रावसाहेब दानवे घ्या तोंडात शेतकऱ्यांना मदत किंवा कर्जमाफी शब्द शोभत नाही मागच्या वेळी दानवे नी शेतकऱ्यांना शिव्या दिल्या होत्या आठवतं का दानवे तुम्हाला नाही कळायचं शेतकर्यां चे पोटी जन्माला यावे लागते
कर्ज माफीचा निर्णय चांगल आहे पण ते आंमलात आणा नाही विधान सभा जवळच आहे शेतकऱ्या चा तळतळाट घेऊ नका हयांचा परिणाम भोगावेच लागतील आज पर्यत शेतकऱ्याला खुप फसवले आहे
कर्ज घेऊन लाखो कोटी रुपयांचा फटका राष्ट्रीय बँकानादेऊन हे लूटारू हा देश सोडून निघून गेले आहेत. त्यांच्या कर्जाची कोण घेणार आहे हे ह्या सरकारने आधी स्पस्ट करावे.शेतकरी लुटारू नाही तर तो या जगाचा अन्नदाता आहे हे या सरकारच्या कधी लक्षांत येईल .तरी देखील निकष लावण्याची भाषा हे सरकार करते.हे योग्य नाही ।विशेश बाब म्हणजे ह्या सरकारने ज्या वेळी आमदारांचे मानधन वाढविण्याचा. प्रस्ताव मांडला जातो तेव्हा त्या वेळी उपस्थित असलेले आमदार एकमताने मंजूरी देतात आणि त्या वेळी उपस्थित राहणारे आमदारा पैकी फक्त एकमेव एकच ईमानदार आमदार विरोध करतो ही बाब लक्षात घेता येईल असे नाही का आपणास वाटत ।अरे नादानांनो शेतकऱ्यास वेठीस धरू नका ।शेतकऱ्यांचे रक्त पिवून हे ढेकूण वाढले आहेत त्यांना आतां रगडूण टाकण्याची वेळ आली आ हे . शेतकरी आणि कष्टकरी भाऊ बहीणीणी एकत्र येण्याची गरज आहे हे सर्व काही खपवून घेऊ नका आणि जागे व्हा ।रात्र वैषऱ्याची आहे शेतकरी राज्या डोळे ऊघडे ठेवुनच मतदान करा आणि ह्या मुजोर सरकारला धारेवर धरले शिवाय याची गुर्मी उतरवा हीच आपणास विनंती आहे।ईती।
आश्वासने द्यायचे बंद करा. कांही करा आम्ही कर्ज फेडू शकत नाही. कारण विहिरी कोरड्या पडल्या. सलग तीन चार वर्षे दुष्काळ. एक खताची बॅग 1300 रु. त्यातच हा पाऊस पडतो की नाही माहीत नाही.
पेपर जवळ आलाय आता त्यामुळे काहीतरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी करायचं असाही खूप अभ्यास केलाय त्यांनी ४.५ वर्ष ..फुग्यतली हवा गेलीय बहुतेक..😀😁😂😭🤣😗☺️😊😋🤗😙😃😍😊
भाजप ला आता सांगू कर्ज्ंमाफ़ी कशी करायची ते. गिरिश महाजन, चंद्रकांत पाटील, दानवे, हे सगळे चमचे गिरी करतात. वाट लावली तरुणाईची नोकर् भरती नाहि. नियमित भरणारयाना कर्जमाफी नाही . 2018 पर्यंत माफ केले तर ठीक नाहितर सरकार गेले पाण्यात. पुन्हा फक्त धनंजय मुंडे जिंदाबाद .
शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली तरच भाजप सत्तेवर येईल नाहीतर भाजप सत्तेवर येणार नाही भाजपवर शेतकरी ग्रामीण भागातला नाराज आहे सरसकट संपूर्ण कर्जमाफी केली तरच भाजपला शेतकरी मतदान करतील
कर्जमाफी झाली नाही तर लोकसभेच्या विधानसभेला जास्त हाल होतील भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे सत्ताधारी पक्षाचे तर जास्तच होते
सर माझ कजॅ 2010 चे आहे सहकारी सोसायटी बॅंक चे मी व्याज पकडून 65,000 मी साहेबांना विचारले असता सांगीतले की कजॅ माफ नाहीं झाले. साहेब रिपले हे कजॅ माफ झाल आहे किंवा नाही
शेतकरी हा खुप अडचणीत सापडला आहे सरकारच्या घोषणा प्रत्यक्षात काहीच नाही कर्जमाफी नाही सत्तेत भाजप व शिवसेनाचे मुख्यमंत्री महाराष्ट्र झालै पण यांनी पुर्ण शेतकरयांना कर्जमाफी दिले नाही हा निर्णय लवकरात लवकर घ्या आणि कर्जमाफी करा शेतकरी आपल्या कर्जमाफी ची वाट पाहत आहे जय महाराष्ट्र
तुम्ही काहीच देणार ही नाही आणि करणार ही नाही याचे ताजे उदाहरण म्हणजे 🍉 ने आणि मिंधे सरकारने १२ महीन्यात १२०००हजार घोषणा केल्या पण जनतेच्या हातात कागदपत्र सोडून पायपीट सोडून काहीच मिळाले नाही लोकांच्या तुमच्याकडील आशा केंव्हाच मावळल्या लोक फक्त बोलत नाही
जर भाजप ने विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट कर्ज माफ केली तरच शेतकरी मतदान करेल नाहीतर शेतकरी लोकसभेवानी हिशोब करेल नाहीतर शेतकरी हिशोब करेल हे नकी
निवडणूकिआधी कर्ज माफी दिली तरच ठीक नाहीतर या लबाडांच काही खरं नाही,दहा वर्षाचा अनुभव आहे, उद्योगपती धार्जिणे सरकार आहे, यांच्या कडून अपेक्षा नाही, फक्त काहीही झालं तरी सरकार बदलले पाहिजे,कर्ज माफी हातात देणे तरच मतं मागायला येणे , शेतकरी यांच्या धोरणामुळे हातबल झाला आहे