आयुर्वेदिक औषध हे सर्व रोगांवर उत्तम तसेच यात side effect नसतात हे माहीत असून ही आपण dengue,किंवा covid सारख्या जीवघेण्या रोगांवर prevention म्हणून आयुर्वेदिक चा वापर करतो तर allopathy किंवा homiopathy औषधाचा चा हे रोग बरे करण्यासाठी आधार घेतो... त्याच प्रमाणे साका ,spongy हा आंब्यावरील serius disease असल्यामुळे रासायनिक औषधाचा आधार घेतला जातो रासायनिक खतांची फवारणी न करता ही हा रोग होतो यावर precaution म्हणजे काढणी पद्धत तपासून आंब्याचा ph maintain ठेवणे होय
आंबे झाडावरून हाताने किंवा बेल्नीने काढावा.लवकर काढणे साठी बरेच आंबेकाढणारे झाडावर काडीने बदडून आंबे तोडतात फळांना मार लागल्याने आंबा साकी होतो.असा आमचा अनुभव आहे
सर नमस्कार, नारळ, आंबा इ. फळझाडांच्या समस्यांबाबत आपण निवडलेले विषय फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत. आपली सुरुवातीची प्रस्तावना खूप छान असते. मात्र उपायांबाबत आपले निवेदन फार वेगवान व अपूर्ण वाटते. कृपया झाडांचे विविध आजार व उपायांबाबत विस्तृत विवेचन केलेत तर व्यवस्थित अर्थबोध होऊन आम्हांस उपाययोजना करणे सोपे जाईल. आपण आम्हांस देत असलेल्या अमूल्य माहितीसाठी आपण व आपल्या सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद!
आयुर्वेदिक औषध हे सर्व रोगांवर उत्तम तसेच यात side effect नसतात हे माहीत असून ही आपण dengue,किंवा covid सारख्या जीवघेण्या रोगांवर prevention म्हणून आयुर्वेदिक चा वापर करतो तर allopathy किंवा homiopathy औषधाचा चा हे रोग बरे करण्यासाठी आधार घेतो... त्याच प्रमाणे साका ,spongy हा आंब्यावरील serius disease असल्यामुळे रासायनिक औषधाचा आधार घेतला जातो रासायनिक खतांची फवारणी न करता ही हा रोग होतो यावर precaution म्हणजे काढणी पद्धत तपासून आंब्याचा ph maintain ठेवणे होय
Sitaram Kasle साहेब एकदा श्रीलंकेची अवस्था बघा आणि मग बोला... १००% जैविक शेती म्हणजे सर्व चांगलं होत नाही... तुम्ही जन्मल्यापासून तुम्ही फक्त आणि फक्त आयुर्वेदिक औषधे घेतली आहेत का?
Humne dekha tha ki kai log peti pack karte samay paani ka spray lagate hain. Hume kuch ajeeb laga kyonki sunte aye hain ki aam ko bhej ke paas rakhne se woh pakta nahin hain. Magar aap toh aam ka dhanda kar rahe ho toh humse aap jyada jante ho. Kya Pani spray karna sahi hain. Toh iske bare mein bata sakte ho ?
कल्टार टाकण्याच्या आधी मला कधीच एक पण आंब्याला साका आढळला न्हवता, कमी आंबे आलेले चालतील. यापुढे मी चूकून पण ग्रोथ रेग्युलेटर नाही वापरणार. मी केसर वर ट्राय केलेले कल्टार।
सर, कल्टार मुळे साका होतो हे पटत नाही .कारण माझ्या अल्फान्सो झाडाला आजपर्यंत कोणतेही खत किवा कल्टार वापरले नाही .सम्पूर्ण नैसर्गिक आहे . तरी साका होतो.
Correct. माझी बाग सुद्धा १५ वर्ष जुनी आहे आणि आम्ही कधीही कल्टार वापरला नाही , तरीही सका होतो. माझ्या अनुभवा वरून, अती जास्त वेळ झाडावर आंबा तयार झाला तर साका चे प्रमाण वाढते. म्हणून , वेळेत आंबा काढणे योग्य.
*वेळेनुसार तर बदललेच पाहिजे* *जग वेगाने बदलत आहे हे खरे आहे,आज जो व्यवसाय /नोकरी आवश्यक आहे उद्या त्याचे महत्व संपणार आहे* *निसर्ग व सजीव सृष्टीत मात्र बदल घडणे धोकादायक आहे, निसर्गाचे संतुलन बिघडले तर सर्वनाश अटळ आहे.* *मानवी जिवनासाठी अन्न आवश्यक आहे,अन्नाला पर्याय असणार नाही व अन्न शेतातच पिकणार आहे त्यासाठी शेती व्यवसाय पारंपरिक पद्धतीने करा किंवा अत्याधुनिक पद्धतीने करा,पिकपध्दत बदला,तंत्रज्ञान बदला, शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या सदस्यांचे शेतीअनुषंगीय व्यवसायातील कामाचे नियोजन बदला,जगात घडणाऱ्या बदलांचा शेती व्यवसायात वापर करा,परंतु शेती व्यवसाय टिकवणे अनिवार्य आहे,शेती व्यवसायाला मरण नाही.* *शेतकरी-शेती व्यवसाय त्याअनुषंगाने इतर उद्योगधंदे व व्यवसायास पर्याय असणार नाही.* *चोहोबाजूंनी शेती व शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे ते थांबले पाहिजे,शेती व्यवसायाला प्रतिष्ठा व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.* *अन्न पिकवण्यासाठी शेती व शेती कसण्यासाठी शेतकरी अस्तित्वात असला तरच जगरहाटी चालणार आहे.* *समाजधुरीणांनी व राज्यकर्त्यांनी याची जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे.* *आज दि.०१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकरी बांधव व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹*
90% आंब्याची झाड हि 30 वर्षा पेक्षा जुनी आहेत व अश्या झाडांच्या आंब्यांची चव सपक लागते. म्हणजे केळ्या पेक्षा बरी 😂 त्यातच तो साका निघतो म्हणून दिवसेंदिवस त्याची popularity कमी होत चालली आहे
सर अंबा काढून तयार करण्यासाठी आवश्यक माहिती पोस्टाने अथवा अन्य कुठकलाही सूविधाने पाठवा अंबा काढून भात पेढ्यामध्येपिकत ठेवल्या नंतर बराचसा अंबा देठा जवळ काळा होतो यावर उपाय सांगणे म्हणजे अंबा काढणी अगोदर व नंतर अंबा खेडेगावात तील तंत्रज्ञान सांगावे किंवा पोस्टाने पाठवलने विनंती आहे आपला विश्वासू सोपान दत्तू शिंदे साते ब्राम्हणवाडी या पोस्ट वडगाव मावळ जिल्हा पुणे स्वागत हाँटेल समोर धन्यवाद
माझे कड़े 1500 केशर अंबा झाड़े आहेत या वष॔ 950 झाडांचा मोहर येऊन गोटीच्या आकाराची फळे लागली होती परंतु मचा॔ 2023 पासून पाऊस ढगाळ वातावरण मुळे फळगळ झाली फक्त 50 झाडांना फळे राहिली फवारणी/खत organic वातावरण मुळे फळगळ होऊ नये म्हणून उपाय सांगणे organic