साहेब 30000 शिक्षकांची भरती करणार होते त्यातील 10% कपात केलेल्या जागा रिक्त अपात्र गैरहजर जागा तसेच मनपा नपा विनामुलाखत संस्था अशा 10000 जागेची शिक्षक भरती शिल्लक आहेत.... या जागेची जाहिरात आचारसंहिते पुर्वी द्यावी अन्यथा आम्ही महाराष्ट्रील हजोरो अभियोग्यता धारक 07/10/2024 पुणे येथे आमरण उपोषण पवित्रा घेणार
महाराष्ट्र जर संपन्न राज्य आहे तर मग शिक्षण सेवक पद रद्द का केले जात नाही. शिक्षण सेवक पद हे महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला शोभणारे नाही . समान कामासाठी समान वेतन मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तोच डावलला जातो आहे.
मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील सतत मिडिया समोर येत नाहीत पण केसरकर साहेब मात रोजच मिडिया समोर येऊन काहितरी बोलत असतात ह्यावरून मुख्यमंत्र्यांची भुमिका मीच वटवतआहे आसे केसरकर साहेबांना वाटत असावे दुसरी गोष्ट मिडीया वाल्यांना पत्रकार परिषदा घेणेसाठी इतर खात्याने मंत्री सापडत नाहीत कारण ते सतत कामात असतात त्यामुळे सध्या रिकामे कोण आहेत तर ते म्हणजे केसरकर साहेब हे चोवीस तास रीकामे आहेत ते सहज उपलब्ध होऊ शकतात मी सर्वात ज्यासत जागा भरलो हेच उतर केसरकर देत आसतात हे काही उपकार करीत नाही किंवा शिक्षक भरतीचा खर्च तुमच्या घरातून करीत नाहीत एक लाख जागा रिक्त आहेत त्यांतून दहा विस हजार जागा भरलेतर लयी उपार केले नाही मोफत शिक्षण देण्याचा कायदा आहे त्यामुळे पहिली ते चौदा वर्षे वयापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे तुमच्यावर बंधनकारक आहे त्यामुळे उपकाराची भाषा करू नये होत नसेल तर मंत्री पद सोडावे
सगळ्यात जास्त थापा मारणारा महाराष्ट्रातील आता पर्यंतचा सर्वात अर्कार्यशील शिक्षण मंत्री . महाराष्ट्रातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणापासून वंचित ठेऊन कंत्राटी भरती केली. जेवढी घोषणा केली तेवढी शिक्षक भरती केली नाही.
कंञाटी शिक्षक भरती करताहेत ते पाञ शिक्षक नाही मग क्वालीटी इज्युकेशन हे कस शक्य आहे, त्यामुळे तातडीने उर्वरीत शिक्षक भरती फेज 2 करून, मुलांना, शिक्षक व d.ed ,b.ed बेरोजगारांना नौकरी द्या.