आचकाल मतलबी मित्र आहेत ताई अगोदर सुधामा सारखे मित्र असायचे माझेच बाबा दलीत समाजाचा मित्र होता तयाला भाऊ महनायच तयाला वेळो वेळी मदत करायचे तयांचया घरी लगनाला जायजे मरनावेळे परेयंत मीत्र पना निभवले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मा एकनाथजी शिंदे साहेब हे पदाची अपेक्षा न करता कर्तव्य पार पाडतात. मुलगी परणी निघे पर्यंत साहेब गेले तर नाहीच पण पंगतीत मित्राच्या मुलीच्या लग्नाला जेवण वाढणारा सामान्यातील जनसामान्य माणुस.
एकनाथ शिंदे यांनी गावाकडची परिस्थितीची चांगली जाण आहे आणि त्यांचा राजकारणात सुरुवातीपासून कामही चांगले आहे जनतेसाठी सदैव तत्पर असा मुख्यमंत्री होणे नाही
ताई खरच खूपच छान जे कोणी मुख्यमंत्री असतील ते सोतः च नाही . तर त्यांची खुर्सी पण धन्य झाली . आसा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही . परंतु आताचे मुख्यमंत्री आजी माझी काय सांगावं आणि काय बोलावं . आयच्या एखाद्या मुख्यमंत्र्याला मी विचारतो की आजपर्यंत तुमच्या आयुष्यात घडला का कधी प्रसंग 👌👌
हे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात ..!असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा केव्हाच लाभणार नाहीत..!!गरिबांचा कैवारी आहेत शिंदे साहेब.. साहेब तुमच्या कर्तुत्वाला आम्हा गरिबांचा सलाम...!!! साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..❤❤❤❤💐💐💐💐
रुपाली ताई तुमचे किर्तन खुप छान आहे आणि तुमचे सर्व किर्तन मला खुप आवडतात राजकारण एकीकडे आणि मैत्री एकीकडे मुख्यमंत्री साहेबांनी मैत्रीत राजकारण आणले नाही आणि राजकारणात मैत्री आणली नाही साहेब तुमच्या मैत्रीला माझा प्रणाम आज तुम्ही दाखवुन दिले मित्र मित्र असतो मग तो गरीब असो या श्रीमंत❤️❤️🙏🏻🙏🏻
रुपाली ताई तुमचे संपुर्ण कीर्तन ऐकले डोळ्यातुन आपोआप अश्रू येत होते दोस्ती काय असती तिला गरीब व श्रीमंत भेद नसतो हे कीर्तनातून चांगल्या व सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला व तुमच्या कीर्तनातील शब्दाला सलाम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉