महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभली आहे . महाराष्ट्रातील सर्वच संत विठ्ठलाची अरे तुरे बोलतात . तसे संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज ,संत नामदेव महाराज संत जनाबाई या सर्व संतांनी अनेक अभंग लिहिले आहेत . आणि या अभंगांमध्ये ते विठ्ठलाशी अतिशय जवळीकतेने अरे तुरे बोलत आहेत. तेच आपण या व्हिडिओमध्ये का ते पाहू .
15 окт 2024