नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य विषय निवडला. खरतर राज्यात सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार याला आळाधालण्यासाठी राज्याला याच्या विरोधात कायदे करता येतात. तथापि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केले नाहीत किंवा होवु दिले नाही. तसेच. अतिशय दुर्दैवी घटना ही आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री असतांना या अनुषंगाने ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे तसेच गैरकायदेशिर कामे याबाबत आरोप असतील तर त्यांना सहकारी क्षेत्रात निवडणूकित उमेदवार म्हणून निवडणूक लठण्यासाठी मनाई केली होती. तथापि शरद पवार यांनी यासाठी उध्दवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी बसवुन हे नियम रद्द करून धेतले. यासाठि आधाडी केली होती. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
सुसुला आइस लागतो त्यामुळे सकाळी उठली की काल काय बोललो ते विसरते.नटसम्राट दगाबाज शरद पवार सुध्दा आपण अगोदर काय बोललो होतो ते विसरून जातात आणि वेगळे काहीतरी बोलत असतात.
महत्त्वाचे विवरण. परंतु बहूसंख्य मतदारांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे नेते ज्या थापा मारतात त्यावर भाळतात. ह्या नेत्यांना मुख्यमंत्री वगैरे मोठी पदे पाहिजे असतात. गरीब बिचारा मतदार त्याला कोण वाली आहे.?.
अगोदरआपल्या पिताजिना हेच प्रश्न विचारा हो सुप्रिया ताई.गावात कुत्र मेल तरी फडणवीसांचा राजीनामा मागता आपल्या पिताश्री यांच्या कार्य काळात काय काय घडतं होते आणि साहेब घडवत होते याची माहिती इमानदारीने घ्या ना मॅडम.
ही बाई निर्ढावलेली निर्लज्ज आहे शिवाय ही मद्यपान करते असेही जाहीरपणे लोक बोलतात. घरात प्रचंड काळापैसा आहे.लोकांना फोनवरून धमक्या देते.आणि नेहमी चेटकीप्रमाणे दात काढते. तीला काय सांगणार ?😂😂😂😂😂😂
मानभावी ताईने किती मोठ्ठा विनोद केला आहे पण गिनिजमधे नोंदणी होणार नाही याचे वाईट वाटते खोटे बोल पण रेटून बोल याचेच उत्तम उदाहरण. मतदार निवडून देतात म्हणून अजूनच काहीही बोलायची हिंमत वाढते हीच लाजीरवाणी बाब आहे.
घरफोडी आणि पक्षफोडी हिच्याच वडिलांनी बऱ्याच वर्षांपूर्वी सुरु केली. हिचे प्रत्येक राज्यात बंगले आहेत . हा पैसा कुठून आला? हिच्याच वडिलांच्या राज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्येला सुरवात केली. जेव्हा हा कृषीमंत्री होता.
मोहतरमा खासदार हीने फक्त आपल्या चूलत पुतण्या च्या पोल्ट्री मधील आणि स्वतःच्या शेतातील वांगी भरभरुन खावी. आणि सामान्य जनतेला भरमसाठ दराने विकत घेण्यास जरांगे करवी भरीस टाकावी.
अहो सुप्रिया ताई तुम्ही कधी नोकरी केली नाही कधी तुमच्या बापाने नोकरी केली नाही मग तुमच्या कडे हजारो कोटी कोठून आले अहो ते तर थेंबभर खातात तुम्ही तर अख्ख डबकच खाऊन टकलय एव्हड्या इष्टेटी कश्या गिळल्या ते अगोदर सांगा ?
निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवार यांची नार्को टेस्ट करूनच उमेदवारी जाहीर करावीत तरच खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार घोटाळे खंडणी होनार नाही व भारताचा विकास होईल जगदंब
राजकीय आरक्षण मिळावे हाच छुपा अजेंठा आहे, पहिल्या टप्प्यातील पुढारले, दुसऱ्या टप्प्यातील सुखवस्तु झाले, आता ही तिसऱ्या टप्प्यातील उरले सुरले गरजवंत obc मध्ये आणून राजकीय आरक्षण ग्रामपंचायत, पंचायत समिती, सहकारी संस्था ज़िल्हापरिषद बरोबरीने सरकारी नोकरी पाहिजे, हे क्लीअर आहे.
खरं तर या वेळेस खासदारकीचा बारामतीत पवारेतरच ,शिवतारे साहेबच उमेदवार पाहीजेत होते. यां दोन्हीं पवारांची बांडी मोडहोऊन . महाराष्ट्र शांत झाला असता. अजित दादा ने थोडा धीर ठेवणे गरजेचे होते. पाहुणेच्या हातुन *कावळिण* मारायला पाहीजे होती. जय श्री राम.
पन्नास वर्ष्या पासुन सरकारी मोठया हुद्याच्या अधिकाऱ्यांना हातासी धरून शिक्षण संस्था साखर कारखाने सहकारी संस्था गिळानकृत कोणी केल्या याचा शोध घ्यावा सुप्रिया ताई तुम्ही कोणाची संपत्ती किती आहे याचा हिसाब लावावा त्यात तुमची किती हे पण शोधावे
किती विनोदी ताई? भ्रष्टाचाराला प्रतिबंध काका करणार? काकांना विचारले का? ते म्हणतील मग राजकारणात येउन काय उपयोग? काका चिडतील बरका? पवार कुटुंब भ्रष्टाचारा विरूद्ध बोलणे ताई पवारांनी बोलायचं म्हणजे काय?