सतत चे नकारात्मक विचार कसे थांबतील | सतत नामस्मरण कसे घडेल | मन कसे शांत होईल सतत नकारात्मक विचार मनात येतात, चिंता वाटत राहते , नामस्मरण घडत नाही यावर काय करता येईल याचे निरुपण समर्थ कृपेने करण्यात आलेले आहे.
JAY SADGURU. ..may mauli sadguru maze eakte lekru me tuze sokhy maherache sodun me jach sasaricha bhogto....nako sokhy ase jethe na tu sange aata sosvena he song......jay jay raghuveer samarth...
जय सद्गुरू.. खूप छान मार्गदर्शन आपण केले. प्रत्येक क्षण सद्गुरूंना भेटण्याचे,सद्गुरू चरणी सार्थक करण्याचा मार्ग आपण कळवून दिलात. खूप खूप आभार सद्गुरू. जय सद्गुरू..