खुप च छान बाबा मला महाराजांच चरित्र खुप आवडते गाथा वाचायला देखील खुप आवडते खरोखरच धन्य ते जन ज्यानी महाराज पाहिले एक एक अभंगामध्ये तुक्या असे म्हटल आहे त्य ऐवजी तुकया असं म्हणावं असं मला वाटतं महाराज तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
माझी भक्ति भोळी । एकविध भावबळी ॥१॥ मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥ आतां अनारिसा । तेथे न व्हावें सहसा ॥२॥ तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥३॥ अर्थ माझी भक्ती भोळी आहे.मी फार एकनिष्ट तुमच्याशी आहे.असा छान चाललेला भक्तीचा सोहळा सोडून मी का निराळा राहू?देवा तुझ्याशी माझे असे नाते जुळले आहे की आता मी तुझ्याशी बिलगून राहावे.तुकाराम महाराज म्हणतात तू आता तुझे पाय दोन्ही जोडून निट उगाच उभा रहा.
सर, देहूत गाथा मंदिर खूप सुंदर बांधले आहे ,भंडारा डोंगरावरही खूप मोठा कोट्यवधी चा प्रोजेक्ट चालू आहे मनाला एक खंत वाटून गेली ती म्हणजे तुकाराम महाराजांचे राहते घर फार जीर्ण अवस्थेत आहे खरा ऐतिहासिक वारसा तो आहे तो येणाऱ्या पिढ्यांसाठी जपला पाहिजे त्याचा जिर्णोद्धार झाला पाहिजे
जय जिजाऊ 🙏🙏जय शिवराय 🙏🙏सरजी 🙏🙏खूप खुप छान माहिती सामान्य लोकांना कळतील असे संत तुकाराम महाराजांची ओळख व विदयार्थी ही सहज विषय रस होतील 👏👏👏the great 👌👌👌👍🏻👍🏻👍🏻🙏🙏
सर तुम्ही संत तुकाराम महाराज यांचे चरित्र फारच कमी वेळात उरकून दुसरेच भारूड फारच लांबविले आहे. कारण विषय हा संत तुकाराम महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा होता .आणि आपण मधातच येथे संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र संपले असा उल्लेख केला आहे. वास्तविक संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र कथनासाठी खुप खुप दिवस लागतील.
सर आपन माहिती अप्रतिम देताय परंतु दुहेरी भूमिका घेताय ज्या भाकड कथा सनातन्यनि सागितल्या त्या खोडून न काढता अस म्हटल जात म्हणजे क़ाय कृपया विनंती असेल आपन एकेरि भूमिका घेऊन अभगाच्या वह्या वरतीं आल्या नसून त्यांच्या शिष्य गन जे टालकरी होते त्यांनी ते अभंग लिहून काढले तुकारामाची हत्या झली है देखील आपन दुहेरी मांडल तुकारामना वैकुंठ मान्य नाइ उटल ते हत्येबददल सांगतात लावूनी कोलित माझा करतील घात ऐसे बहुतांचे संधि सापडलो खोलेमधि जीवत असताना त्यांच्यावर हल्ले झाले या अर्थी घात jhala है ख़र आहे रामदास बरे नाइ गेले वैकुंठ ला तुकोबा बरे पाठवेल कृपया या भाकड कथा खोडुंन काढ़ा व्यात विनंती आपन महान अभ्यासक आहात परंतु आम्ही नवीन पीढ़ी जा angel न तुकोबा वचतोय तो angel दुहेरी नसावा
आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताया ॥१॥ झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥ अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मन । साधन हे बुडविलीं ॥२॥ पिटूं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जय जयकार आनंदें ॥३॥ अर्थ आहो आम्हीं वैकुंठाचे वासी आहोत परंतु आम्हीं या भूतलावर पुराणातीला ऋषी मुनींनी जे वचन सांगितलेले आहेत भक्ती आचरण कसे करावे त्याचे प्रत्येक्ष अचारण करून दाखविणे यासाठी आलो आहोत.संतांचे मार्ग आम्हीं झाडू अज्ञानरूपी जे जंगल आहे आम्हीं ते साफ करू संतांचे उच्छिष्ट जे राहील ते आम्हीं अतिशय आदराने सेवन ग्रहण करू.पुराणात जे अर्थे सांगितले आहेत त्याचा या शब्द ज्ञानी लोकांनी नाश केला आहे विषय लोभी झालेले माणसांनी पारमार्थिक साधने नष्ट केली आहेत.तुकाराम महाराज म्हणतात आम्हीं भक्तीचा डांगोरा पिटू व त्यामुळे काळी काळास हि दरारा सुटतो व या कारण मुळे च हरी नामाचा आंनदाने जयजय कर करा
@@arogyanaturodham1499 नव्हे जोखाई । माय राणी मेसाबाई ।।१।। बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ।।ध्रु।। रंडीचंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ।।२।। बहिरव खंडेराव । रोटीसुटी साटी देव ।।३।। गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ।।४।। मुंज्या म्हैशासुरे । हे तो कोण लेखी पोरे ।।५।। वेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ।।६।। तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ।।७।।
घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥ नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥ तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नव्हो ॥३॥ अर्थ:- समाज्यात काही लोक असे असतात की, घरात बायका-पोर उपवाशी असतात; पण बाहेर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात .कुणी खरच त्याच्या घरी येतो म्हंटला तर ते तोंड चुकवितात .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या माणसांचा दंभिकपणा आम्ही ओळखून आहेत, आम्ही मात्र तसे दांभिक नाही.
तुकाराम जे बोलत तेच करत ..बोले तैसा चाले त्याची वंदीन पाउले ..तुकाराम महाराज आपल्या बायका पोरांना एकटे सोडुन कधीच वैकुंठाला जाणार नाही ...तुकारामांना कधीच वैकुंठाला जायच नव्हत त्यांना जबरदस्तीने वैकुंठाला पाठण्यात आल !!
मानव जीवना साठी खुप कष्ट घेतले पण त्याना देव बनवेले सर आलंदी चा प्रयत्न फसला देहु ला मात्र मोका मिलाला भटजी ने संगतीले की विमान आले अभंग गायप झाले तो काय
Hi sir mi pradip shinde At .takarvan tq jalna dist jalna School-Netradip Vidyalaya moti gavan .. Sir mi tumhala maza adarsh manto Tumchi kavita mala School madhe hoti . Tumhi mazya School madhe aale hote mi tuchya sobat ek pic kadhla hota ..mala athvate Sir kadachit tumhala Athvat nasel ...sorry Sir pan mazyakade to pic nahi ye ata mala khup khant aahe Sir.
महोदय आपण एवढे सत्य आसले सरखे सांगता त्याचा पुरावा सांगा नुसते ऐकिव माहिती वर सांगु नका दादोजी कोंडदेव हे राजेचे नोकर होते तसेच ज्ञानेश्वर याच्या नंतर 500 वषे नी महाराज जन्मले काहीतरी थोंताड सांगु नका
Sir tukaram ji ke jivan charitra ko jaan ne ki bahot iccha hai lekin kahi se bhi inke charitra ka hindi video nahi mill raha to sir plz ye video ya koi aur inke jivan charitra ka video dalo na 🙏🙏🙏 plz sir
@@PanchfulaPrakashan mhanjech khoon zala kinwa kela ani purun takale he saty aahe pan konach many karat nahi prabodhankar thakare pan tech mhantat mala tar 100 takke khatri aahe asach zale asel bhat kahihi karu shakatat