सर जी मी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असून मागील वर्षी खरीप मध्ये 22 जून रोजी सोयाबीन लागवड फुले संगम केली होती,मात्र सोयाबीन फुले व चलप वर असताना व्हायरस आल्यामुळे काहीच सोयाबीन उत्पन्न झाले नाही पूर्ण पीक rotavetor नी साफ केले, त्यामुळे माझा पूर्ण खर्च वाया गेला तरी विद्यापीठ खर्च परत देईल काय, शासनाकडून काहीच मिळाले नाही