बाकीचे सगळे नखरे सांगितल्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांना सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी द्यायला पाहिजे होती दिली नाही त्याचेही परिणाम आता सध्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येतील. आणि हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही. हे सरकारला शेतकऱ्यांमुळे कर्जमाफी न केल्यामुळे भोगावे लागणार आहे.
परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे .चांदवड ,निफाड, येवला संपूर्ण नाशिक जिल्हा आणि इतर ठिकाणी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे आणखी पण पाऊस चालू आहे ..हे कसं भरून निघेल नुकसान त्यामुळे कर्ज माफी शिवाय पर्याय नाही🙏
पत्रकार ज्ञानेश्वर पाटील कर्ज माफी नाही तर ,,भाजप वर मिरा 71तर आणि डायरेक्ट राउंडऔफ ,, मारुन शेतकरी भाजप सरकार मुळासकट उपटून टाकणार ,, ज्ञानेश्वर पाटील हे अगदी बरोबर आहे
कॉमेंट वाचून असं वाटलं कर्जमाफी नाही तर मतदान नाही, मग कोणाला करणार मतदान, विरोधी पक्ष वाले तरी देणार आहेत का कर्जमाफी, त्यांनी दिली तर त्यांना तरी मतदान करता येईल .
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आनली मतदानासाठी. मात्र शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली नाही म्हणून यांना शेतकरी मेला तरी चालेल पण सत्ता आली पाहिजे.सोयाबीनला भाव कापसाला भाव नाही , पिक विमा या तीन वर्षांत मिळाला नाही अतिवृष्टी भरपाई नाही मग यांना मतदान पण नाही
शेतकऱ्यांना गृहीत धरून जर हे सरकार सत्तेत आलं तर पुढील काळात शेतकऱ्यांना हे सरकार कवडीची किंमत देणार नाही म्हणून यांना यांची जागा शेतकऱ्यांनी दाखवून देणे गरजेचे आहे 😡😡😡😡
कर्ज माफि नाहि तर मतदान नाहि कांग्रेस ला भेटनार याचा फायदा सरकार चुकलय कुठे ते साहेबाला नत्तर समजेल बगा काय होत ते खरच हा महाराष्ट्र आहे फुले शाहु आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे
सरकारचे कारणे एक मी पटत नाही कुठे शिवराज सिंग चव्हाण आणि कुठे त्रिमूर्ती पण पाटील साहेब विरोधी पक्षातील त्रिमूर्ती अनेक वेळा शेतकऱ्याला फसविण्यात पटाईत आहेत मतदान कोणाला कराव माझ्यापुढे प्रश्न आहे
बरीच नाही केली तर मतदान महायुती सरकार ला करावं लागलं असतं ईच्क्षा नव्हति कर्ज माफी दिली असती तर मतदान महायुती सरकार ला करावं लागलं असतं जमलं आता महायुती सरकार ...मेल...वारल... महाराष्ट्र राज्य मध्ये भाजप सरकार कायमच गेल
बारशिटाकली मध्य सामयिक क्षेत्र शेतकार्यनना सोयाबीन कापासचे पैसे मीडालेच नहीं कृषि सहय्यक यानी यदिच अपलोड केली नही सेतु वर चकरा मारून मारून थकलो आणि हरभर्याचे विमायचे एक रुपया पन आला नहीं आता 2024 च हरभरा पेरायचा कसा सोयाबीन येलो मुझेक ने खाला हाथी उरला खींच नहीं काय करावा कही समझेना