ह्या माझ्या सहकारी मॅडम आहेत. अतिशय सोज्वळ स्वभाव,हुशार,मितभाषी,सर्वगुणसंपन्न, अश्या मॅडम आहेत. अतिशय हालाकीच्या परिस्थितीत ही खूप संघर्ष करून Tait Exam मध्ये 152 मार्क्स मिळविले..शासणाच्या सर्व अटी पूर्ण केल्या.शिक्षक बनन्याच स्वप्न आज तरी पूर्ण होईल ही ऐकमेव अशा होती आणि आज त्यांच्या वाट्याला इतका संघर्ष...खूप वाईट वाटतय...देवा कधी रे हा संघर्ष संपणार....त्यांच्या संघर्षाला यश मिळो हीच देवाचरणी प्रार्थना करतो.
हो बरोबर आहे पवित्र पोर्टल बंद झालेच पाहिजे! गोरगरिबांची मुलं कधी शिक्षक म्हणून लागलीच नाही पाहिजे, गुणवत्ता वाले लोकं शिक्षक म्हणून नकोच फक्त केरकचरा आणि गाळ पाहिजे शाळेमध्ये फक्त.