बाभळीचे लाकूड 21 दिवस पाण्यामधे ठेवायचे नंतर त्याच्या पाट्या काढायच्या आणि वापरायच्या. कारण की त्या पाट्या खुप दिवस खराब होत नाहीत. माळवदाचे घर वानवताना ही पद्धत वापरायचे लोक अस सांगतात.
चागंल दिसत ,करून पहा ,याला मैन पावर ,चारा ,पाहीजे ,ऐखाधदा रोग आला तर नुकसान खुप होते ,अजिबात परवडत नाही ,प्रोडक केल तर थोडा फार फायदा होउ शकतो ,पंरतु काहीही परवडत नाही