भैया... शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.. 🙏🏻🙏🏻 आता आमच्या शेतातून सुरत चेन्नई महामार्ग जात आहे.कामाला आणखी सुरुवात झाली नाही. आम्ही काय दक्षता घ्यावी हे कृपया सांगा. शक्य असेल तर सरपंच साहेबांचा नं द्या. आम्हाला खूप मदत होईल.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
समृद्धी म्हणजे प्रगती नाही एवढ्या पैशात महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील पाणी रस्ते शाळा आरोग्य ह्या सुविधा झाल्या असत्या पण याचे स्वप्न म्हणजे स्वप्न बाकी काही नाही
Aho dada mi pn shetkarich ahe pn tumhi lokani mobadla 4 pat ghetla ani ata aplya shetkari bandhavana kalayla lagaleki apali kahi jamin tikade rahili mg karaych kay ata vel nighun geliy apan kay karnar tya veli sarpanch kay karat hote dada sarpanchacha sahi shivay gavatlya rastyachi mori sudda manjur hot nahi tr gram panchaytcha noc shivay rasta kasakay manjur zala
दादा आपल्या माध्यमातून एकच म्हणणे प्रत्येक ग्रामपंचायतीने आधी आपल्या गावातील शिवेच्या आतील शेत जमीन मोजून घेणे म्हणजे शेतकऱ्याचे बांध कोरा कोणी होणार नाही प्रत्येकाची जमीन योग्य जेवढी उतारावर आहे तेवढी मिळेल पाहा राज्य सरकारला आणि ग्रामपंचायतला जमलं तर
भावा माझी जागा पण शिवला आहे पण झाडाझुडपाचाबांध शेजारील शेतकरी ने सरकवत सरकवत वाकडा केला आहे आम्ही 30 वर्षे कोणीही शेती केली नाही आम्ही शहरात राहतो मोजणी करताना कोणती काळजी घेणे
दादा हमारे ओहर गाव जटवाडा रोड औरंगाबाद मे भी यही हाल है हमको भी यही कहा गया और जो करना था वही किया हमनें भी निवेदन दिये और पाठपुरावा किये लेकीन आजतक नही हुवा सरकार तमाम शेतकरी को रास्ता दे
आम्हाला पण समृद्धी मुळे खूप त्रास झाला आणि आजूनही होत आहे परंतु आमच्या गावाजवळ टोलप्लाजा आहे त्यामुळे आम्हला अपेक्षा होती की कुठतरी आम्हाला रोजगार मिळेल परंतु काही राजकारणी लोकानी त्याचे नातेवाईक तसेच त्याच्या मतदारसंघातले मुलांना तिथं काम लावून दिल
गणेश दादा समृद्धी चे पैसे जास्तीत जास्त दोन वर्षात संपतिल काळ्या दगडावरची रेष आहे आमच्या ई कडे पण ह्या गोष्टी झाल्या आहेत आज लोकांना भूमिहीन केलं आणी पैसे पण संपले आहेत midc मध्ये काम पण भेटत नाही रेल्वे रिंग रोड पुनर्वसन संपले सगळे गुजराथी मारवाडी लोकांना कमी भावात जमिनी विकून भिकारी झाली लोक खूप अवघड परिस्थिती होणार पुढे बघा एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा पासून कळायला लागले तेव्हापासून आत्ता पर्यंत ही परिस्थिती डोळयांनी पहिली दादा वाईट वाटतं खूप म्हणजे खूप राम कृष्ण हरी,,🙏🙏🙏🙏🙏
दादा गायरान आक्रमण बद्दल काही बोला जर गायरान आक्रमण रद्द झालं नाही तर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा त्याचा घराचा व राहण्याचा प्रश्न आहे तुम्ही असा काहीतरी व्हिडिओ टाका की हे आक्रमण रद्द झाले पाहिजे
नागपुर मुंबई एन एच ६मोठा केला असता तर पैसे वाचले असते तसेच बुलेटट्रेन ची पण आवश्यकता नाही पण पैसे भेटतात ना सर्व नेत्याईले जो भाडखाऊचा दारू नसशील पेला तोही पेते
सरकार न विकास करावा परंतु शेतकऱ्याचा विचार करून करावा. शेतीच्या कच्च्या मालावर औद्योगीकरण अवलंबून असतं औद्योगीकरण अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे हे कधीबी लक्षात असावे ज्या दिवशी शेतकऱ्या रागाचा उद्रेक होईल त्या दिवशी तुमचा औद्योगीकरण जागेवर ठप्प होईल. 🇮🇳 जय जवान जय किसान,👳♂️
दादा माझी पण जालना नांदेड हायवेला लागुन 1 एकर जमीन आहे, परंतु तिथून जालना नांदेड समृद्धी महामार्ग जात आहे. त्या शेतात आम्ही एक बंगला पण बांधला पण तो बंगाला पण रोड मध्ये चालला. सध्याचे तिथले मार्केट हे 10 लाख रुपये गुंठा आहे पण सरकार आम्हाला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रमाने योग्य मोबदला दिला जात नाही. पण काय ' शेवटी शेतकरयाचा वाली कुणीच नसतं ' पाच पट चा भाव सरकारनी अडीच पटीवर आणला, वा रे सरकार. मन खुप दु : खी आहे जमीन देण्यास. चाभर सरकार आहे सालं.
Ashok Chauhan ladya vote to deto gajr Nanded walino sudhra deshala विकणारी mndali tumchy नांदेड मधून निवडून येते आणि तुम्ही निवडून देतात नांदेड अशोक क्या बापाने पण विकास नाही केला आणि यान पण नाही.
@@obc7523देशद्रोही शेतकरी द्रोही अंबे शेतकरीच पोशींदा आहे जगाचा नाहीतर काय देशद्रोही समाजद्रोही व्यापारी थोडीच पोशींदा आहे ते तर बायकोही वीकुन टाकतात पैशासाठी किंवा फुकट देतात फायद्या साठी.
दादा समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी जनसामान्य माणसासाठी बांधलेला नाही .तो कॉन्ट्रॅक्टर साठी आमदारा खासदारांची मोठे वाहन जाण्यासाठी तो मार्ग तयार केलेला आहे
आमच्या गावातून पुणे बेंगलोर ग्रीन्ंफील्ड़ हाईवे जात आहे आंम्ही आंदोलन सुरु केले आहे पन बाधित लोक घराबाहेर पडत नाहीत काय करावे हे सर्व रस्ते प्रकल्प शेतकरी लोकांना आयुष्यतन उठ्वनेचा प्रकार आहे सबका साथ सबका विकास आंणि शेत्कर्याचा सर्वनाश सत्यानाश हे केन्द्रसरकारचे धोरण आहे भावानो
कोणते गाव तुमचे?फक्त आंदोलन करून नका कोर्ट मध्ये जाऊन ह्या हायवे वर stay आणा. एक हायवे असताना दुसऱ्या हायवे ची काय गरज नाही,तोच जुना हायवे 6 पदरी करा.हे सरकार उद्योगपतींचे आहे शेतकऱ्याचे नाही
त्या समृद्धी ने सगळ्यांच वाटोळं केलं त्यांनी ज्या लोकांच्या वाहनांनी कामे करून घेतली त्याचे सुद्धा पैसे वेळेवर दिले नाही लोकांनी हफ्ते भरायला सुद्धा पैसे दिले नाही अंगावर हफ्ते भरले
शेतकऱ्याचे एक तर ट्रॅक्टर त्या समृद्धी मार्गावर दिसतं का शेतकऱ्याच्या बैलगाडी तो समृद्धी मार्ग प्रत्येक गावाला जोडणारा व गावातील छोट्या छोट्या पांदन रस्त्याला जोडणारा जेणेकरून शेतात जाता येईल बैलगाडी घेऊन त्याला जोडला आहे का
रास्ता बंद करा किंवा रास्ता उखडून टाका, आपण स्वस्थ बसून फायदा नाही, जोपर्यंत रास्ता उघडायचा की जोपर्यंत ते मार्ग काढत नाही, आंदोलन, मोर्चा काढून , उपोषण करून काही फायदा नाही 💐💐🙏🙏🙏
हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा माणूस आहे बघा त्याच्या फक्त विकासाला विरोध करणे हेच यांचे ध्येय आहे शिवसेनाच मुळे लोकांना शिव्या घालण्यात यांच्याकडे विकासाचे धोरण नाही फक्त शिव्या घालण्याचे धोरण आहे
शेती घालून रस्ता म्हणजे काय विकास नसतो रे भावा.खायला अन्न लागते गु नाही.आज एका गावात जायला रस्ता नाही व्यवस्थित आणि हे प्रचंड प्रमाणात शेती उद्ध्वस्त करून रस्ते बनवत आहेत.
आजपर्यंत संपूर्ण भारतात असा एक हि High Way असा नाही ज्यात शेत जमीन गेले नाही.असे पुर्वी पासुन असे होत आहे. फक्त समृद्धी महामार्ग बदनाम कसा करता येइल यावर बरेच जन मना पासुन प्रयत्न करत आहेत.
हे सरकार हरामखोर आहे समृद्धी महामार्ग फक्त देशद्रोही व समाजद्रोही व्यापाऱ्यांच्या फायद्याचा आहे बाकीची महागाई वनोकरदारांचे पगार व व्यापाऱ्यांच्या मालाचे भाव वाढवीले जातात व शेतमालाचे भाव जाणीवपुर्वक कमी केले जातात फक्त आठ वर्षा पासुन पुर्वी समतोल होता .आता नाही
पालखी महामार्ग आळंदी ते पंढरपूर होत आहे त्यामध्ये ठीक ठिकाणी जमिनीचे वेगवेगळे दर जाहीर केलेले आहे त्यामध्ये माळशिरस गावातील लोकांवर खूप मोठा अन्याय झाला आहे त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा
मग नेमका विकास कसा करायचा ते तर सांगा गणेश भाऊ कंपनीस विरोध पावर प्लांट ला विरोध रिफायनरला विरोध अरे एकाला कुणाला तरी मागे सराव लागेलच ना मान्य आहे शेती हे महत्त्वाचं साधन आहे पण बाकीचा विकास पण तेवढाच महत्त्वाचा आहे ना