सर एकाच वर्षी 20हजार पद भरुस्तर दर वर्षी कमीत कमी5000शिक्षक भरती करावी, म्हणजेच ded धारकांना अभ्यास करण्यासाठी प्रेरणा राहील. आणि गुणवंत शिक्षकच तयार होतील
मागासवर्गीयांना TET / CTET ला 60% असतील तरच त्यांना खुल्या प्रवर्गात निवड केली हा चुकीचा निर्णय लावून भरती केली त्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय झाला कारण मागासवर्गीयांना TET / CTET मधे 55 % वर पास असते
सर आपण पारदर्शक भरती केलीत यात वादच नाही त्याबद्दल मी आयुष्यभर आभारी राहील. पण मी रयत ला लागलो आणि आजून जॉइनिंग नाही सर. अजुन वाट बघायची तयारी आहे पण नेमका किती कालावधि लागेल थोडा संभ्रम दूर करावा ही विनंती
सर तुमचं बरोबर आहेत पण तुम्ही नोटिफिकेशन देऊन किव्हा बुलेटिन मध्ये तसें सांगायला होते न हे का बर सांगितले नाही व तसेही प्रेफरन्स देताना हे त्यांच्या education नुसार होते न मग जनरल वर्गाचे प्रेफरन्स देऊन दिशाभूल का केली .
साहेब तुम्ही आणि शिक्षण मंत्र्यांनी अन्याय खालील प्रमाणे केले आहेत ..अन्याय क्रमांक 1. 55-60 मुद्दा हाताळण्यात अपयशी.. अन्याय अन्याय क्रमांक 2. 2022 पासून टेट घेऊन अजूनही तुम्हाला 16000 जागा/बिन्दू भरता येईना..अन्याय क्रमांक 3. रयत शिक्षण संस्थेत पात्रता धारकाना नियुक्ती देऊन सुद्धा हातात काही लागले नाही हे तुमचं अपयश.. अन्याय क्रमांक 4. सरळ सरळ शिक्षक भरती कंत्राटी कडे चालली तरी तुम्ही शांत का ??अन्याय क्रमांक 5. सेकंड फेज शिक्षक भरती घेण्यात अपयशी त्याचे कुठले नाव घेईना अन्याय क्रमांक 6. आंतरजिल्हा बदली न करून गरीब बिचारे शिक्षक बाहेर जिल्ह्यात जैसे थे ..अन्याय क्रमांक 7. 30,000 शिक्षक भरतीचे काय झालं की जे तुमचे स्टेटमेंट होते अन्याय क्रमांक 8. केवल टीईटी घेऊन अभियोग्यता चाचणी घेऊन केलं फक्त शोषण दिली फक्त बेरोजगारी आणि दिले फक्त नैराश्य घेतला फक्त डीएड बीएड धारकांचा तळतळाट .. कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र😢😢