कुर्हाडे तुम्ही काय निष्टेच्या गोष्टी करता. पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार गटात तुम्ही गेलता परत इकडे आला . आणि खासदारांवर बोलण्याची पात्रता काय तुमची जरा मान ठेवा तुमच्याच पक्षाचे खासदार आहेत.
फक्त तुतारी बाकी कुणी काही चर्चा करू नका आणि वाणी साहेब तुम्ही कुणाच्या कितीही bite घ्या आणि चर्चा सत्र घ्या पण जुन्नर च्या जनतेने आधीच ठरवलं आहे या वेळेस फक्त तुतारी च ........ना बेनके ना शेरकर ना सोनवणे ना बुचके ना ढमाले ना कुह्लाडे या वेळी फाक तुतारी तुतारी आणि आमचा उमेदवार आहे फक्त शरद पवार
माननीय विजय सर आपण उगाच निष्ठे च्या बाता करू नका सगळा तालुका जाणतो आपली निष्ठा पवार साहेब आणि कोल्हे साहेब म्हणतील तोच उमेदवार निवडुन येणार आहे आणि वाणी साहेब आपल्यला विजय सर सोडून दुसर कोनी भेटत नाहीये का मुलाखती साठी वाणी साहेब आपण पत्रकार आहात आणि पत्रकार हा निष्पक्षपाती असावा आपण आपली विश्वासार्हता गमवू नका 🙏🙏🙏
जर अतुल बेनके यांनी येवढा विकास केलाय म्हणतात मग आता कशाला पवार साहेब पाहिजे, दिल्या घरी सुखी रहा! आणि कुर्हाडे साहेब शेरकर आल्यावर पक्ष वाढेलच मग तुमच काय दुखतंय,पॅच अप करायच म्हणता तर पळायला कोणी सांगितले होते?
सत्यशील दादांना उमेदवारी दिली तर ते निवडून येतील सत्यशिल दादांना उमेदवारी दिल्यामुळे तुम्ही ज्यांची मागणी करतात ते चित्रपट होतील त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत परंतु तुमच्या बोलण्यात काही तथ्य नाही जुन्नर तालुक्यातील जनतेला आपली भूमिका काय आहे हे माहित आहे