls भाऊची बदनामी नका करू भाऊ नी जर काम केलं नसतं तर 4 वेळेस अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले नसते...भाऊ च मन खूप निस्वार्थी आहे ......
भाऊ.... खरच मला तुमच्या सारख्या लोक प्रती निधी वर गर्व आहे तुमच्या सारख्या प्रतिनिधींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला पाहिजेत हीच श्री चरणी प्रार्थना
बच्चुभाऊ अभिनंदन असे लोकप्रतिनिधी पाहिजेत दे दनादन. बच्चू भाऊ गरिबासाठी न्याय मिळावा यासाठी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही बोललात शेतकऱ्यासाठी बोललात गरीब मजुरांसाठी बोललात अपंगासाठी बोललात. अभिनंदन कराव तितकं कमी आहे.
✌️🌹✌️🌹बच्चू भाऊ तुम्ही जे बोलतात.याच्याशाठी आम्ही 100% सहमती आहे.आमची गरीब शेतकरीवर्ग आपला.शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल आशा बोलत रहा विधानसभेत .आपला शेतकरी. पठाण एस एम. 👍👍🌷🌷
आणि याच लोकानचे भवितव्य यान्च्या हातात आहे. काय फरक पडणार आहे देशात. आहो यापेक्षा पारतन्त्र्य काय फरक आहे. या राजकारण्यानी आणि यन्त्रणेने ओरबाडले आहे. आणि सर्व पक्षातसारखीच स्थिती आहे.
बि जे पी चे हे दोन नेते पनोती अहे शेतकर्या साठी नंरेदृमोदी आणी देवेद्र फडनवीस हे दोनी नेते याच्या हाती सता आसे पर्यन्त गीरीबाच आणी शेतकर्याच प्रगती होनार नाही आता एकच विचार राहूल गाधी