पेरणीच्या 21 व्या दिवशी गोकृपामृत एकरी 400 लीटर. 40-45 दिवसात 200 लीटर जिवामृत. शेंगा पडल्यावर 400 लीटर गोकृपामृत आपली शेती पैलवान बनेल व पुढच्या पिकांसाठी जमिनीत जीवाणूंची संख्या वाढून जमिनी चा पोत सुधारले. बाकी रासायनिक खते आहेतच शेती नासवायला
Sir 10 april chi tarbooj lagvad aahe aani tya madhe jar 25 may la kapus lagvad keli tr chale ka??( 2 bed che tarbooj bed banavale aahe ani avaralelya line madhe kapus lagavad) plz reply me!!!?
डांगे साहेब रासायनिक चे दुषपरिणाम काय आहे ते पण सांगा . रासायनिक मुळे जमिन मृत स्थराकडे चालली आहे माती साठी तरी योग्य सांगावे मला तुमचा खूप आदर आहे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-TW1gyCE0xUg.html माफ करा साहेब