आम्ही लिक्विड स्वरूपात आणातो पण ते कंपनीवाले आसं गुळ कालवून रात्रभर सुद्धा ठेवायला नाही म्हणतात कारण ते सांगतात अन्य बुरशीचे इन्फेक्शन होऊ शकते हे कितपत खरं आहे
तुम्ही जर जीवाणू आणत असाल तर त्यांची गुळाच्या पाण्यात संख्या वाढवल्याशिवाय शेतात वापर करू नये. कारण एका लिटर च्या द्रावणामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये जीवाणू असतात .ते द्रावण सॉल्यूशन असते. यांच्यामध्ये जीवाणू जिवंत राहतात परंतु त्यांची संख्या खूप कमी असते म्हणून चोवीस तास गुळाच्या पाण्यात ठेवल्यानंतरच जीवाणू वापरावेत
भाऊ मेटाराईझम चांगलेच आहे पण याहीपेक्षा प्रभावी सध्या ईपीएन म्हणजेच सुत्रक्रुमी म्हणुन बाजारात औषध उपलब्ध आहे ते शेतकरी बंधूंनी वापर करून स्वतः अनुभव घ्यावा.
Ami karnataka che Aahe metaraijam samaja pan activater hee kasali pudiaahe amachakade kase bhetal He mahiti far avadali pan bagayala far velzala 25 take usala Ali lagali
सर मी माझ्या परसबागेत खूप फुलझाडे व फळझाडे लावली आहेत. पण क्षेत्र खूपच लहान आहे. काही दिवसांपासून माझ्या बागेत ही हुमणी अळी दिसत आहे. तर मी हे औषध मारू शकतो का? आणी मारायच असेल तर त्याचा डोस आपण मला सांगू शकाल का? धन्यवाद.
Sir, मी मिरची लावलेली आहे त्या मध्ये ही अळी वाढलेली आहे ......त्यावर हे औषध फवारले तर चालेल का ........आणि सोबत बरबटी सुध्दा लावलेली आहे ......ते निगालीच नाही काही काही च रोपे निगले .......आणि ड्रीप नाही लावलेली आहे प्लॉट मध्ये