प्रशासकीय यंत्रणा दलाली भाडखाऊ पणाने कीडली आहे,मागे एकजण नेता म्हणालाच की"सरकार भाजपाचे असल तरी प्रशासकीय यंत्रणा आमचीच आहे"त्यामुळे सरकार बदलुन काही उपयोग नाही.हे असच चालणार
Paishyasathi he gidhad sushantchi Cas hatat ghetat paisa milala ki bajula hotat yanchava bharosa na karnech bar pan Yana kute mahit aahe ki aapan Melo ki he paise sat gheun janar aapli landing luli pidi he khanar paise aise logonko lat marke bhagana chahiye devch nyay denar sushantla jastys 4 sushant disha
कोर्टात राजकीय पुढाऱ्याचा किंवा काॅरपोरेटर चा हात पाय ढुंगण असल्याशिवाय केस पुढे सरकत नाही गेल्या दहा वर्षांपासून हेच चालु आहे आणी हे नवीन आहे भोसडीचे मार खातील एक दिवस
सुळे ताई उगाच नाही बोलल्या अकेला देवेंद्र क्या करेगा ? गरिबाला वेगळा न्याय आणि धन दांडग्याना वेगळा न्याय हेच खरे आहे. याच धरतीवर गरिबाचे वेगळे आणि धन दांडग्याचे वेगळे संविधान असे म्हणावेसे वाटते.
या प्रकरणात जे जे संबंधित आहेत आणि जे जे आपली जबाबदारी टाळत आहेत, त्या सर्वांच्या मानगुटीवर बसून दिशा आणि सुशांत यांनी स्वतः साठी न्याय मिळवून घेतला पाहिजे.
दिशा सुशांत चे कुटुंबीय चूप आहेत मग हे कशाकरीता उठाठेव करतात CBI एव्हढी वर्षे का चूप आहे p m shah modi ka chup आहेत तत्काळ cbi ला आदेश द्यावेत नाहीतर राजीनामा द्यावा
संशयित आरोपी आणि त्याचे जन्मदाते ज्या सहजपणे हसतखेळत वावरत होते आणि मतदारांचे 'प्रबोधन' करीत होते तेव्हाच या प्रकरणाच्या 'दिशे'चे बारा वाजले आहेत हे लक्षात आले होते
बापरे किती भयानक आहेत सगळ्या गोष्टी, इथे वकिलांनाच न्याय मिळत नाहीये मग सामान्य जनतेने आशाच सोडून ध्यावी आता जनतेला आणखीन जागृत करायचं काम देखील यांनाच करायला हवं
काहीही म्हणा राजकारणी , सेलीब्रिटी हे न्यायापेक्षा मोठ्ठे आहेत , पैशाने न्याय विकत घेऊन अन्याय दाबला जातो , दुर्दैवाने सगळी न्यायव्यवस्था विकाऊ झाली आहे , सरकारने याबाबतीत एकदा सगळ्या प्रकरणात क्लिन चिट देऊन देऊन मोकळं कराव आणि ही प्रकरण मिटवून टाकावीत .
ज्या खडसेंनी तळागाळापर्यंत भाजपा पोचवली त्यांच्यावर लगेच कारवाई होते आणी उध्दव परिवाराशी हितसंबंध असल्यामुळे मी मारल्यारखं करतो तू रडल्या सारखं करतो असे सर्व चालले आहे
जर judiciary एवढी सडली असेल तर काय आपनाला काय justice मिळणार. त्यापेक्षा आपले प्रश्न swatसोडावा.. पैशांनी सत्ता judiciary पोलीस सगळे विकत घेता येत हेच नागडं सत्य ahe
मनसुख हिरेन, सचिन वाझे या प्रकरणावर तत्कालीन विरोधी पक्षाने (सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी) खूप रान उठवले होते मग त्यावर आत्ता काय चालू आहे यावर पण प्रकाश टाका
खरच हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. भ्रष्ट न्याय संस्थेवर माझा विश्वास कधीच नव्हता. परंतु मोदी सरकार यावर एक विश्वास होता की ही व्यवस्था ते सुधारतील. परंतु त्यातले अनेक लोक स्वतः भ्रष्ट आहेत किंवा नेतृत्व अत्यंत नेभळट आहे असे म्हणायची वेळ आली आहे.
अोझा साहेब खर तर धन्यवाद मानायला पाहिजे एवढी मोठी अाॅफर तुम्ही नाकारली आणि न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहात तुमच्या प्रयत्नांना यश मीळो हीच इश्वर चरणी प्रार्थना
रमेश किणी सारखं सगळे दाबले जाईल. मध्ये चंद्रकांत पाटील बोलला होता की सीसीटिव्ही फुटेज मिळाले आहे. मी भाजपा चा सहानुभूती असलेला मनुष्य आहे तरीही फडणवीस आणि इतर लोकांवर विश्वास राहिलेला नाही.
वकील,यु ट्यूबर , अर्णव गोस्वामी,राणे परिवार, निलेश ओझा साहेब हे सगळे गप्प परंतु जनता आजही सुशांत सिंग आणि दिशा साल्यान केस मध्ये न्यायाची लढाई न्याय मिळेपर्यंत चालू रहावी याची वाट पाहून आहे.
अर्णव गोस्वामी एक सच्चा पत्रकार आहे । रोज चे बॉंब फुटत आहेत ।प्रकरण वरुन दाबले तर ते काय करणारॽमुख्य म्हणजे सुशांत च्या कुटुंबियानी याचा पाठपुरावा करायला पाहिजे ।
फडणवीस एस आयटी ची घोषणा करतात आणि चोकशी करतच नाही त्या jarange ची एस आयटी चौकशी लावली असती तर ही वेळ देवेंद्र जी वर ही वेळ आली नसती निदान पालघर साधू चे तरी चौकशी व्हायला पाहिजे होती खूप जनतेला आशा होती
khare aahe. Raj Thackeray. Pan tyani svabalavar ladhave aani raj thackeray ne svatha election la ubhe rahave. aani cm cha face mhanun samor yave. aani nivdun ale tar please left wing party kade jave nahi.
@@pravinkalbande3396 भाऊ जरा ग्राउंड reality पाहा.... Characterless बायको आहे त्याची मागे विवेक ओबेरॉय सोबत सापडली होती mumbai हॉटेल मध्ये....नेट वर फोटो पण असतील.... बाकी youtube विडिओ delete केले आहेत...
अशाच प्रकार च्या पंतप्रधानाच्या डिग्री च्या संबंधित चर्चा पण एकाएकी का थंडावल्या? टीका करायची असेल तर निःपक्षपाती पणे करावी त्यात कुणालाच झुकते माप देता कामा नये. नेहमी प्रमाणे सदोदित ठाकरे-पवार-काँग्रेस ह्यांच्या वर टीका करण्यापेक्षा काहीतरी वेगळा कार्यक्रम सादर होईल अशी अपेक्षा आहे.
नियती वैगेरे भाबडेपणा(खरंतर मूर्ख पणा) आहे, करणारे जेलमधून सुद्धा निवडून येतात, भरभक्कम पगार व नंतर पेन्शन घेतात, स्वतः व स्वतःचे चमचे याव्यतिरिक्त कोणाचीही कामे करत नाहीत उलट मस्त रूबाबात जगतात😡
@@S.S.P.9999 फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
जर भाजपाला न्याय करायचा असेल तर त्वरित करावा निवडणुकीचा विचार करू नये . नुसते ते परत आपल्याला कामाला येतील म्हणून ही चालढकल चालू आहे दूसरे कांही नाही .
जे ओझा वकील साहेबांनी कथन केले त्यात जर तथ्य असेल तर न्या.उपाध्याय यांचे विरूध्द CJI कार्यवाही का करीत नाहीत, ह्याविषयी आणखी थोडे विस्तृत विवेचन करता येईल का ?
@@MadhukarThorat-s7c फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
@@amit0650 पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होते. आज भाजप च्या काळात पुण्याची अवस्था अंमली पदार्थ, ड्रग, कोयता गँग, लॅण्ड माफीया आणि गोळीबार यामुळे पुर्ण नाचक्की झाली आहे.
एक तरी प्रकरणाचा तपास पूर्ण करून जर दोषी लोकांवर कारवाई केली असती तर भाजप वर ही वेळ आली नसती. फडणवीस पूर्ण निष्प्रभ झाले आहेत. त्यांच्या राजकारणाला आता उतरती कळा लागली आहे हे नक्की.
दोन माणसं मारुन हे सो कॉल्ड वरिष्ठ लोकं उजळ माथ्याने वावरतात. सर्वांना माहीत झाले आहे कोणा कोणाचे हात आहेत. आपलं सरकार येऊन आता पुढच्या निवडणुका ही लागतील. तरीही जे गुंतले आहेत त्यांना का नाही एक्सपोज करत? त्यांना नेस्तनाबूत करण्याची संधी असताना देखील नरमाईचे धोरण घेत आहेत. कोणावर भरवसा ठेवावा?? योगीजी सारखा नेता हवा. एक घाव दोन तुकडे...
किती भाबडी आशा आहे प्रभाकरराव तुम्हाला खरच मला तुमचं कौतुक वाटतं ह्या देशाला ह्या राजकारण्यांनी येवढं पोखरून ठेवले आहे की जनता काही वाकड करू शकत नाही.जनतेचा दरबार हे सिनेमात ठिक आहे वास्तवात नाही.
Dear don't tell this we all have to bring change .no one else can do that.if you studying you have to learn otherwise you can't win.chalo saab haath milao roar loudly for sushant n Disha
नेभळटपणाला सज्जन विकृती म्हणायचे आता बंद केले पाहिजे. महाराष्ट्राला योगी आदित्यनाथ यांच्यासारखाच नेता पाहिजे. गेल्या दोन वर्षांत काय झाले पालघरच्या साधूंच्या हत्याकांडाचे, दिशा सालियान, सुशांत सिंग, अनंत करमुसेच्या प्रकरणाचे ? नुसता नेभळटपणा चालु आहे. 🤬
विरोधात असताना बोंबाबोंब करतात , सत्तेत आल्यावर सेटलमेंट करतात , हीच आजच्या राजकारण्यांची पद्धत झाली आहे... हे आतून एकच असतात, फक्त जनतेची दिशाभूल होत आहे
ऍडव्होकेट निलेश यांच्या साठी एक सूचना. बदलेल्या कायद्यानुसार या प्रकरणी काही तत्पर कारवाई ची शक्यता आहे का? या विषयावर पुढील पॉडकास्ट मध्ये खुलासा करावा.
ज्या दिवशी फडणवीस आणि राऊत ह्या दोघांची मीटिंग वांद्रे कुर्ला काॅम्पलेक्स मध्ये एका होटेल मध्ये झाली होती तेव्हाच या प्रकरणाची सेटिंग झाली होती. आणि त्या मीटिंग चे कारण हे दिले होते की फडणवीस साहेबांची मुलाखत सामना वृत्तपत्रांत घेण्याबाबत ही मीटिंग झाली होती. काहीही होणार नाही ह्या केसमध्ये फक्त जनतेचे ची दिशाभूल (माईंड डायवर्स) करतात.
Aha rajkarani aahet balasahebani pan asech kele hote sanjay datt innocent aahe AK 47 hoti tari shiksha zali tari tya sathi kiti uladhal zali asel bagha ho tar aata kitichi zali asel
@@suryakantvarma-j6b फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
@@jaimaharashtra5327 फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
अर्णब एकदा जेल ची हवा खाऊन आला तेव्हा पासून त्यांनी ठरवलंय कुटल्या ही नेत्याच्या नादी लागणार नाही कुठली ही केस मध्ये आत टाकतील हे लोक. तो तेव्हा पासून थंड पडलाय तो आजूनही थंडच आहे .
भारताची सत्ता ताब्यात घेण्यासाठी ह्या व्यवस्थेवरील सामान्य लोकांचा विश्वास नष्ट करणे हा मावोवाद्यांसाठी खुप महत्वाचे आहे. हा खुप मोठ्या कटाचा भाग आहे , ह्यात कित्येक राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि न्यायाधिश सामील आहे.
निदान कुठे पाणी मुरतेय ते लक्षात आणुन दिले.. त्या माणसाने स्वतःचा स्वार्थ पाहुन Justice delayed is Justice denied अशी परिस्थिती करून ठेवली आहे.. त्याशिवाय ॲड ओझा हे जनतेचा आवाज आहेत आणि सत्तेवर बसलेल्यांना हे असले अडथळे दूर करता येत नाहीत म्हणजे यापुढेही अशा गोष्टी घडत राहतील आणि कोणीही दखल घेणार नाही असे काही आहे काय?? लोकांना सद्या वाट पहाण्याशिवाय कोणताही मार्ग उरला नाही..
बाकी RU-vid channel वर जश्या चर्चा चालतात तशीच ही एक चर्चा . बाकी ४ दिवसा पूर्वी "फडणविस" ह्यांनी "उद्धवजीठाकरे" हूच्यांसाठी स्वतः "लिफ्ट" खाली केली म्हणे . अणि "चंद्रकांत पाटील" ह्यांनी "चोकलेट" गिफ्ट केल म्हणे.
मा दैवेद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणात सुशांत सिंग व दिशा सालयानी यांना न्याय मिळाला पाहिजे कोणताही भडवा दोषी आसो त्याला कडक सजा झाली पाहिजे असे जनतेतुन बोलल्या जात आहे